एक्स्प्लोर

Dhanteras 2025 : सोनं-चांदी, भांडी खरेदी करा, पण धनत्रयोदशीला 'या' वस्तूंची खरेदी टाळा; वर्षभर होईल पश्चात्ताप

Dhanteras 2025 : धनत्रयोदशीच्या दिवशी काही वस्तू खरेदी करणं अशुभ मानलं जातं. या वस्तू नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात. 

Dhanteras 2025 : आनंदाचा आणि प्रकाशाचा असा दिवाळीचा (Diwali 2025) सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. दिवाळीची सुरुवात साधारणपणे धनत्रयोदशीपासून (Dhanteras 2025) केली जाते. अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या त्रयोदशी तिथीला धनत्रयोदशी साजरी केली जाते. हिंदू पंचांगानुसार, यंदा 18 ऑक्टोबर 2025 रोजी धनत्रयोदशी साजरी केली जाणार आहे. हिंदू धर्मात धनत्रयोदशीच्या दिवशी सोनं, चांदी आणि पितळेच्या-तांब्याच्या वस्तूंची खरेदी करणं शुभ मानलं जातं. मान्यतेनुसार, या दिवशी खरेदी केलेल्या वस्तूंमुळे घरात सुख-समृद्धी येते. तसेच, धन-संपत्तीत चांगली भरभराट. पण, या दिवशी काही वस्तू खरेदी करणं अशुभ मानलं जातं. या वस्तू नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात. 

धनत्रयोदशी नेमकी कधी? (When Is Dhanteras 2025?)

हिंदू पंचांगानुसार, यंदा अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला म्हणजेच 18 ऑक्टोबर 2025 रोजी शनिवारी दुपारी 12 वाजून 18 मिनिटांनी धनत्रयोदशीचा शुभ मुहूर्त सुरु होईल. तर, 19 ऑक्टोबर 2025 रोजी रविवारी दुपारी 1 वाजून 51 वाजेपर्यंत ही शुभ तिथी असणार आहे. मात्र, 18 ऑक्टोबर रोजी शनिवार प्रदोष काळ असल्यामुळे या दिवशी धनत्रयोदशी साजरी केली जाईल. 

धनत्रयोदशीला 'या' वस्तू खरेदी करु नका

लोखंडाची भांडी

धनत्रयोदशीच्या दिवशी अनेकदा लोक भांडी खरेदी करतात. या दरम्यान लोखंडाची भांडी चुकूनही खरेदी करु नका. या व्यतिरिक्त तुम्ही स्टील किंवा एल्युमिनियमची भांडीसुद्धा खरेदी करु नका. 

काळ्या रंगाच्या वस्तू 

धनत्रयोदशीच्या दिवशी काळ्या रंगाच्या वस्तू जसे की, बॅग, कपडे, बूट इ. वस्तूंची देखील खरेदी करणं अशुभ मानलं जातं. 

काचेच्या वस्तू 

असं म्हणतात की, धनत्रयोदशीच्या दिवशी काचेच्या वस्तूदेखील खरेदी करु नयेत. या दिवशी काचेची भांडी किंवा सजावटीच्या वस्तूदेखील खरेदी करु नयेत. 

खोट्या वस्तू 

या दिवशी चाकू, कैची, सुईसह कोणत्याही वस्तूंची खरेदी करु नका. 

आर्टिफिशियल ज्वेलरी 

धनत्रयोदशीच्या दिवशी सोनं आणि चांदीपासून बनवलेल्या वस्तू शुभ मानल्या जातात. मात्र, या दिवशी आर्टिफिशियल ज्वेलरीची खरेदी करु नये. 

प्लास्टिकच्या वस्तू 

धनत्रयोदशीच्या दिवशी प्लास्टिकपासून बनवलेल्या वस्तूंची देखील खरेदी करणं अशुभ मानलं जातं. धनत्रयोदशीला सोनं, चांदीच्या वस्तू खरेदी करणं शुभ मानलं जातं. पण, जर तुम्ही या वस्तूंची खरेदी केली तर ते अशुभतेचं लक्षण मानलं जातं. त्यामुळे या वस्तूंची खरेदी करु नका. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा : 

Weekly Horoscope : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशींसाठी ऑक्टोबरचा तिसरा आठवडा कसा असणार? कोणत्या राशी होतील मालामाल? साप्ताहिक राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Adhik Maas 2026: अधिक मासात 'सासूची ओटी' का भरली जात नाही? काय आहे यामागील शास्त्रीय कारण, महत्त्व, नियम, तुम्हीही जाणून घ्याच...
अधिक मासात 'सासूची ओटी' का भरली जात नाही? काय आहे यामागील शास्त्रीय कारण, महत्त्व, नियम, तुम्हीही जाणून घ्याच...
Adhik Maas: अधिक मास संपतोय, कुलदेवतेची ओटी भरायची राहिली नाही ना? मुलगी आईची ओटी का भरते? धार्मिक महत्त्व, परंपरा जाणून व्हाल थक्क
अधिक मास संपतोय, कुलदेवतेची ओटी भरायची राहिली नाही ना? मुलगी आईची ओटी का भरते? धार्मिक महत्त्व, परंपरा जाणून व्हाल थक्क
Weekly Lucky Zodiac Signs: पैसा...नोकरी...इच्छापूर्ती..आजपासून पुढचे 7 दिवस 3 राशींच्या हातात पैसा खेळेल! ग्रहांचे पॉवरफुल योग, गोष्टी मार्गी लागणार, सुखद बदलांचा अनुभव
पैसा...नोकरी...इच्छापूर्ती..आजपासून पुढचे 7 दिवस 3 राशींच्या हातात पैसा खेळेल! ग्रहांचे पॉवरफुल योग, गोष्टी मार्गी लागणार, सुखद बदलांचा अनुभव
Weekly Horoscope: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींपैकी 3 राशींचा संपत्तीचा मार्ग मोकळा! आजपासून जूनचा नवा आठवडा नशीब पालटणार, साप्ताहिक राशीभविष्य
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींपैकी 3 राशींचा संपत्तीचा मार्ग मोकळा! आजपासून जूनचा नवा आठवडा नशीब पालटणार, साप्ताहिक राशीभविष्य

व्हिडीओ

Abhijeet Dipke Cockroach Janta Party PC : आता मी एकटा नाही, लाखो तरुण माझ्यासोबत : अभिजीत दीपके
Sunil Tatkare on RajyaSabha NCP : ...म्हणून राजेंद्र जैन यांना उमेदवारी दिली-सुनील तटकरे
Akola Govt Hospital : अकोला जिल्हा रुग्णालयाची आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर?
Eknath Shinde Not Invitation:नवी मुंबईतील कार्यक्रमासाठी एकनाथ शिंदेंना निमंत्रण नाही Special Report
Iran Conflict 99 Days : 99 दिवसांच्या युद्धानंतरही निकाल अस्पष्ट; भारताला महागाईचा फटका | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran War Live Update: 'तत्काळ गोळीबार थांबवा' ट्रम्पकडून इराण आणि इस्त्रायलला इशारा; सलग दुसऱ्या दिवशी बेंजामिन नेत्यानाहूंना कानपिचक्या
'तत्काळ गोळीबार थांबवा' ट्रम्पकडून इराण आणि इस्त्रायलला इशारा; सलग दुसऱ्या दिवशी बेंजामिन नेत्यानाहूंना कानपिचक्या
Pradhan Mantri Ujjwala Yojana: दरवाढीचे चटके बसत असतानाच मोदी सरकारचा आता उज्ज्वला गॅस योजनेच्या लाभार्थ्यांना सुद्धा तगडा झटका
दरवाढीचे चटके बसत असतानाच मोदी सरकारचा आता उज्ज्वला गॅस योजनेच्या लाभार्थ्यांना सुद्धा तगडा झटका
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी मांडले 3 मुद्दे; संजय राऊतांनी दिली माहिती, म्हणाले, आम्ही 4 जण बैठकीला होतो
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी मांडले 3 मुद्दे; संजय राऊतांनी दिली माहिती, म्हणाले, आम्ही 4 जण बैठकीला होतो
Cockroach Janata Party: काँकरोच जनता पार्टीचा दिल्लीनंतर पुण्यातही एल्गार करणार; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवणार
काँकरोच जनता पार्टीचा दिल्लीनंतर पुण्यातही एल्गार करणार; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवणार
Suryakumar Yadav T20 Mumbai: कॅप्टनसीवरून हटवल्यानंतर सूर्यकुमारचा वानखेडेवर 'तांडव'; 36 बॉलमध्ये 72 धावा कुटत टीकाकारांची बोलती बंद!
कॅप्टनसीवरून हटवल्यानंतर सूर्यकुमारचा वानखेडेवर 'तांडव'; 36 बॉलमध्ये 72 धावा कुटत टीकाकारांची बोलती बंद!
थरकाप उडवणारी घटना, कंपनीत वितळलेलं स्टील अंगावर पडून 8 कामगारांचा कोळसा, सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर
थरकाप उडवणारी घटना, कंपनीत वितळलेलं स्टील अंगावर पडून 8 कामगारांचा कोळसा, सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर
पश्चिम बंगालमधील 15 वर्षांची सत्ता जाताच 58 आमदारांनंतर 20 खासदारांची सुद्धा 'ममता' आटली; दीदींची साथ सोडत भाजपला पाठिंबा, देशात आणखी एका प्रादेशिक पक्षाचे गल्ली ते दिल्ली दोन तुकडे
पश्चिम बंगालमधील 15 वर्षांची सत्ता जाताच 58 आमदारांनंतर 20 खासदारांची सुद्धा 'ममता' आटली; दीदींची साथ सोडत भाजपला पाठिंबा, देशात आणखी एका प्रादेशिक पक्षाचे गल्ली ते दिल्ली दोन तुकडे
India vs Afghanistan: भारताने अफगाणिस्तानचा एक डाव आणि 300 धावांनी धुव्वा उडवला, पण तरीही WTC गुणतालिकेत एक गुण सुद्धा का मिळाला नाही?
भारताने अफगाणिस्तानचा एक डाव आणि 300 धावांनी धुव्वा उडवला, पण तरीही WTC गुणतालिकेत एक गुण सुद्धा का मिळाला नाही?
Embed widget