एक्स्प्लोर

Chandra Grahan 2025 : साडेसाती आणि ढैय्या राशींवर चंद्रग्रहणाचा परिणाम होणार? असल्यास, कोणती काळजी घ्याल? वाचा ज्योतिषशास्त्र

Chandra Grahan 2025 : वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण शनिदेवाच्या कुंभ राशीत लागणार आहे. त्यामुळे या काळात चंद्रग्रहणाचा प्रभाव साडेसाती आणि ढैय्यावर पडणार आहे की नाही हे जाणून घेणं गरजेचं आहे.

Chandra Grahan 2025 : वैदिक पंचांगानुसार, 7 सप्टेंबर 2025 रोजी भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेला वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण (Chandra Grahan 2025) लागणार आहे. विशेष म्हणजे हे चंद्रग्रहण भारतात दिसणार आहे. चंद्रग्रहणाचा एकूण कालावधी 3 तास ​​30 मिनिटांचा असेल. हे चंद्रग्रहण 7 तारखेच्या रात्री 9:57 वाजता होईल. पूर्ण चंद्रग्रहण रात्री 11:01 ते 12:23 पर्यंत सुरू होईल. त्यामुळे या काळात सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे. पण, ज्या राशींवर सध्या शनीची ढैय्या आणि साडेसाती सुरु आहे. अशा लोकांवर चंद्रग्रहणाचा प्रभाव पडणार आहे की नाही ते जाणून घेऊयात. 

वैदिक शास्त्रानुसार, वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण शनिदेवाच्या कुंभ राशीत लागणार आहे. त्यामुळे या काळात चंद्रग्रहणाचा प्रभाव साडेसाती आणि ढैय्यावर पडणार आहे की नाही हे जाणून घेणं गरजेचं आहे. सध्या कुंभ, मीन आणि मेष राशींच्या लोकांवर शनीची साडेसाती सुरु आहे. तर, सिंह आणि धनु राशींच्या लोकांवर शनीची ढैय्या सुरु आहे. 

साडेसाती आणि ढैय्या राशींवर चंद्रग्रहणाचा परिणाम होणार?

चंद्रग्रहणाचा साडेसाती आणि ढैय्या राशींच्या लोकांवर नकारात्मक प्रभाव पडणार आहे. चंद्रग्रहणाच्या काळात तुमच्यावर आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. या काळात तुमच्या हातातून पैसा निसटण्याची शक्यता आहे. त्यामुळे या काळात पैशांचा जपून वापर करा. 

तसेच, या काळात तुम्ही तुमच्या आरोग्याची देखील काळजी घेण्याची गरज आहे. आरोग्याच्या दृष्टीने कान, नाक तसेच, गळ्याच्या संबंधित तुम्हाला त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आरोग्याच्या बाबतीत सावधानता बाळगा. 

चंद्रग्रहणाचा सुतक काळ कधी सुरू होईल?

वैदिक पंचांगानुसार, 7 सप्टेंबर रोजी रात्री 9:57 वाजता चंद्रग्रहण सुरू होईल, त्यामुळे त्यानुसार ते 9 तास आधी म्हणजेच 7 सप्टेंबर रोजी दुपारी 1:57 वाजता सुरू होईल. त्यानंतर सर्व मंदिरांचे दरवाजे बंद होतील. तसेच, या काळात सुतक काळ सुरू होतो, तेव्हा अन्नपदार्थांमध्ये तुळशीची पाने किंवा दुर्वा घाला. जर हे चंद्रग्रहण भारतात दिसले असते, तर भारतातही सुतक काळ वैध असता.

हेही वाचा :                                           

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Horoscope Today 4 September 2025 : आज 'या' 5 दत्तगुरुंची असणार कृपा, हाती घेतलेलं कार्य निर्विघ्न पार पडेल; वाचा आजचे राशीभविष्य

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का?  BCCI ला धक्का बसणार की दिलासा मिळणार ?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का? नवी अपडेट समोर
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही

व्हिडीओ

Sanjay Raut Full PC : शिवाजी पार्कात आमची सभा होऊ नये यासाठी विरोधकांचे प्रयत्त सुरु
Uddhav Thackeray-Raj Thackeray PC: वचनामा जाहीर,महायुतीवर निशाणा, ठाकरे बंधूंची रोखठोक पत्रकार परिषद
Dhananjay Mahadik Kolhapur : काँग्रेसची कुठेही सत्ता नाही मग शहरासाठी निधी कसे आणणार? महाडिकांचं भाषण
Rajesh Kshirsagar Kolhapur : विरोधक हे निगेटिव्ह नरेटिव्हचे किंग आहेत, राजेश क्षीरसागरांचं भाषण
Devendra Fadnavis On Mahapaur : मुंबईचा महापौर महायुतीचाच आणि मराठीचाच होणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का?  BCCI ला धक्का बसणार की दिलासा मिळणार ?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का? नवी अपडेट समोर
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
Gold Silver Rate : आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
Embed widget