एक्स्प्लोर

Chanakya Niti : मानवाची 'ही' एकच गोष्ट प्राण्यांपासून वेगळी करते, ती गमावणं म्हणजे निव्वळ मूर्खपणा, आचार्य सांगतात...

Chanakya Niti : आचार्य चाणक्य यांनी आपल्या 17 व्या अध्यायातील 17 व्या श्लोकमध्ये उल्लेख केला आहे. आचार्य चाणक्य यांच्या मते, मनुष्याने हा गुण कधीच गमावता कामा नये अन्यथा तुमचं जीवन व्यर्थ आहे. 

Chanakya Niti : चाणक्य नीतिमध्ये आचार्य चाणक्य (Chanakya Niti) यांनी जीवनाचं मूल्य सांगितलं आहे. व्यक्तीला यशस्वी होणयासाठी कोणकोणत्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या सर्व चाणक्य नीतिमध्ये मांडण्यात आल्या आहे. चाणक्य सांगतात, माणूस आणि प्राण्यांमध्ये अनेक गुण समान आहेत. आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीतिशास्त्रात सांगितलं आहे की, माणूस आणि प्राण्यांमध्ये चार गुण समान आहेत. पण, असा एक गुण आहे जो मनुष्याला प्राण्यांपासून वेगळं सिद्ध करतो. 

आचार्य चाणक्य यांनी आपल्या 17 व्या अध्यायातील 17 व्या श्लोकमध्ये उल्लेख केला आहे. आचार्य चाणक्य यांच्या मते, मनुष्याने हा गुण कधीच गमावता कामा नये अन्यथा तुमचं जीवन व्यर्थ आहे. 

आहारनिद्राभयमैथुनानिसमानि

चैतानि नृणां पशूनाम्

ज्ञानं नराणामधिको विशेषो

ज्ञानेन हीनाः पशुभिः समानाः

1. चाणक्य यांच्या म्हणण्यानुसार, मनुष्य आणि प्राणी या दोघांची सर्वात महत्त्वाची गरज असते ती पुरेशी झोप घेणे. ज्या प्रमाणे मानवाला रोज झोपेची नितांत गरज असते तशी प्राण्यालाही झोपेची गरज असते. चांगली झोप घेतल्याने मानवाला ऊर्जावान राहण्यास मदत करते. झोप पूर्ण झाली की माणूस काम करण्यास उत्साही असतो. तर, जर माणसाला अशक्तपणा किंवा आळस आला तर माणूस आपलं ध्येय साध्य करण्यात अपयशी होतो. म्हणून माणवाला पुरेशी झोप गरजेची आहे.  

2. सृष्टीच्या प्रगतीसाठी माणसांप्रमाणेच प्राण्यांमध्येही लैंगिक संबंध आवश्यक आहेत. शेवटची गोष्ट म्हणजे भीती. मानवामध्ये भीतीची भावना नैसर्गिक आहे. भीती हा एक मानसिक विकार आहे. अनेक प्रकारच्या भीती माणसांना सतावतात, त्याचप्रमाणे प्राण्यांना स्वतःचे संरक्षण करण्यासाठी भीती वाटणं स्वाभाविक आहे.

3. ज्ञान हा असा एक गुण आहे जो मानवाला प्राण्यांपेक्षा वेगळा बनवतो. बुद्धिमत्ता ही माणसाची सर्वोत्तम ओळख आहे. यामुळे तो संपत्ती आणि धर्माचा पाठपुरावा करू शकतो. बुद्धिमत्तेच्या जोरावरच जीवनात यश मिळते. चाणक्य म्हणतात की, मानव हा ज्ञान नसलेल्या प्राण्यांसारखा आहे. म्हणजे जो माणूस आपले ज्ञान वाढवत नाही किंवा आपल्या ज्ञानाचा उपयोग करत नाही तो जनावरासारखा असतो. चाणक्य म्हणतात की, ज्ञान मिळेल तेथून मिळवावे. ज्ञानाच्या मदतीने प्रत्येक अडचणींवर मात करता येते.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

Chanakya Niti : ज्या व्यक्तीत हंसाचा 'हा' गुण असतो तो प्रत्येक संकटावर मात करतो; क्षणात समस्या सोडविण्यासाठी आचार्य सांगतात...

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 5 June 2026: आजचा शुक्रवार 7 राशींचं नशीब पालटणारा! लक्ष्मी-कुबेराच्या कृपेने भाग्याचे दरवाजे उघडणार, अचानक धनलाभ, आजचे राशीभविष्य
आजचा शुक्रवार 7 राशींचं नशीब पालटणारा! लक्ष्मी-कुबेराच्या कृपेने भाग्याचे दरवाजे उघडणार, अचानक धनलाभ, आजचे राशीभविष्य
Shukra Transit 2026 : शनि जयंतीच्या ठीक दोन दिवसाआधीच शुक्र ग्रहाचं संक्रमण; सर्व 12 राशींवर कसा होईल परिणाम?
शनि जयंतीच्या ठीक दोन दिवसाआधीच शुक्र ग्रहाचं संक्रमण; सर्व 12 राशींवर कसा होईल परिणाम?
Vastu Tips : काय सांगता! पोपटाकडे असते तुमचं भाग्य बदलण्याची क्षमता? जाणून घ्या पोपटाशी संबंधित मान्यता आणि परिणाम
काय सांगता! पोपटाकडे असते तुमचं भाग्य बदलण्याची क्षमता? जाणून घ्या पोपटाशी संबंधित मान्यता आणि परिणाम
Sun Transit 2026: जूनची 15 तारीख अद्भूत! 4 राशींच्या आयुष्याचा गेम पालटणार, पॉवरफुल बुधादित्य राजयोग बनतोय, पैसा डबल, नवा फ्लॅट, नोकरी...
जूनची 15 तारीख अद्भूत! 4 राशींच्या आयुष्याचा गेम पालटणार, पॉवरफुल बुधादित्य राजयोग बनतोय, पैसा डबल, नवा फ्लॅट, नोकरी...

व्हिडीओ

Vikram Kakde Vidhan Parishad : विक्रम काकडेंची मालमत्ता 153 कोटींची | Special Report
Nashik Vidhan Parishad Election : गोकुळ गीतेंची माघार नाहीच, रेश्मा काळे देखील मैदानात | Special Report
MLC Election Withdrawal Drama : विरोधकांचे 8 उमेदवार माघारी; महायुतीचा मार्ग आणखी सुकर? | ABP Majha
Maharashtra Rain Update : केरळात मान्सून दाखल, महाराष्ट्रात कधी? हवामान तज्ज्ञांचा अंदाज काय सांगतो?
Nitesh Rane on Vidhan Parishad : ठाकरेंचा उमेदवार फोडला की फुटला?नितेश राणे म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
देशी सोडून विदेशीवर 'जोर' देणाऱ्या क्रिकेटपटूंवर आता बीसीसीआयची करडी नजर! आतापर्यंत पाच जणांनी तोच कित्ता गिरवल्याने कानाला खडा लावला
देशी सोडून विदेशीवर 'जोर' देणाऱ्या क्रिकेटपटूंवर आता बीसीसीआयची करडी नजर! आतापर्यंत पाच जणांनी तोच कित्ता गिरवल्याने कानाला खडा लावला
Ulhasnagar : उल्हासनगरात आरोग्य व्यवस्थेचा बळी? NICU आणि व्हेंटिलेटरअभावी नवजात चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू
उल्हासनगरात आरोग्य व्यवस्थेचा बळी? NICU आणि व्हेंटिलेटरअभावी नवजात चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू
Bala Mane : ऐनवेळी अर्ज मागे घेतलेले बाळा माने भाजपमध्ये परतणार की शिंदे गटात जाणार?
ऐनवेळी अर्ज मागे घेतलेले बाळा माने भाजपमध्ये परतणार की शिंदे गटात जाणार?
Congress Rajya Sabha List: भाजपनंतर काँग्रेसची सुद्धा राज्यसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर; मल्लिकार्जुन खरगे रिंगणात, राहुल गांधींच्या टीममधील दोन खंद्या समर्थकांना अखेर फळ मिळालं!
भाजपनंतर काँग्रेसची सुद्धा राज्यसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर; मल्लिकार्जुन खरगे रिंगणात, राहुल गांधींच्या टीममधील दोन खंद्या समर्थकांना अखेर फळ मिळालं!
Virat Kohli: 'विराटसारख्या खेळाडू संघात नसणं..', संघ व्यवस्थापनाने किंग कोहलीच्या दुखापतीवर मौन सोडलं, पण तिकडं रोहित आणि पांड्याने सुद्धा सस्पेन्स वाढवला
'विराटसारख्या खेळाडू संघात नसणं..', संघ व्यवस्थापनाने किंग कोहलीच्या दुखापतीवर मौन सोडलं, पण तिकडं रोहित आणि पांड्याने सुद्धा सस्पेन्स वाढवला
KS Bharat: वयाच्या अवघ्या 32व्या वर्षीच टीम इंडियाच्या क्रिकेटरची निवृत्ती; विराट कोहली आणि रोहित शर्माचे मानले आभार
वयाच्या अवघ्या 32व्या वर्षीच टीम इंडियाच्या क्रिकेटरची निवृत्ती; विराट कोहली आणि रोहित शर्माचे मानले आभार
Kolhapur Accident: कोल्हापुरात भीषण अपघाातात एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत; मुंबईत राबून गावाकडं घर बांधलं, सुट्टीत पहिल्यांदाच आठ दिवस राहण्यासाठी येताच काळाचा घाला
कोल्हापुरात भीषण अपघाातात एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत; मुंबईत राबून गावाकडं घर बांधलं, सुट्टीत पहिल्यांदाच आठ दिवस राहण्यासाठी येताच काळाचा घाला
खान सर कोचिंग सेंटर हल्ला प्रकरणाला भलतंच वळण, पोलिसांनी शस्त्रेही जप्त केली; नेमकं घडलं तरी काय? स्वत: खान सरही अडचणीत येणार??
खान सर कोचिंग सेंटर हल्ला प्रकरणाला भलतंच वळण, पोलिसांनी शस्त्रेही जप्त केली; नेमकं घडलं तरी काय? स्वत: खान सरही अडचणीत येणार??
Embed widget