एक्स्प्लोर

Chanakya Niti : कितीही जवळचा मित्र असला तरी 'या' 5 गोष्टी कोणाशीही शेअर करु नका, अन्यथा...आयुष्यभरासाठी होईल पश्चाताप

Chanakya Niti : चाणाक्य नितीचा वापर वर्तमानातही केला जातो. अनेकदा आपण बोलण्यात इतके व्यस्त होऊन जातो की, बोलण्याच्या नादात कोणत्या गोष्टी बोलाव्यात आणि कोणत्या बोलू नयेत हे आपण विसरतो.

Chanakya Niti : चाणाक्य नितीमध्ये जीवनातील यश आणि समृद्धी मिळवण्यासाठी अनेक अमूल्य गोष्टी सांगितल्या आहेत. चाणाक्य नितीचा वापर वर्तमानातही केला जातो. अनेकदा आपण बोलण्यात इतके व्यस्त होऊन जातो की, बोलण्याच्या नादात कोणत्या गोष्टी बोलाव्यात आणि कोणत्या बोलू नयेत हे आपण विसरतो. नंतर याच गोष्टी आठवून पश्चात्ताप होतो. 

अशा वेळी आचार्य चाणाक्य यांनी व्यक्तीने जीवनात काही गोष्टी अशा आहेत ज्या कधीच कोणाशीही शेअर करु नयेत. या 5 गोष्टी कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात. 

कुटुंबातील गोष्टी 

अनेकदा आपण बोलताना आपल्या घरातल्या गोष्टी मित्रांना, नातेवाईकांना आणि ओळखीच्या लोकांना सांगतो. मात्र, याच गोष्टीचा नंतर पश्चात्ताप होतो. घरातल्या गोष्टी बाहेर सांगितल्याने घरातील सदस्यांबद्दल आपल्या मनात दुरावा निर्माण होतो. तसेच, विश्वास कमी होतो. नवरा-बायकोमधील संबंध कधीच कोणाशी शेअर करु नयेत. यामुळे तुमची कमजोरी इतरांना दिसते. 

तुमच्या पगाराविषयी कोणाला सांगू नका 

लोकांना अनेकदा तुमचा पगार जाणून घेण्याची फार इच्छा असते. अशा वेळी जर तुम्ही त्यांना तुमचा पगार सांगितला तर सर्वात आधी तुमच्याकडे ते त्यांच्या गरजेच्या वेळी पैसे मागतील. 
जर तुम्ही त्यांना पैसे देऊ शकला नाहीत तर तुमच्यात मतभेद निर्माण होतील. आणि जर तुमचा पगार कमी असेल तर लोक तुमची चेष्टा करतील. 

तुमच्या भूतकाळातील चुका 

तुमच्या भूतकाळातील चुकांचा पाढा कधीच कोणासमोर वाचू दाखवू नका. यामुळे तुमची नकारात्मक बाजू इतरांसमोर येईल. आणि लोक तुमच्याकडे त्याच नजरेने पाहतील. तसेच, भविष्यातील योजना देखील कोणाशी शेअर करु नका. अन्यथा लोक तुमची चेष्टा उडवतील. 

तुमच्या अपमानीत गोष्टी 

जर तुमचा सातत्याने अपमान होत आला असेल  तर त्याचा आणखी प्रचार करु नका. कोणाचाही अपमान सहन करु नका. त्याला प्रतिउत्तर द्या. जर तुम्ही त्याचा वारंवार उल्लेख केलात तर लोक तुमची चेष्टा करतील. 

मनातील गोष्टी 

आपल्या मनात अनेक भावना येतात. जसे की, राग, निराशा, ईर्ष्या, भीती. मात्र, मनातील प्रत्येक गोष्ट व्यक्त करणं चुकीचं आहे. ज्या गोष्टी तुमच्या तुमच्या हितात आहेत त्याच सांगाव्यात. 

हेही वाचा:                                                           

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Astrology : प्रसाद नेहमी उजव्या हातातच का दिला जातो? डावा हात खरंच अशुभ असतो? वाचा ज्योतिषशास्त्रानुसार...

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Karmala : करमाळ्यात शिंदे गटाला मोठा हादरा, विधानसभेच्या उमेदवारासह 55 शाखाप्रमुख, 20 हजार शिवसैनिकांचा सामूहिक राजीनामा, सगळेच भाजपच्या वाटेवर
करमाळ्यात शिंदे गटाला मोठा हादरा, विधानसभेच्या उमेदवारासह 55 शाखाप्रमुख, 20 हजार शिवसैनिकांचा सामूहिक राजीनामा, सगळेच भाजपच्या वाटेवर
Ladki Bahin Yojana :  पती किंवा वडिलांचं निधन झालेल्या लाडक्या बहिणींसाठी वेबसाईटमध्ये बदल होणार, 18 नोव्हेंबरपूर्वी एक काम करावं लागणार
पती-वडील नसलेल्या लाडक्या बहिणींसाठी ई-केवायसी वेबसाईटमध्ये बदल, मात्र एक काम करावं लागणार
मोठी बातमी! नागपुरात भाजपच्या वार्ड अध्यक्षाची भरदिवसा हत्या, मुलाच्या वाढदिवसाचे सामना आणण्यास जाताना हल्ला
मोठी बातमी! नागपुरात भाजपच्या वार्ड अध्यक्षाची भरदिवसा हत्या, मुलाच्या वाढदिवसाचे सामना आणण्यास जाताना हल्ला
नांदेड हादरलं! 16 वर्षांपूर्वी वडिलांच्या झालेल्या खुनाचा बदला मुलाने घेतला; दुकानात शिरुन हत्या
नांदेड हादरलं! 16 वर्षांपूर्वी वडिलांच्या झालेल्या खुनाचा बदला मुलाने घेतला; दुकानात शिरुन हत्या
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Special Report Srinagar Blast : श्रीनगरमध्ये स्फोटामुळे खळबळ,अपघाती स्फोट टाळता आला नसता?
Special Report Army Mono Rail चीनच्या सीमेवर,भारताची मोनो;16 हजार फुटांवर लष्करांच्या मदतीला मोनोरेल
Mahapalikecha Mahasangram Pune गुन्हेगारीवर आळा कधी? वाहतूक कोंडी कधी सुटणार?;पालिका निवडणूक चुरशीची
Mahapalikecha Mahasangram Jalna जालन्यात व्यापाऱ्यांच्या पक्षांकडून अपेक्षा काय? कोण मारणार बाजी?
Mahapalikecha Mahasangram Mira Bhayandar : कोण मारणार मिरा-भाईंदरमध्ये बाजी? स्थानिकांना काय वाटतं?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Karmala : करमाळ्यात शिंदे गटाला मोठा हादरा, विधानसभेच्या उमेदवारासह 55 शाखाप्रमुख, 20 हजार शिवसैनिकांचा सामूहिक राजीनामा, सगळेच भाजपच्या वाटेवर
करमाळ्यात शिंदे गटाला मोठा हादरा, विधानसभेच्या उमेदवारासह 55 शाखाप्रमुख, 20 हजार शिवसैनिकांचा सामूहिक राजीनामा, सगळेच भाजपच्या वाटेवर
Ladki Bahin Yojana :  पती किंवा वडिलांचं निधन झालेल्या लाडक्या बहिणींसाठी वेबसाईटमध्ये बदल होणार, 18 नोव्हेंबरपूर्वी एक काम करावं लागणार
पती-वडील नसलेल्या लाडक्या बहिणींसाठी ई-केवायसी वेबसाईटमध्ये बदल, मात्र एक काम करावं लागणार
मोठी बातमी! नागपुरात भाजपच्या वार्ड अध्यक्षाची भरदिवसा हत्या, मुलाच्या वाढदिवसाचे सामना आणण्यास जाताना हल्ला
मोठी बातमी! नागपुरात भाजपच्या वार्ड अध्यक्षाची भरदिवसा हत्या, मुलाच्या वाढदिवसाचे सामना आणण्यास जाताना हल्ला
नांदेड हादरलं! 16 वर्षांपूर्वी वडिलांच्या झालेल्या खुनाचा बदला मुलाने घेतला; दुकानात शिरुन हत्या
नांदेड हादरलं! 16 वर्षांपूर्वी वडिलांच्या झालेल्या खुनाचा बदला मुलाने घेतला; दुकानात शिरुन हत्या
Dhule: हृदयद्रावक! आईची पोटच्या दोन्ही चिमुकल्यांना घेऊन विहिरीत उडी, 30 फुट खोल पाण्यात बुडून मृत्यू
हृदयद्रावक! आईची पोटच्या दोन्ही चिमुकल्यांना घेऊन विहिरीत उडी, 30 फुट खोल पाण्यात बुडून मृत्यू
दोन कोटी भारतीयांच्या नोकऱ्या जाऊ शकतात, AI आणि व्यापारातील अस्थिरतेमुळे मध्यमवर्गीयांसमोर मोठं संकट
दोन कोटी भारतीयांच्या नोकऱ्या जाऊ शकतात, AI आणि व्यापारातील अस्थिरतेमुळे मध्यमवर्गीयांसमोर मोठं संकट
लोकांनी राहुल गांधींना गटांगळ्या खायला लावल्या;राधाकृष्ण विखे पाटलांची बोचरी टीका,शरद पवारांनाही टोला
लोकांनी राहुल गांधींना गटांगळ्या खायला लावल्या;राधाकृष्ण विखे पाटलांची बोचरी टीका,शरद पवारांनाही टोला
मुंबईत इमारतीच्या पायाभरणीवेळी दुर्घटना, मातीच्या ढिगाऱ्याखाली 2 कामगारांचा मृत्यू, 3 जखमी
मुंबईत इमारतीच्या पायाभरणीवेळी दुर्घटना, मातीच्या ढिगाऱ्याखाली 2 कामगारांचा मृत्यू, 3 जखमी
Embed widget