एक्स्प्लोर

Chanakya Niti : संकटाच्या काळात 'ही' एक गोष्ट कधीही सोडू नका, वाईट दिवस लवकरच निघून जातील, चाणक्य म्हणतात...

Chanakya Niti : आचार्य चाणक्य म्हणतात की, संकटाच्या वेळी माणसाने एक गोष्ट सोडू नये. कठीण काळात, हीच गोष्ट एखाद्या व्यक्तीला बुडत्या जहाजातून पार करण्यास मदत करू शकते आणि वाईट वेळ लवकरच टळते.

Chanakya Niti : आचार्य चाणक्यांनी सांगितले आहे की, कष्ट केल्याने गरिबी जात नाही, धर्म केल्याने पाप घडत नाही, शांत राहिल्याने वाद होत नाही आणि जागे राहून भीती येत नाही. या चार गोष्टी यशस्वी आणि अर्थपूर्ण जीवनाच्या महत्त्वाच्या आहेत.

 

चाणक्यांची धोरणे संकटकाळात कामी येतात
चाणक्यांची ही धोरणे वाईट काळात एखाद्या दिव्यासारखी काम करतात, आचार्य चाणक्य म्हणतात की माणसाने संकट काळात एक गोष्ट सोडू नये. कठीण काळात, ही एक गोष्ट एखाद्या व्यक्तीचे बुडणारे जहाज पार करू शकते आणि वाईट वेळ लवकर टळते. चाणक्य म्हणतात, कठीण काळातील परिस्थितीचे संधीत रूपांतर करा आणि तुमचे ध्येय कधीही सोडू नका.
 

कठीण काळातील परिस्थितीचे संधीत रूपांतर करा
आचार्य चाणक्य म्हणतात की, माणसाला जीवनात अनेक प्रकारच्या परीक्षा द्याव्या लागतात. विशेषतः वाईट काळात माणसाला त्याच्या धैर्याची परीक्षा द्यावी लागते. चाणक्याच्या मते, जेव्हा एखादी व्यक्ती सतत अपयशी ठरते, तेव्हा त्या कठीण काळात परिस्थितीचे संधीमध्ये रूपांतर केले पाहिजे. त्यासाठी स्वत:शी संवाद साधणे आवश्यक आहे. शांत चित्ताने विचार करून नैराश्याचे संधीत रूपांतरही करता येते, कारण जेव्हा जेव्हा आव्हाने येतात, अडचणी येतात सोबतच संधीही येतात तेव्हा त्याकडे थंड डोक्याने लक्ष देणे आवश्यक असते.

 

लक्ष्य सोडू नका

आचार्य चाणक्य म्हणतात, ध्येय गाठण्याचा मार्ग सोपा नाही. तो गुलाबा सारखा दिसत असला, तरी ज्याचा मार्ग काट्याने भरलेला आहे. पण त्याचे शेवटचे ठिकाण खूप सुंदर आहे. चाणक्य म्हणतात की, जे लोक कठीण प्रसंगीही आपले ध्येय सोडत नाहीत, संयमाने आणि प्रामाणिकपणे आपले काम करत राहतात, ते नक्कीच यशस्वी होतात. अपयशाची भीतीच माणसाला अडचणीत आणते. माणसाने अपयश योग्य रितीने स्वीकारले, तर तो दोन दिशांनी पुढे जातो. पहिले म्हणजे, तो त्याचे काम अधिक चांगले करतो आणि दुसरे म्हणजे, तो माणूस म्हणून सर्वोत्कृष्ट देखील होतो. तुमचा याचा अर्थ समजलात तर जीवनात स्पष्टता येईल, जो ध्येय गाठण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. ध्येय गाठले तर कधी कधी वाईट दिवस लवकर टळतात आणि आयुष्य आनंदाने भरून जाते.

 

परिश्रमाने परीक्षा उत्तीर्ण होईल

आचार्य चाणक्य म्हणतात, कष्ट करत राहावे, कितीही वाईट वेळ आली तरी माणसाने बसून राहू नये. माणसाने सतत मेहनत केली पाहिजे. कठोर परिश्रमच माणसाला या संकटातून बाहेर काढण्यास मदत करतात.

 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

इतर बातम्या

Astrology Tips For Happy Married Life: पती-पत्नीमध्ये वारंवार वाद, आजपासूनच हा उपाय करा, ज्योतिषशास्त्रात म्हटलंय...

 

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : 2023 मध्येच क्रिकेटमधून निवृत्ती घेणार होतो,  वनडे वर्ल्ड कप फायनलचा पराभव जिव्हारी लागलेला : रोहित शर्मा 
2023 मध्येच क्रिकेटमधून निवृत्ती घेणार होतो,  वनडे वर्ल्ड कप फायनलचा पराभव जिव्हारी लागलेला : रोहित शर्मा
Rohit Patil : सहकाऱ्यांनी जीवापाड मेहनत घेतली पण..., तासगाव नगरपालिकेतील पराभवानंतर आमदार रोहित पाटील यांची पहिली प्रतिक्रिया
सहकाऱ्यांनी जीवापाड मेहनत घेतली पण...पराभवानंतर रोहित पाटील यांनी तासगाव शहरातील जनतेला कोणता शब्द दिला?
Ajit Pawar: महापालिकेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत एकत्र निवडवणूक लढवणार का? पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना अजित पवार म्हणतात...
महापालिकेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत एकत्र निवडवणूक लढवणार का? मतविभागणीचा संदर्भ देत अजित पवार म्हणाले...
Maharashtra Election : सहाजणांचं कुटुंब हरलं, आमदाराच्या घरचे पडले, माळेगावात ईश्वर चिठ्ठीवर तर भद्रावतीत एका मतांनी विजय; नगरपालिका निवडणुकीतील 10 रंजक घडामोडी
सहाजणांचं कुटुंब हरलं, आमदाराच्या घरचे पडले, माळेगावात ईश्वर चिठ्ठीवर तर भद्रावतीत एका मतांनी विजय; नगरपालिका निवडणुकीतील 10 रंजक घडामोडी

व्हिडीओ

Parali Election Result : परळी नगराध्यक्षपदी पद्मश्री बाजीराव धर्माधिकारींचा 15, 662 मतांनी विजय
BJP Win Palika Election : पालिका निवडणुकीत महायुतीच्या नेत्यांचा तुफान जल्लोष Special Report
Nanded Election Result : नांदेडमध्ये भाजपला मोठा धक्का, मतदारांना सगळ्यांनाच घरी बसवलंSpecial Report
Jejuri Fire : जेजुरीत भंडाऱ्याचा भडका होऊन 16 जण भाजले!
Ambernath Palika Election : शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, भाजपच्या तेजश्री करंजुळे नगराध्यक्ष

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : 2023 मध्येच क्रिकेटमधून निवृत्ती घेणार होतो,  वनडे वर्ल्ड कप फायनलचा पराभव जिव्हारी लागलेला : रोहित शर्मा 
2023 मध्येच क्रिकेटमधून निवृत्ती घेणार होतो,  वनडे वर्ल्ड कप फायनलचा पराभव जिव्हारी लागलेला : रोहित शर्मा
Rohit Patil : सहकाऱ्यांनी जीवापाड मेहनत घेतली पण..., तासगाव नगरपालिकेतील पराभवानंतर आमदार रोहित पाटील यांची पहिली प्रतिक्रिया
सहकाऱ्यांनी जीवापाड मेहनत घेतली पण...पराभवानंतर रोहित पाटील यांनी तासगाव शहरातील जनतेला कोणता शब्द दिला?
Ajit Pawar: महापालिकेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत एकत्र निवडवणूक लढवणार का? पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना अजित पवार म्हणतात...
महापालिकेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत एकत्र निवडवणूक लढवणार का? मतविभागणीचा संदर्भ देत अजित पवार म्हणाले...
Maharashtra Election : सहाजणांचं कुटुंब हरलं, आमदाराच्या घरचे पडले, माळेगावात ईश्वर चिठ्ठीवर तर भद्रावतीत एका मतांनी विजय; नगरपालिका निवडणुकीतील 10 रंजक घडामोडी
सहाजणांचं कुटुंब हरलं, आमदाराच्या घरचे पडले, माळेगावात ईश्वर चिठ्ठीवर तर भद्रावतीत एका मतांनी विजय; नगरपालिका निवडणुकीतील 10 रंजक घडामोडी
भाजपचे अमोल मोहिते 42,032 मतांनी विजयी; नगराध्यक्षपदी आमदारकीएवढं मतदान, नवा विक्रम
भाजपचे अमोल मोहिते 42,032 मतांनी विजयी; नगराध्यक्षपदी आमदारकीएवढं मतदान, नवा विक्रम
Narendra Modi : महाराष्ट्र विकासाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे! नरेंद्र मोदींकडून महाराष्ट्रातील भाजप महायुतीच्या कार्यकर्त्यांचं कौतुक
महाराष्ट्र विकासाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे!, महायुतीच्या विजयावर नरेंद्र मोदींची प्रतिक्रिया
बार्शीत भाजपचे कमळ खुलले, सोपल गटाला 'दे धक्का'; विधानसभेच्या पराभवानंतर राजेंद्र राऊतांचे कमॅबक
बार्शीत भाजपचे कमळ खुलले, सोपल गटाला 'दे धक्का'; विधानसभेच्या पराभवानंतर राजेंद्र राऊतांचे कमॅबक
मोठी बातमी : राज्यात सर्वाधिक मताने निवडून आलेला नगराध्यक्ष, पठ्ठ्याचं 42 हजारांचं लीड, कोणत्या पक्षाचा उमेदवार?
मोठी बातमी : राज्यात सर्वाधिक मताने निवडून आलेला नगराध्यक्ष, पठ्ठ्याचं 42 हजारांचं लीड, कोणत्या पक्षाचा उमेदवार?
Embed widget