एक्स्प्लोर

Chanakya Niti : संकटाच्या काळात 'ही' एक गोष्ट कधीही सोडू नका, वाईट दिवस लवकरच निघून जातील, चाणक्य म्हणतात...

Chanakya Niti : आचार्य चाणक्य म्हणतात की, संकटाच्या वेळी माणसाने एक गोष्ट सोडू नये. कठीण काळात, हीच गोष्ट एखाद्या व्यक्तीला बुडत्या जहाजातून पार करण्यास मदत करू शकते आणि वाईट वेळ लवकरच टळते.

Chanakya Niti : आचार्य चाणक्यांनी सांगितले आहे की, कष्ट केल्याने गरिबी जात नाही, धर्म केल्याने पाप घडत नाही, शांत राहिल्याने वाद होत नाही आणि जागे राहून भीती येत नाही. या चार गोष्टी यशस्वी आणि अर्थपूर्ण जीवनाच्या महत्त्वाच्या आहेत.

 

चाणक्यांची धोरणे संकटकाळात कामी येतात
चाणक्यांची ही धोरणे वाईट काळात एखाद्या दिव्यासारखी काम करतात, आचार्य चाणक्य म्हणतात की माणसाने संकट काळात एक गोष्ट सोडू नये. कठीण काळात, ही एक गोष्ट एखाद्या व्यक्तीचे बुडणारे जहाज पार करू शकते आणि वाईट वेळ लवकर टळते. चाणक्य म्हणतात, कठीण काळातील परिस्थितीचे संधीत रूपांतर करा आणि तुमचे ध्येय कधीही सोडू नका.
 

कठीण काळातील परिस्थितीचे संधीत रूपांतर करा
आचार्य चाणक्य म्हणतात की, माणसाला जीवनात अनेक प्रकारच्या परीक्षा द्याव्या लागतात. विशेषतः वाईट काळात माणसाला त्याच्या धैर्याची परीक्षा द्यावी लागते. चाणक्याच्या मते, जेव्हा एखादी व्यक्ती सतत अपयशी ठरते, तेव्हा त्या कठीण काळात परिस्थितीचे संधीमध्ये रूपांतर केले पाहिजे. त्यासाठी स्वत:शी संवाद साधणे आवश्यक आहे. शांत चित्ताने विचार करून नैराश्याचे संधीत रूपांतरही करता येते, कारण जेव्हा जेव्हा आव्हाने येतात, अडचणी येतात सोबतच संधीही येतात तेव्हा त्याकडे थंड डोक्याने लक्ष देणे आवश्यक असते.

 

लक्ष्य सोडू नका

आचार्य चाणक्य म्हणतात, ध्येय गाठण्याचा मार्ग सोपा नाही. तो गुलाबा सारखा दिसत असला, तरी ज्याचा मार्ग काट्याने भरलेला आहे. पण त्याचे शेवटचे ठिकाण खूप सुंदर आहे. चाणक्य म्हणतात की, जे लोक कठीण प्रसंगीही आपले ध्येय सोडत नाहीत, संयमाने आणि प्रामाणिकपणे आपले काम करत राहतात, ते नक्कीच यशस्वी होतात. अपयशाची भीतीच माणसाला अडचणीत आणते. माणसाने अपयश योग्य रितीने स्वीकारले, तर तो दोन दिशांनी पुढे जातो. पहिले म्हणजे, तो त्याचे काम अधिक चांगले करतो आणि दुसरे म्हणजे, तो माणूस म्हणून सर्वोत्कृष्ट देखील होतो. तुमचा याचा अर्थ समजलात तर जीवनात स्पष्टता येईल, जो ध्येय गाठण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. ध्येय गाठले तर कधी कधी वाईट दिवस लवकर टळतात आणि आयुष्य आनंदाने भरून जाते.

 

परिश्रमाने परीक्षा उत्तीर्ण होईल

आचार्य चाणक्य म्हणतात, कष्ट करत राहावे, कितीही वाईट वेळ आली तरी माणसाने बसून राहू नये. माणसाने सतत मेहनत केली पाहिजे. कठोर परिश्रमच माणसाला या संकटातून बाहेर काढण्यास मदत करतात.

 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

इतर बातम्या

Astrology Tips For Happy Married Life: पती-पत्नीमध्ये वारंवार वाद, आजपासूनच हा उपाय करा, ज्योतिषशास्त्रात म्हटलंय...

 

 

महत्त्वाच्या बातम्या

Ashadhi Ekadashi 2026 : आषाढी एकादशीच्या दिवशी काय करावं आणि कोणत्या 10 गोष्टी टाळाल? वाचा संपूर्ण माहिती फक्त एका क्लिकवर...
आषाढी एकादशीच्या दिवशी काय करावं आणि कोणत्या 10 गोष्टी टाळाल? वाचा संपूर्ण माहिती फक्त एका क्लिकवर...
Horoscope Today 25 July 2026: आज आषाढी एकादशीचा दिवस भाग्याचा! दुर्मिळ शुभ योग जुळले, कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आज आषाढी एकादशीचा दिवस भाग्याचा! दुर्मिळ शुभ योग जुळले, कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
Ashadhi Ekadashi Wishes 2026 : आषाढी एकादशीनिमित्त प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; करा विठुभक्तीचा जागर, पाठवा 'हे' शुभेच्छा संदेश
आषाढी एकादशीनिमित्त प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; करा विठुभक्तीचा जागर, पाठवा 'हे' शुभेच्छा संदेश
Weekly Horoscope: सिंह, कन्या राशींचा नशीबाचा गेम पालटणार, जुलैचा शेवटचा आठवडा कसा जाणार? प्रेम, नोकरी, आरोग्य, साप्ताहिक राशीभविष्य वाचा
सिंह, कन्या राशींचा नशीबाचा गेम पालटणार, जुलैचा शेवटचा आठवडा कसा जाणार? प्रेम, नोकरी, आरोग्य, साप्ताहिक राशीभविष्य वाचा

व्हिडीओ

Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज
Wangchuk Hunger Strike Special Report : उपोषणाची माघार, आंदोलनाचा एल्गार, उपोषण का सोडलं?
CJP Special Report : मीटिंगमध्ये काय ठरलं? राजीनाम्यावरुन अडलं, कॉक्रोच जनता पार्टीत तासभर चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CJP Protest Dharmendra Pradhan: धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिला नाही तर...; कॉकरोच जनता पार्टीचा 'प्लॅन बी' काय? आशुतोष रांकांनी सगळंच सांगितलं
धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिला नाही तर...; कॉकरोच जनता पार्टीचा 'प्लॅन बी' काय? आशुतोष रांकांनी सगळंच सांगितलं
Salman Khan Instagram Post: 'सलमान खान डर गया...'; 6 पॅक Abs फ्लॉन्ट करत सलमान खानची दमदार पोस्ट; चाहते म्हणाले, 'तुमच्याशी कोण पंगा घेणार'
'सलमान खान डर गया...'; 6 पॅक Abs फ्लॉन्ट करत सलमान खानची दमदार पोस्ट; चाहते म्हणाले, 'तुमच्याशी कोण पंगा घेणार'
Raj Thackeray Mumbai Tiranga Morcha: 'कोणी मोर्चाला गालबोट लावायला आलं तर....'; राज ठाकरेंची तिरंगा मोर्चापूर्वी कडक वॉर्निंग, शिवतीर्थवर तातडीची बैठकही बोलावली
'कोणी मोर्चाला गालबोट लावलं तर....'; राज ठाकरेंची तिरंगा मोर्चापूर्वी कडक वॉर्निंग, शिवतीर्थवर तातडीची बैठकही बोलावली
Shabana Azmi Health Update: आधी दम्याचा अटॅक, CJP आंदोलनानंतर 74 वर्षीय दिग्गज अभिनेत्रीला पूर्णपणे बेडरेस्ट, शबाना आझमींना नेमकं काय झालं?
आधी दम्याचा अटॅक, CJP आंदोलनानंतर 74 वर्षीय दिग्गज अभिनेत्रीला पूर्णपणे बेडरेस्ट, शबाना आझमींना नेमकं काय झालं?
NEET Maharashtra Protetst: दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा! धर्मेंद प्रधानांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीनंतर आता मुंबईपासून पुण्यापर्यंत अथांग जनसागर रस्त्यावर, हटके अन् खोचक बॅनर्सनी सुद्धा लक्ष वेधलं
दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा! धर्मेंद प्रधानांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीनंतर आता मुंबईपासून पुण्यापर्यंत अथांग जनसागर रस्त्यावर, हटके अन् खोचक बॅनर्सनी सुद्धा लक्ष वेधलं
Ashadhi Ekadashi 2026 : आषाढी एकादशीच्या दिवशी काय करावं आणि कोणत्या 10 गोष्टी टाळाल? वाचा संपूर्ण माहिती फक्त एका क्लिकवर...
आषाढी एकादशीच्या दिवशी काय करावं आणि कोणत्या 10 गोष्टी टाळाल? वाचा संपूर्ण माहिती फक्त एका क्लिकवर...
TET paper Case Accused Arrested : टीईटी पेपरफुटी प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; फरार मुख्य आरोपी बिजेंद्र गुप्ताला बिहारमधून अटक
टीईटी पेपरफुटी प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; फरार मुख्य आरोपी बिजेंद्र गुप्ताला बिहारमधून अटक
Palghar Rain : आभाळ फाटल्यासारखा पाऊस; जनजीवन विस्कळीत, अनेक संसार पाण्याखाली, पालघर जिल्ह्यात इतका पाऊस का पडतो? समोर आलं कारण
आभाळ फाटल्यासारखा पाऊस; जनजीवन विस्कळीत, अनेक संसार पाण्याखाली, पालघर जिल्ह्यात इतका पाऊस का पडतो? समोर आलं कारण
Embed widget