एक्स्प्लोर

Angarki Chaturthi 2025 : श्रावणातील अंगारकी चतुर्थीचं व्रत कसं कराल? वाचा शुभ मुहूर्त, पूजा, तिथी आणि चंद्रोदयाची अचूक वेळ

Angarki Chaturthi 2025 : अंगारकी चतुर्थी वर्षातून दोनदा येते. यावेळी श्रावणातील मंगळवारी ही चतुर्थी येत असल्या कारणाने या चतुर्थीला फार महत्त्व आहे.

Angarki Chaturthi 2025 : श्रावण महिन्यातील संकष्ट चतुर्थीला (Sankasht Chaturthi) विशेष महत्त्व आहे. कारण यंदाची चतुर्थी ही मंगळवारच्या दिवशी आली असून तिला अंगारकी चतुर्थी म्हणतात. अंगारकी चतुर्थी वर्षातून दोनदा येते. यावेळी श्रावणातील मंगळवारी ही चतुर्थी येत असल्या कारणाने या चतुर्थीला फार महत्त्व आहे.

गणपती बाप्पाला (Lord Ganesha) आराध्य दैवत मानले जाते. हिंदू धर्मशस्त्रानुसार जी व्यक्ती अंगारकी चतुर्थीला गणरायाची मनोभावे पूजा केल्यास भक्तांना अपेक्षित फळ मिळते. या चतुर्थीच्या दिवशी चंद्राची पूजा करण्याचीही परंपरा आहे. चंद्राची पूजा केल्याशिवाय हे व्रत अपूर्ण मानले जाते. श्रीगणेशाची आराधना केल्याने भक्तांना अपेक्षित फळ मिळते. मात्र, यंदा अंगारकी

अंगारकी संकष्ट चतुर्थी 2025 (Angarki Chaturthi 2025)

श्रावण अंगारकी संकष्ट चतुर्थी 12 ऑगस्ट 2025 रोजी म्हणजेच उद्या साजरी केली जाणार आहे. अंगारक संकष्ट चतुर्थी तिथीचा प्रारंभ सकाळी 8 वाजून 40 मिनिटांनी सुरु होणार आहे. तर, ही चतुर्थी 13 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वाजून 36 मिनिटांनी समाप्त होणार आहे.

श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी चंद्रोदय वेळ

श्रावणातील अंगारक संकष्ट चतुर्थीचे महत्व अनन्य साधारण आहे. या चतुर्थीला व्रत आणि गणेश पूजन करून चंद्रोदय झाल्यानंतर व्रत सोडले जातात. त्यामुळे दर महिन्याला येणाऱ्या संकष्ट चतुर्थीला चंद्रोदय पाहूनच उपवास सोडला जातो. यंदा देखील चंद्रोदय रात्री 9 वाजून 50 मिनिटांनी होणार असून चंद्रदेवाचे दर्शन घेऊन त्यांना जल वाहून नमस्कार केल्यानंतर गणेशाची आरती करावी व मग उपवास सोडावा असे शास्त्रात सांगितले जाते.

चंद्रोदय वेळ (Angarki Chaturthi Chandroday Time)

पंचांगानुसार 12 ऑगस्ट 2025 रोजी रात्री 9 वाजून 50 मिनिटांनी चंद्रोदय होणार आहे. त्यानुसार, मुंबईत 9.17, ठाण्यात 9.17, पुण्यात 9.13, रत्नागिरीमध्ये 9 वाजून 16 मिनिटांनी, कोल्हापुरात 9 वाजून 12 मिनिटांनी, साताऱ्यात 9 वाजून 13 मिनटांनी चंद्रोदय दिसेल. तर, नाशिकमध्ये 9 वाजून 13 मिनिटांनी , अहमदनगरमध्ये 9 वाजून 09 मिनिटांनी तर, सावंतवाडीमध्ये 9 वाजून 14 मिनिटांनी चंद्रोदय दिसणार आहे. 

वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये चंद्रोदयाच्या वेळेत थोडाफार फरक आहे. चंद्रदर्शन आणि पूजा केल्यांतरच हे व्रत पूर्ण होते.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  

हेही वाचा :                        

Shani Sade Sati : पुढच्या अडीच वर्षांसाठी 'या' 5 राशींचं आयुष्य संकटात; शनीच्या अशुभ प्रभावाने होतील प्रचंड हाल, एकामागोमाग येतील संकटं

महत्त्वाच्या बातम्या

Lucky Zodiac Signs : 7 ऑगस्टचा दिवस 'या' 5 राशींसाठी भाग्यशाली! देवी लक्ष्मीच्या कृपेने वाईट काळ लवकरच संपणार; वाचा लकी राशी
7 ऑगस्टचा दिवस 'या' 5 राशींसाठी भाग्यशाली! देवी लक्ष्मीच्या कृपेने वाईट काळ लवकरच संपणार; वाचा लकी राशी
Trigrahi Yog 2026 : त्रिग्रही योगामुळे 4 राशींची होणार चांदीच चांदी; पुढचे 12 दिवस राहाल टेन्शन फ्री, जगाल राजासारखं आयुष्य
त्रिग्रही योगामुळे 4 राशींची होणार चांदीच चांदी; पुढचे 12 दिवस राहाल टेन्शन फ्री, जगाल राजासारखं आयुष्य
Shani Sade Sati : 2027 मध्ये 'या' एका राशीवर असणार शनिची साडेसाती; कठीण काळात काय करावं आणि काय करु नये? वाचा ज्योतिषशास्त्र
2027 मध्ये 'या' एका राशीवर असणार शनिची साडेसाती; कठीण काळात काय करावं आणि काय करु नये? वाचा ज्योतिषशास्त्र
Surya Grahan 2026: 12 ऑगस्टचं सूर्यग्रहण 3 राशींवर पडणार भारी! नोकरीत अडचण, मानसिक ताण, पैशांची चणचण, कोणासाठी आव्हानात्मक? ज्योतिषशास्त्र...
12 ऑगस्टचं सूर्यग्रहण 3 राशींवर पडणार भारी! नोकरीत अडचण, मानसिक ताण, पैशांची चणचण, कोणासाठी आव्हानात्मक? ज्योतिषशास्त्र...

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde :
एकनाथ शिंदे अचानक दरे गावातून मुंबईकडे रवाना, अमित शाहांच्या भेटीसाठी दौरा आटोपल्याची सूत्रांची माहिती
Arvind Kejriwal: इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
Rahul Gandhi: राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे
तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे
Shiv Sena Symbol Case: निवडणूक आयोगानं केलेली चूक उजेडात आणली, आमदारांची अगोदर अपात्रता झाली असती तर... अनिल देसाई यांनी सुनावणीत काय घडलं ते सांगितलं
निवडणूक आयोगानं केलेली चूक उजेडात आणली, अनिल देसाई यांनी सुनावणीत काय घडलं ते सांगितलं
निवडणूक आयोगाने शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह दिले त्यामुळे विधिमंडळ पक्षाचा एक गट आता मूळ पक्ष झाला; कपिल सिब्बलांनी कळीचा मुद्दा मांडला
निवडणूक आयोगाने शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह दिले त्यामुळे विधिमंडळ पक्षाचा एक गट आता मूळ पक्ष झाला; कपिल सिब्बलांनी कळीचा मुद्दा मांडला
Shiv Sena Symbol Case:एकनाथ शिंदे आणि दोन सेना नेत्यांनी 'त्या' बैठकीत शिवसेनेची घटना बदलली, कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाला कोंडीत पकडणारा युक्तिवाद
एकनाथ शिंदेंकडून त्या बैठकीत सेनेच्या घटनेत बदल, कपिल सिब्बल तारीख सांगत म्हणाले...
Abhijeet Dipke: जे कधी शाळेत गेले नाहीत ते सरकार चालवत आहेत, सरकारला फक्त हिंदू-मुस्लीम दिसतं, कोर्टातून पक्ष चोरले जात आहेत, त्यासाठी लगेच तारखा मिळतात; अभिजीत दिपकेंचा हल्लाबोल
जे कधी शाळेत गेले नाहीत ते सरकार चालवत आहेत, सरकारला फक्त हिंदू-मुस्लीम दिसतं, कोर्टातून पक्ष चोरले जात आहेत, त्यासाठी लगेच तारखा मिळतात; अभिजीत दिपकेंचा हल्लाबोल
Embed widget