एक्स्प्लोर

Raju Shetti : इथेनॅालच्या दरात पाच रूपयांची वाढ करावी, राजू शेट्टींची केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाच्या सचिवांकडे मागणी           

इथेनॅालच्या दरामध्ये (Ethanol Rate) प्रति लिटर पाच रुपयांची वाढ करावी अशी मागणी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari Sanghatana) नेते राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी केली आहे.

Raju Shetti : ब्राझीलमध्ये (Brazil) गेल्या दोन वर्षात साखरेचं उत्पादन (Sugar production) घटलं आहे. त्यामुळं आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या साखरेला चांगला दर मिळत आहे. मात्र, भविष्यातील आंतरराष्ट्रीय बाजारातील ब्राझीलमध्ये वाढणाऱ्या साखर उत्पादनाचा विचार करता देशातील साखरेच्या दरामध्ये घसरण होण्याची शक्यता आहे. त्यामुळं इथेनॅालच्या दरामध्ये (Ethanol Rate) प्रति लिटर पाच रुपयांची वाढ करावी अशी मागणी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari Sanghatana) नेते राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाचे सचिव पंकज जैन (Pankaj Jain) यांच्याकडे केली आहे. राजू शेट्टी यांनी दिल्लीत पंकज जैन यांची भेट घेतली.

देशात दिवसेंदिवस ऊसाचे क्षेत्र वाढत आहे. गेल्या दोन वर्षापासून देशात जवळपास 350 लाख टनाहून अधिक  साखरेचं विक्रमी उत्पादन होऊ लागले आहे. तर देशातंर्गत बाजारपेठेत 260 ते 270 लाख टन साखरेचा खप आहे. यामुळं भविष्यात ब्राझील व इतर देशात विक्रमी साखर उत्पादन झाल्यास भारतीय साखर उद्योगावर मोठे संकट निर्माण होणार असल्याचे राजू शेट्टी म्हणाले. सध्या केंद्र सरकारनं ऊसाच्या रसापासून इथेनॅाल करण्यास परवानगी दिल्यानं पेट्रोलमध्ये 10 टक्के इथेनॅाल मिसळले जावू लागले आहे. यामुळं गतवर्षी केंद्र सरकारचा जवळपास 53 हजार कोटी रूपयांचे परकीय चलन वाचले आहे. ऊसापासून सी हेव्ही , बी हेव्ही व  थेट रसापासून देशामध्ये गेल्यावर्षी 825 कोटी लिटर इथेनॅाल निर्मीती केली गेल्याचे राजू शेट्टी म्हणाले.

शेती क्षेत्रातील डिजीटल तंत्रज्ञानाबाबत देश  पिछाडीवर 

देशातील शेतकऱ्यांनी ऊसाचे पिक हे खात्रीशीर पैसे मिळणारे पिक आहे. त्यामुळं मोठ्या प्रमाणात शेतकरी ऊस पिकाकडे वळू लागले आहेत. यामुळं केंद्र सरकारनेही या उद्योगातून सरकारला मिळणारा सर्वाधिक महसूल व पेट्रोल खरेदी मधून  वाचणारे परकीय चलन या सर्व गोष्टींचा विचार करून इथेनॅाल खरेदी दरात पाच रूपयांची वाढ करण्याची मागणी राजू शेट्टींनी  केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाचे सचिव पंकज जैन यांच्याकडे केली आहे. दरम्यान, नवी दिल्लीत भारतीय कृषक समाज यांच्या वतीनं भारतीय शेतीतील डिजीटाईलायझेशनमुळे होणारे फायदे व तोटे , शेती क्षेत्राच्या डिजीटल धोरणामध्ये आवश्यक असेलेले बदल याबाबत देशातील शेतकरी नेते व तज्ज्ञांची परिषद घेण्यात आली. या परिषदेत देखील शेट्टी सहभागी झाले होते. देशपातळीवर आज डिजीटल इंडियाचा बोलबाला सुरू आहे. पण शेती क्षेत्रातील डिजीटल तंत्रज्ञानाबाबत अजूनही देश पिछाडीवर आहे. यामुळं शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होवू लागल्याचे शेट्टी म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या:

Raju Shetti : 100 खोके देऊन सुद्धा सरकार येऊ देणार नाही! 25 नोव्हेंबरला राज्यभरात चक्काजाम आंदोलन; राजू शेट्टींचा एल्गार

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

कांदा विकला पण हाती पैसा नाही आला, पदरचेच 301 रुपये खर्च करण्याची वेळ, बीडमधील शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी
कांदा विकला पण हाती पैसा नाही आला, पदरचेच 301 रुपये खर्च करण्याची वेळ, बीडमधील शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी
Maharashtra Weather Update: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! 75 ते 100 मिमी पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नका; कृषी विद्यापीठाचा महत्त्वाचा सल्ला
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! 75 ते 100 मिमी पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नका; कृषी विद्यापीठाचा महत्त्वाचा सल्ला
Devendra Fadnavis : कर्जमाफी कधी करणार? मुख्यमंत्र्यांनी तारीख सांगितली, बँकांनाही कडक निर्देश
कर्जमाफी कधी करणार? मुख्यमंत्र्यांनी तारीख सांगितली, बँकांनाही कडक निर्देश
कांद्याला 24 रुपयांचा दर द्यावा, नाफेडने 8 ते 10 लाख टन कांदा घ्यावा, रोहित पवारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
कांद्याला 24 रुपयांचा दर द्यावा, नाफेडने 8 ते 10 लाख टन कांदा घ्यावा, रोहित पवारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

व्हिडीओ

Shivraj Motegaonkar Update : मोटेगावकरचा ईडीकडून क्लास, एवढी मालमत्ती कशी जमवली? Special Report
Rahul Gandhi On Narendra Modi : राहुल गांधींचा तर्क, कुठला संदर्भ? Special Report
Anna Hazare Ahilyanagar : जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंकडून कॉकरोज जनता पार्टीचे समर्थन...
Prashant Ambi on Sanjay Gaikwad : संजय गायकवाडांचे कार्यकर्ते फोनवर मला आई-बहिणी वरून शिव्या देतात
Laxman Hake PC : जरांगे नावाच्या एका अनपढ माणसामुळे ओबीसीचं आरक्षण संपलं, हाके आक्रमक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raigad Accident Ambenali Ghat: कार 800 फूट खोल दरीत, दोरीला बांधलेल्या पिवळ्या स्ट्रेचरमधून मृतदेह वर आणला, आंबेनळी घाटातील रेस्क्यू मोहीमचे PHOTOs
कार 800 फूट खोल दरीत, दोरीला बांधलेल्या पिवळ्या स्ट्रेचरमधून मृतदेह वर आणला, आंबेनळी घाटातील रेस्क्यू मोहीमचे PHOTOs
Revati Sule Marriage : सुप्रिया सुळे यांनी लेक रेवती आणि जावई सारंग यांच्यासह घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट, लेकीच्या विवाह सोहळ्याचं विविध नेत्यांना निमंत्रण
सुप्रिया सुळे यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट, लेक रेवती आणि जावई सारंग यांच्या विवाह सोहळ्याचं निमंत्रण, दिल्लीत विविध नेत्यांच्या भेटी
PBKS Knocked OUT IPL 2026 : श्रेया मोठा गेम झाला यार, IPL इतिहासातील सर्वात मोठा ट्विस्ट! जो संघ 21 दिवस आधीच क्वालिफाय होणार होता, तो थेट स्पर्धेतूनच आऊट
श्रेया मोठा गेम झाला यार, IPL इतिहासातील सर्वात मोठा ट्विस्ट! जो संघ 21 दिवस आधीच क्वालिफाय होणार होता, तो थेट स्पर्धेतूनच आऊट
Petrol Diesel Price Hike: ज्याची भीती होती, तेच होतंय...; देशात पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा वाढले; गेल्या 10 दिवसांत चौथ्यांदा वाढ, पाहा मुंबईसह महत्वाच्या शहरातील नवीन दर
ज्याची भीती होती, तेच होतंय...; देशात पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा वाढले; गेल्या 10 दिवसांत चौथ्यांदा वाढ, पाहा मुंबईसह महत्वाच्या शहरातील नवीन दर
Actor Girish Karnad Life Story: वडील डॉक्टर, आई नर्स, पण मुलाला इंग्लंडला जाऊन बनायचं होतं कवी; नशीबानं बनवलं सुपरस्टार, सलमान खानच्या सिनेमात साकारलेला 'बॉस'
वडील डॉक्टर, आई नर्स, पण मुलाला इंग्लंडला जाऊन बनायचं होतं कवी; नशीबानं बनवलं सुपरस्टार, सलमान खानच्या सिनेमात साकारलेला 'बॉस'
Amitabh Bachchan Fan Faints Outside Jalsa: अमिताभ बच्चन यांच्या 'संडे दर्शन'मध्ये बेशुद्ध झाला चाहता; 'जलसा' बाहेर मोठा गोंधळ, सुरक्षेवर प्रश्न उपस्थित
अमिताभ बच्चन यांच्या 'संडे दर्शन'मध्ये बेशुद्ध झाला चाहता; 'जलसा' बाहेर मोठा गोंधळ, VIDEO
Raigad Accident Ambenali Ghat: रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू
Raigad Accident: रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू
Ambadas Danve : संजय गायकवाड फक्त कव्हर पेज वाचतो, किमान प्रस्तावना वाचावी, अंबादास दानवेंनी दगलबाज शिवाजी पुस्तकावर बंदीच्या मागणीवरुन गायकवाडांना सुनावलं
प्रबोधनकारांच्या विचारावर शिवसेना चालते, एकनाथ शिंदेंनी वाचाळवीरांचा बंदोबस्त करावा, अंबादास दानवेंचा संजय गायकवाड यांना टोला
Embed widget