एक्स्प्लोर

Rice sowing : खरीप हंगामात भाताच्या लागवडीत 5.99 टक्क्यांची घट, कमी पावसाचा पूर्व आणि ईशान्य भारताला फटका 

पावसाच्या कमतरतेमुळं काही राज्यात चालू खरीप हंगामात भाताच्या लागवडीत (Rice sowing) घट झाली आहे. या खरीप हंगामात भाताचे लावडीत 5.99 टक्क्यांची घट झाली आहे.

Rice sowing : देशातील काही राज्यांमध्ये समाधानकारक पाऊस (Rain) झाला आहे, तर काही ठिकाणी मात्र, पावसानं दडी मारली आहे. त्याचा शेती क्षेत्रावर परिणाम झाल्याचे दिसत आहे. पावसाच्या कमतरतेमुळं काही राज्यात चालू खरीप हंगामात भाताच्या लागवडीत (Rice sowing) घट झाली आहे. या खरीप हंगामात भाताचे लावडीत 5.99 टक्क्यांची घट झाली आहे. यावर्षी 367.55 लाख हेक्टरवर क्षेत्रावर भाताची लागवड करण्यात आल्याची माहिती कृषी मंत्रालयानं दिली आहे. तर दुसरीकडं घट होऊनही भाताच्या उत्पादनात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

सध्या देशाच्या विविध भागात पावसानं दडी मारली आहे. अनेक ठिकाणी समाधनाकराक पाऊस झाला नाही. पावसाच्या कमतरतेमुळं भाताच्या लागवडीत घट झाल्याची माहिती कृषी मंत्रालयानं दिली होती. मागल वर्षीचा विचार केला तर 390.99 लाख हेक्टर क्षेत्रावर भात पेरणी झाली होती. मात्र, त्यामध्ये यावर्षी घट झाली असून 367.55 लाख हेक्टरवर क्षेत्रावर भाताची लागवड झाली आहे. भात हे मुख्य खरीप पीक आहे. जूनमध्ये नैऋत्य मोसमी पावसाच्या सुरुवातीपासूनच भात पेरणी सुरू होते. ऑक्टोबर महिन्यापासून भाताची कापणी सुरू होते. 

कोणत्या राज्यात किती उत्पादन घटले

दरम्यान, कृषी मंत्रालयानं दिलेल्या महितीनुसार, झारखंडमध्ये यावर्षी कमी भाताचे क्षेत्र नोंदवले गेले आहे. झारखंडमध्ये 10.51 लाख हेक्टर, पश्चिम बंगालमध्ये (4.62 लाख हेक्टर), छत्तीसगड (3.45 लाख हेक्टर), उत्तर प्रदेश (2.63 लाख हेक्टर), बिहार (2.40 लाख हेक्टर)  आणि ओडिशा (2.24 लाख हेक्टर) क्षेत्र कमी झाले आहे. त्याचबरोबर आसाम (0.49 लाख हेक्टर), मध्य प्रदेश (0.46), हरियाणा (0..44 लाख हेक्टर), त्रिपुरा (0.22 लाख हेक्टर), नागालँड (0.21 लाख हेक्टर), मेघालय (0.18 लाख हेक्टर) भाताचे पेरणी क्षेत्र कमी झाले आहे. तर पंजाबमध्ये (0.12 लाख हेक्टर), महाराष्ट्र (0.07 लाख हेक्टर), जम्मू आणि काश्मीर (0.05 लाख हेक्टर), गोवा (0.03 लाख हेक्टर), मिझोराम (0.03 लाख हेक्टर) आणि सिक्कीम (0.02 लाख हेक्टर) भाताची कमी लागवड झाली आहे. 

पूर्व आणि ईशान्य भारतात पावसाची कमतरता

भाताशिवाय एकूण कडधान्य क्षेत्रात देखील 4.95 टक्क्यांची घट झाली आहे. कडधान्याचे उत्पादन 127.71 लाख हेक्टर झाले आहे. जे मागील वर्षीच्या कालावधीत 134.37 लाख हेक्टर होते. तर भरड धान्यासह पोषक तृणधान्यांचे उत्पादन वाढले आहे. 169.39 लाख हेक्‍टरवरून ते उत्पादन 176.33 लाख हेक्‍टर इतके झाले आहे. तर नगदी पिकांमध्ये कपाशीचे क्षेत्र 124.55 लाख हेक्‍टरवर राहिले आहे. तसेच उसाच्या क्षेत्रातही वाढ झाली आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार देशात 24 ऑगस्टपर्यंत नैऋत्य मोसमी पाऊस 9 टक्के जास्त झाला आहे. मात्र, पूर्व आणि ईशान्य भारतात याच कालावधीत 19 टक्के पाऊस कमी झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

शक्तीपीठ महामार्गाविरोधात राजू शेट्टींचा एल्गार, 13 जिल्ह्यातील शेतकरी पंढरपुरात एकत्र येणार, आषाढीपूर्वी भव्य पायी सदबुध्दी यात्रा
शक्तीपीठ महामार्गाविरोधात राजू शेट्टींचा एल्गार, 13 जिल्ह्यातील शेतकरी पंढरपुरात एकत्र येणार, आषाढीपूर्वी भव्य पायी सदबुध्दी यात्रा
Maharashtra Rain : राज्यातील बहुतांश भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस, 8 जुलैपासून पावसात घट होणार, शेतकरी चिंतेत
राज्यातील बहुतांश भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस, 8 जुलैपासून पावसात घट होणार, शेतकरी चिंतेत
Vidarbha Cow Scam: पशुसंवर्धन विभागाचा संतापजनक कारभार! जन्मात कोंबडी पाळली नाही, त्याच्या नावावर लाटले गाईंचे पैसे; विदर्भातील 'त्या' योजनेचा धक्कादायक खुलासा
पशुसंवर्धन विभागाचा संतापजनक कारभार! जन्मात कोंबडी पाळली नाही, त्याच्या नावावर लाटले गाईंचे पैसे; विदर्भातील 'त्या' योजनेचा धक्कादायक खुलासा
देवगडच्या उच्चशिक्षित इंजिनिअर वैष्णवीने 'बळीराजा'शी बांधली साता जन्माची गाठ; राजू शेट्टींनी लग्न चुकलं पण शब्द पाळला, घरी जाऊन केला साडीचोळीचा आहेर
देवगडच्या उच्चशिक्षित इंजिनिअर वैष्णवीने 'बळीराजा'शी बांधली साता जन्माची गाठ; राजू शेट्टींनी लग्न चुकलं पण शब्द पाळला, घरी जाऊन केला साडीचोळीचा आहेर

व्हिडीओ

SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj
Bajrang Sonawane Vs Prithviraj Chavan : राष्ट्रवादीत अस्वस्थता? पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
Raj Thackeray On CM : बघून घेऊ म्हणतात, अरे मुख्यमंत्री आहे ना तू... आणि हिंदीमधून का बोलता?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढे यांच्यामुळं अवैध कामं करणाऱ्यांचे धाबे दणाणलेत, निवृत्त होईपर्यंत त्यांची बदली करु नका, शिवसेनेच्या आमदाराची इच्छा
तुकाराम मुंढे यांची निवृत्त होईपर्यंत त्यांची बदली करु नका, शिवसेनेच्या आमदाराची इच्छा, मंत्री झिरवाळांकडून अखेर शब्द घेतलाच
चंद्रपुरात भीषण अपघात, भात लावणीसाठी गेलेल्या शेतजमुरांचे वाहन पलटी; 4 ठार 27 जखमी, कुटुंबीयांचा आक्रोश
चंद्रपुरात भीषण अपघात, भात लावणीसाठी गेलेल्या शेतजमुरांचे वाहन पलटी; 4 ठार 27 जखमी, कुटुंबीयांचा आक्रोश
मग त्यालाच आमदार घोषित करून टाका; जितेंद्र आव्हाड विधानसभेत कडाडले, म्हणाले, पोलीस अधिकारी मला धमकावतो
मग त्यालाच आमदार घोषित करून टाका; जितेंद्र आव्हाड विधानसभेत कडाडले, म्हणाले, पोलीस अधिकारी मला धमकावतो
Bhaskar Jadhav: राज्यात 'ऑपरेशन टायगर-3'च्या चर्चा; भास्कर जाधवांनी एका शब्दात विषय संपवला, म्हणाले, 'याचा अर्थ टायगर इकडे, कुत्री तिकडे'
राज्यात 'ऑपरेशन टायगर-3'च्या चर्चा; भास्कर जाधवांनी एका शब्दात विषय संपवला, म्हणाले, 'याचा अर्थ टायगर इकडे, कुत्री तिकडे'
Ramesh Mhatre Dombivli: ज्या डॉक्टरांनी पोटात घुसलेली गोळी काढून मृत्यूच्या दाढेतून परत आणलं, रमेश म्हात्रेने त्यांच्यावरच हात उचलला
ज्या डॉक्टरांनी पोटात घुसलेली गोळी काढून मृत्यूच्या दाढेतून परत आणलं, रमेश म्हात्रेने त्यांच्यावरच हात उचलला
Ramesh Mhatre Dombivli: रमेश म्हात्रेंसारख्या प्रवृत्तीसोबत सभागृहात बसायला भीती वाटते, केडीएमसीतील नगरसेविकेची म्हात्रेंच्या निलंबनाची मागणी
रमेश म्हात्रेंसारख्या प्रवृत्तीसोबत सभागृहात बसायला भीती वाटते, केडीएमसीतील नगरसेविकेची म्हात्रेंच्या निलंबनाची मागणी
Shreyas Iyer Statement : प्रत्येक सामन्यानंतर नवं कारण... मालिकेतील पराभवानंतर कर्णधार श्रेयस अय्यर संतापला; गोलंदाजांच्या कामगिरीवर थेट बोट अन् नको नको ते बोलला
प्रत्येक सामन्यानंतर नवं कारण... मालिकेतील पराभवानंतर कर्णधार श्रेयस अय्यर संतापला; गोलंदाजांच्या कामगिरीवर थेट बोट अन् नको नको ते बोलला
Moshi Building Collapse: 'एखाद्या मंत्र्याचा मुलगा अडकला असता तर...'; मोशी दुर्घटनेतील नातेवाईकांचा सरकारवर थेट हल्ला, ढिसाळ कामामुळे संतापाचा उद्रेक
'एखाद्या मंत्र्याचा मुलगा अडकला असता तर...'; मोशी दुर्घटनेतील नातेवाईकांचा सरकारवर थेट हल्ला, ढिसाळ कामामुळे संतापाचा उद्रेक
Embed widget