दरवर्षीच का होतो कांद्याचा वांदा? निर्यातबंदीचा शेतकऱ्यांना किती बसतोय फटका? जाणून घ्या सविस्तर माहिती

Onion Frmers agriculture news
दरवर्षीच देशात कांद्याचा प्रश्न निर्माण होतो. कांद्याच्या दरात वाढ झाली की सरकारकडून दर कमी करण्यासाठी काहीतरी धोरण अवलंबंलं जातं आणि त्याचा फटका शेतकऱ्यांना बसतो.
Onion : कमी पाण्यात आणि कमी दिवसात चांगला नफा मिळवून देणारं पिकं म्हणून कांद्याकडे (Onion) बघितलं जातं. महाराष्ट्रात (Maharashtra) कांदा पिकाचं मोठं अर्थकारण आहे. मात्र, बाजार भावातील अनिश्चिततेमुळं



