एक्स्प्लोर

Maharashtra Rains : राज्यात पावसाचा जोर कमी, अतिवृष्टीमुळं आत्तापर्यंत राज्यात 112 जणांचा मृत्यू

Maharashtra Rains : सध्या राज्यात पावसानं विश्रांती घेतली आहे. राज्यातील सातारा, सांगली आणि वर्धा जिल्ह्यातील काही ठिकाणी हलका ते  मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. 

Maharashtra Rains : सध्या राज्यात पावसानं (Rain) विश्रांती घेतली आहे. त्यामुळं शेतकऱ्यांच्या शेती कामांना वेग आला आहे. राज्यातील बहुतांश ठिकाणी चांगला पाऊस झाला आहे. तर काही ठिकाणी मात्र, अतिवृष्टी झाली आहे. याचा मोठा फटका शेतकऱ्यांच्या पिकांना बसला आहे. तसेत दुसरीकडे अनेक नदी नाल्यांना पूर आल्यानं जनजीवन देखील विस्कळीत झालं आहे. अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्याच्या घटना घडल्या आहे. विशेषत: मराठवाडा (marathwada ) आणि विदर्भाला (Vidarbha) या अतिवृष्टीचा खूप मोठा फटका बसला आहे. दरम्यान, सांगली, सातारा आणि वर्धा जिल्ह्याच्या काही भागात हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसानं हजेरी लावली.

तीन ऑगस्टपर्यंत पावसाचा अंदाज 

दरम्यान, राज्यातील अनेक भागात पाऊस पडण्याचा अंदाज देण्यात आला आहे. यामध्ये ठाणे, रायगड, रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि सातारा या जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच मुंबईतही हलका पाऊस पडण्याचा अंदाज आहे. दरम्यान, राज्यात  तीन ऑगस्टपर्यंत पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मान्सूनमुळे मुंबईतील हवेची गुणवत्ता सुधारली आहे. मुंबईतील हवेची  गुणवत्ता पातळी पुणे, दिल्लीपेक्षा चांगली झाली आहे.

राज्यात आत्तापर्यंत अतिवृष्टीमुळं 112 जणांचा मृत्यू

राज्यात काही ठिकाणी मुसळधार पावसानं धुमाकूळ घातला होता. या मुसळधार पावसामुळं अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं होतं. काही ठिकाणी नदी नाल्यांना पूर आलेहोते. विशेषत: मराठवाडा (Marathwada )आणि विदर्भाला (vidarbha)  या अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. दरम्यान, राज्यात आत्तापर्यंत अतिवृष्टी, पूर आणि वीज पडल्याच्या घटनांमुळं 112 जणांचा मृत्यू झाला आहे. 
तर या पावसामुळं शेतीच्या पिकांचेही मोठं नुकसान झालं आहे. तसेच अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी खरवडून गेल्या आहेत.

कोकणातही पावसाची उघडीप

कोकणातील शेतकऱ्यांना अद्यापही पावसाची गरज आहे. मात्र, गेल्या आठवडाभरापासून कोकणात पावसानं विश्रांती घेतली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा आणि राजापूर या पाच तालुक्यात गेल्या दहा दिवसात शून्य टक्के पावसाची नोंद झाली आहे. दहा दिवसापासून जिल्ह्यात पावसानं दडी मारली आहे. त्यामुळं शेतकरी पावसाची वाट भगत आहेत. कारण पिक चांगलं येण्यासाठी कोकणातील शेतकऱ्यांना अद्यापही पावसाची गरज आहे. 

जुलै महिन्यात राज्यात चांगला पाऊस

जून महिन्यात पावसानं हुलकावणी दिली होती. त्यानंतर मात्र, जुलै महिन्यात राज्यांच्या बहुतांश भागात पावसानं जोरदार हजेरी लावली. राज्याच्या अनेक भागात मुसळधार पाऊस झाल्यानं जनजीवन विस्कलीत झालं होते. नदी नाल्यांना पूर आल्यानं शेतीचंही मोठं नुकसान झालं आहे. विशेषत: मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांना या पावसाचा मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी रत्यांचही मोठं नुकसान झालं आहे. त्याचा वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. राज्यातील जवळपास आठ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्राला या पावसाचा फटका बसला आहे. सध्या विविध ठिकाणी पंचनामे  सुरु असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी मदतीची मागणी केली आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वैष्णोदेवी धाममध्ये भूस्खलनामुळे मृत्यूच्या तांडवात 31 जणांचा बळी; मृतांमध्ये बहुतांश भाविक, आकडा वाढण्याची भीती
वैष्णोदेवी धाममध्ये भूस्खलनामुळे मृत्यूच्या तांडवात 31 जणांचा बळी; मृतांमध्ये बहुतांश भाविक, आकडा वाढण्याची भीती
Donald Trump Tariffs: डोनाल्ड ट्रम्प आजपासून भारताला दंडित करणार; तब्बल 50 टक्के टॅरिफची लागू, किती आणि कोणावर थेट परिणाम होणार?
डोनाल्ड ट्रम्प आजपासून भारताला दंडित करणार; तब्बल 50 टक्के टॅरिफची लागू, किती आणि कोणावर थेट परिणाम होणार?  
Virar Building Collapses Accident : लेकीचा पहिलाच वाढदिवस अन् त्याच दिवशी काळानं घात केला; विरारच्या इमारत दुर्घटनेत चिमुरडीसह आईचा दुर्दैवी अंत
लेकीचा पहिलाच वाढदिवस अन् त्याच दिवशी काळानं घात केला; विरारच्या इमारत दुर्घटनेत चिमुरडीसह आईचा दुर्दैवी अंत
अनिल कपूर यांच्या लेकानं मुंबईत खरेदी केलं 5 कोटींचं आलिशान अपार्टमेंट; आतापर्यंत फक्त तीनच फिल्म्समध्ये केलंय काम
अनिल कपूर यांच्या लेकानं मुंबईत खरेदी केलं 5 कोटींचं आलिशान अपार्टमेंट; आतापर्यंत फक्त तीनच फिल्म्समध्ये केलंय काम
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Powai Filterpada  : वाहून जाताना तरुण थोडक्यात वाचला, पवईतल्या फिल्टरपाड्यातील धक्कादायक घटना
Mumbai Rain Filterpada Powai : हात सुटला, तरुण वाहून गेला! मुंबईतील धडकी भरवणारा व्हिडीओ
Maharashtra Rains | Raigad ला Red Alert, शाळा बंद; Mumbai-Goa Highway ठप्प, 15 जणांना वाचवले
Chiplun Floods | चिपळूणमध्ये Vashishthi, Shiviya नद्यांना पूर, Parshuram Ghat मध्ये भीषणता
Maharashtra Rains | चिपळूणमध्ये पूरस्थिती, नद्या धोका पातळीवर, प्रशासनाचा इशारा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वैष्णोदेवी धाममध्ये भूस्खलनामुळे मृत्यूच्या तांडवात 31 जणांचा बळी; मृतांमध्ये बहुतांश भाविक, आकडा वाढण्याची भीती
वैष्णोदेवी धाममध्ये भूस्खलनामुळे मृत्यूच्या तांडवात 31 जणांचा बळी; मृतांमध्ये बहुतांश भाविक, आकडा वाढण्याची भीती
Donald Trump Tariffs: डोनाल्ड ट्रम्प आजपासून भारताला दंडित करणार; तब्बल 50 टक्के टॅरिफची लागू, किती आणि कोणावर थेट परिणाम होणार?
डोनाल्ड ट्रम्प आजपासून भारताला दंडित करणार; तब्बल 50 टक्के टॅरिफची लागू, किती आणि कोणावर थेट परिणाम होणार?  
Virar Building Collapses Accident : लेकीचा पहिलाच वाढदिवस अन् त्याच दिवशी काळानं घात केला; विरारच्या इमारत दुर्घटनेत चिमुरडीसह आईचा दुर्दैवी अंत
लेकीचा पहिलाच वाढदिवस अन् त्याच दिवशी काळानं घात केला; विरारच्या इमारत दुर्घटनेत चिमुरडीसह आईचा दुर्दैवी अंत
अनिल कपूर यांच्या लेकानं मुंबईत खरेदी केलं 5 कोटींचं आलिशान अपार्टमेंट; आतापर्यंत फक्त तीनच फिल्म्समध्ये केलंय काम
अनिल कपूर यांच्या लेकानं मुंबईत खरेदी केलं 5 कोटींचं आलिशान अपार्टमेंट; आतापर्यंत फक्त तीनच फिल्म्समध्ये केलंय काम
Nalasopara Crime News: इन्स्टाग्रामवर मित्राच्या गर्लफ्रेंडला मेसेज पाठवला, टोळक्याकडून मॉब लिंचिंग, नालासोपाऱ्यात तरुणाचा भयंकर अंत
इन्स्टाग्रामवर मित्राच्या गर्लफ्रेंडला मेसेज पाठवला, टोळक्याकडून मॉब लिंचिंग, नालासोपाऱ्यात तरुणाचा भयंकर अंत
Manoj Jarange Maratha Morcha LIVE:  मनोज जरांगे थोड्याचवेळात अंतरवाली सराटीहून मुंबईकडे कूच करणार,  मराठा बांधव सज्ज
Manoj Jarange LIVE: मनोज जरांगे थोड्याचवेळात अंतरवाली सराटीहून मुंबईकडे कूच करणार, मराठा बांधव सज्ज
Ganesh Chaturthi 2025: पहा झाले पुरे एक वर्ष, तुझ्या येण्याने होतोय हर्ष.... कोकणात गणपती बाप्पाचं आगमन
पहा झाले पुरे एक वर्ष, तुझ्या येण्याने होतोय हर्ष.... कोकणात गणपती बाप्पाचं आगमन
Kalyan : धक्कादायक! 10 वर्षांच्या मुलाला टायफॉईडची लागण, डॉक्टरांनी मात्र डायबेटिस आणि रक्त पातळ होण्याचं औषध दिलं
धक्कादायक! 10 वर्षांच्या मुलाला टायफॉईडची लागण, डॉक्टरांनी मात्र डायबेटिस आणि रक्त पातळ होण्याचं औषध दिलं
Embed widget