एक्स्प्लोर

कांदा, टोमॅटोनंतर आता साखरेचा नंबर येणार ? 7 वर्षांनंतर साखरेच्या निर्यातीवर बंदीची शक्यता

Sugar Export Ban : टोमॅटो झाला, कांदा झाला, आता साखरेचा नंबर येणार का...निवडणुकीचं वर्ष जवळ आलंय. आणि या वर्षात दर नियंत्रणासाठी केंद्र सरकार एकामागोमाग एक पावलं टाकत आहे.

नवी दिल्ली : केंद्र सरकार लवकरच साखरेच्या निर्यातीवर निर्बंध आणू शकतं. 2016 नंतर गेल्या 7 वर्षानंतर पहिल्यादांच साखेरच्या निर्यातीला त्यामुळे चाप लागू शकतो. महागाईच्या निर्देशांकानं धोक्याची घंटा वाजवल्यानंतर कांदा, टोमॅटो, नॉन बासमती तांदूळ पाठोपाठ आता साखरेवरही सरकार सावध होताना दिसतंय. 

टोमॅटो झाला, कांदा झाला, आता साखरेचा नंबर येणार का...निवडणुकीचं वर्ष जवळ आलंय. आणि या वर्षात दर नियंत्रणासाठी केंद्र सरकार एकामागोमाग एक पावलं टाकत आहे. साखेरच्या बाबतीतही निर्यातबंदीचा निर्णय लागू होऊ शकतो असं वृत्त रॉयटर या वृत्तसंस्थेनं दिलं आहे. यंदा महाराष्ट्रात पावसानं ओढ दिलीय, त्यामुळे उसाचं उत्पादन कमी होऊ शकतं..त्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत बाजारात साखरेचे दर स्थिर राहावेत या उद्देश्यानं केंद्र सरकार ही पावलं टाकू शकतं.

देशात महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश ही राज्यं साखरेच्या उत्पादनात महत्वाची भूमिका बजावतात. उत्तर प्रदेशात तर पावसाची परिस्थिती ठीक आहे. पण महाराष्ट्रात थोडाफार परिणाम होऊ शकतो. जुलै महिन्यात महागाईचा निर्देशांक 7.44 टक्क्यांवर पोहचला. गेल्या 15 महिन्यांत महागाई निर्देशांकाची ही सर्वात मोठी वाढ होती. टोमॅटोच्या दरानं शंभरी गाठली होती. पाठोपाठ सरकारनं कांद्यासाठी पण 40 टक्के निर्यात शुल्क लागू केलं. आता साखरेबाबतही निर्यातबंदी किमान तीन महिने लागू होऊ शकते अशी चर्चा आहे.  लोकसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यावर आहेत, याच वर्षाअखेरीस मध्य प्रदेश, राजस्थानसह पाच राज्यांच्या निवडणुकाही आहेत. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार जीवनावश्यक वस्तूंच्या भाववाढीवर नजर ठेवून आहे. 

साखरेवर निर्यातबंदी आणणार केंद्र सरकार? 

पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण कर्नाटक या साखर पट्यातच यावेळी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याची नोंद आहे.
ऊसाच्या उत्पादनावर आणि त्यामुळे साखरेच्या निर्मितीवरही त्याचा परिणाम अपेक्षित आहे.
नेहमीपेक्षा किमान 3.5 टक्के घट उत्पादनात होऊ शकते.
10 लाख टन कमी साखर यावेळी होऊ शकते असा अंदाज आहे.
देशांतर्गत बाजारात साखेरचे भाव याच आठवडयात वाढले आहेत.
मागच्यावेळी केंद्र सरकारनं कारखान्यांना 61 लाख टनापर्यंत निर्यातीची मुभा दिली होती. पण यावेळी ती दिली जाण्याची शक्यता नाही.

ऊस हे ही कांद्याप्रमाणेच राजकीयदृष्ट्या संवेदनशील पीक आहे. महाराष्ट्रात तर अनेक राजकीय नेत्यांचं भवितव्यच साखर कारखानदारीवर असतं. सरकारला ग्राहकांसाठी भाव वाढू द्यायचा नाहीय दुसरीकडे शेतकऱ्यांसाठी नीट दर मिळेल याचीही काळजी घ्यायचीय. त्याच संतलुनात आता कांदा, टोमॅटो पाठोपाठ साखरेचा नंबर आला आहे. साखरेवर निर्यातबंदी आली तर ती 7 वर्षानंतर पहिल्यांदाच निर्यात बंदी असेल. 2016 मध्ये केंद्र सरकारनं साखरेवर 20 टक्के निर्यातशुल्क लागू केलं होतं. गेल्या दोन वर्षात भारतानं आंतरराष्ट्रीय बाजारात प्रचंड साखर निर्यात केलीय. मात्र आता निवडणुकीचं वर्ष आहे, सोबत पावसानंही ओढ दिल्यानं सरकार सावध पावलं टाकताना दिसतंय. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray : समोरच्या उमदेवारानं अर्ज मागं घ्यावा म्हणून अधिकाराचा दुरुपयोग करणारा राहुल नार्वेकर निवडणूक आयोगाला चालून जातो : उद्धव ठाकरे
नाशिकच्या प्रचारसभेत घराणेशाहीच्या मुद्यावरुन भाजपला प्रत्युत्तर, राहुल नार्वेकरांचं नाव घेत उद्धव ठाकरे काय म्हणाले?
Tilak Varma: तिलक वर्मा फिट न झाल्यास टी 20 वर्ल्ड कपमध्ये कोणाला संधी? 'या' पाच खेळाडूंची नावं चर्चेत, टीममध्ये कोणाची एंट्री होणार?
तिलक वर्मा फिट न झाल्यास टी 20 वर्ल्ड कपमध्ये कोणाला संधी? 'या' पाच खेळाडूंची नावं चर्चेत, टीममध्ये कोणाची एंट्री होणार?
Tata : टाटा कंपनीच्या 'या' शेअरनं गुंतवणूकदारांनी केलं मालामाल, 20 वर्षात 1 लाखांचे बनले 1 कोटी, जाणून घ्या
टाटा कंपनीच्या 'या' शेअरनं गुंतवणूकदारांनी केलं मालामाल, 20 वर्षात 1 लाखांचे बनले 1 कोटी, जाणून घ्या
Share Market : अमेरिकेची 500 टक्के टॅरिफची धमकी, सेन्सेक्स 2200 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे 13 लाख कोटी पाच दिवसात स्वाहा
अमेरिकेची 500 टक्के टॅरिफची धमकी, सेन्सेक्स 2200 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे 13 लाख कोटी पाच दिवसात स्वाहा

व्हिडीओ

Raj Thackeray Majha Katta : मुंबई कुणाच्या बापाची? राज ठाकरेंची 'माझा कट्टा'वर सर्वात स्फोटक मुलाखत
Ambadas Danve On MIM : इम्तियाज जलील भाजपचा हस्तक, त्याने शहराला व्यसन लावलं
Raj Thackeray Majha Katta: भाजपचा मुंबईवर डोळा, राज ठाकरेंचा गंभीर आरोप
Shinde vs Nashik Navi Mumbai :जुनं वॉर,आरोपांना धार;MMRमध्ये दोन राजकीय वाघांची झुंज Special Report
Eknath Shinde Devendra Fadnavis : शिंदेंसोबतची युती, फडणवीसांची सायकोलॉजी Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray : समोरच्या उमदेवारानं अर्ज मागं घ्यावा म्हणून अधिकाराचा दुरुपयोग करणारा राहुल नार्वेकर निवडणूक आयोगाला चालून जातो : उद्धव ठाकरे
नाशिकच्या प्रचारसभेत घराणेशाहीच्या मुद्यावरुन भाजपला प्रत्युत्तर, राहुल नार्वेकरांचं नाव घेत उद्धव ठाकरे काय म्हणाले?
Tilak Varma: तिलक वर्मा फिट न झाल्यास टी 20 वर्ल्ड कपमध्ये कोणाला संधी? 'या' पाच खेळाडूंची नावं चर्चेत, टीममध्ये कोणाची एंट्री होणार?
तिलक वर्मा फिट न झाल्यास टी 20 वर्ल्ड कपमध्ये कोणाला संधी? 'या' पाच खेळाडूंची नावं चर्चेत, टीममध्ये कोणाची एंट्री होणार?
Tata : टाटा कंपनीच्या 'या' शेअरनं गुंतवणूकदारांनी केलं मालामाल, 20 वर्षात 1 लाखांचे बनले 1 कोटी, जाणून घ्या
टाटा कंपनीच्या 'या' शेअरनं गुंतवणूकदारांनी केलं मालामाल, 20 वर्षात 1 लाखांचे बनले 1 कोटी, जाणून घ्या
Share Market : अमेरिकेची 500 टक्के टॅरिफची धमकी, सेन्सेक्स 2200 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे 13 लाख कोटी पाच दिवसात स्वाहा
अमेरिकेची 500 टक्के टॅरिफची धमकी, सेन्सेक्स 2200 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे 13 लाख कोटी पाच दिवसात स्वाहा
काँग्रेसच्या 'कोल्हापूर कस्सं, तुम्ही म्हणशीला तस्सं'ला आता महायुतीचा 'जे मनात तेच मनपात'चा उतारा! कर्तव्यनामा मांडताच पालकंमत्री, महाडिक, मंत्री मुश्रीफ, चंद्रकांतदादा काय म्हणाले?
काँग्रेसच्या 'कोल्हापूर कस्सं, तुम्ही म्हणशीला तस्सं'ला आता महायुतीचा 'जे मनात तेच मनपात'चा उतारा! कर्तव्यनामा मांडताच पालकंमत्री, महाडिक, मंत्री मुश्रीफ, चंद्रकांतदादा काय म्हणाले?
Ambernath : अंबरनाथ नगरपरिषदेवर भगवा फडकणार, राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांचा शिवसेनेला पाठिंबा, बहुमताचा आकडा पार
अंबरनाथ नगरपरिषदेवर भगवा फडकणार, राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांचा शिवसेनेला पाठिंबा, बहुमताचा आकडा पार
Meenakshi Shinde : 'मानपाड्यात राहायचं आहे ना? नादी लागशील तर वाट लावेन', कार्यकर्त्याला आक्षेपार्ह शिवीगाळ; कथित ऑडिओ क्लिपवर मिनाक्षी शिंदे म्हणाल्या...
'मानपाड्यात राहायचं आहे ना? नादी लागशील तर वाट लावेन', कार्यकर्त्याला आक्षेपार्ह शिवीगाळ; कथित ऑडिओ क्लिपवर मिनाक्षी शिंदे म्हणाल्या...
Vishwas Abaji Patil: ऐन निवडणुकीत कोल्हापुरात काँग्रेसला झटका; 'गोकुळ'चे माजी अध्यक्ष विश्वास आबाजी पाटील शिंदे गटात प्रवेश करणार
ऐन निवडणुकीत कोल्हापुरात काँग्रेसला झटका; 'गोकुळ'चे माजी अध्यक्ष विश्वास आबाजी पाटील शिंदे गटात प्रवेश करणार
Embed widget