एक्स्प्लोर

Agriculture News : शेती हे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणारं आर्थिक साधन, विकसनशील देशांत अन्नसुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य : मंत्री भूपेंद्र यादव

शेती हे ग्रामीण अर्थव्यवस्थेला (Rural economy) चालना देणारे प्रमुख आर्थिक साधन असल्याचे मत केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव (Minister Bhupendra Yadav) यांनी व्यक्त केले.

Agriculture News : विकसनशील देशांसाठी (developing countries) शेती हे ग्रामीण अर्थव्यवस्थेला (Rural economy) चालना देणारे प्रमुख आर्थिक साधन असल्याचे मत केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव (Minister Bhupendra Yadav) यांनी व्यक्त केले. शेती क्षेत्राला पाठबळ देण्यासाठी करण्यात आलेल्या अतिशय महत्त्वाच्या योजनांमध्ये बदल करता येणार नसल्याचे ते म्हणाले. विकसनशील देशांसाठी अन्नसुरक्षा हा सर्वोच्च प्राथमिकतेचा विषय आहे. त्यामुळं कीटकनाशकांच्या वापरामध्ये कपातीची संख्यात्मक उद्दिष्टे अनावश्यक आहेत. याबाबतचा निर्णय संबंधित देशांकडे त्यांची राष्ट्रीय स्थिती, प्राथमिकता आणि क्षमता यांच्या आधारावर सोपवला पाहिजे असेही ते म्हणाले.

हवामान बदलाचा जैवविविधतेवर विपरित परिणाम

जैवविविधतेच्या संवर्धनासाठी परिसंस्थेचे संवर्धन आणि पुनरुज्जीवन अतिशय विचारपूर्वक आणि एकात्मिक पद्धतीने झाले पाहिजे. जैवविविधतेच्या संवर्धनासाठी निसर्ग आधारित उपायांपेक्षा अशा प्रकारचा परिसंस्था दृष्टीकोन स्वीकारला असेही यादव म्हणाले. परिसंस्थेच्या अवमूल्यनाच्या प्रक्रियेची दिशा बदलून तिला पूर्वस्थितीत आणणे आणि जागतिक जैवविविधतेचा ऱ्हास थांबवणे या दोन गोष्टी सामाजिक-आर्थिक विकासासाठी, मानव कल्याणासाठी आणि जागतिक शाश्वततेच्या दिशेने पुढे जाण्यासाठी अत्यावश्यक आहेत. जागतिक जैवविविधतेच्या आराखड्यात निर्धारित करण्यात आलेली लक्ष्ये आणि उद्दिष्टे महत्त्वाकांक्षी असण्याबरोबरच ती  वास्तववादी आणि व्यवहार्य असली पाहिजेत. हवामान बदलाच्या प्रक्रियेचा जैवविविधतेवर विपरित परिणाम होत असल्याने जैवविविधतेचे संवर्धन देखील सामाईक परंतु वर्गीकृत जबाबदाऱ्यांवर आणि संबंधित क्षमतांवर आधारित असले पाहिजे.

विकसनशील देशांना आर्थिक संसाधने उपलब्ध करुन देण्याची गरज

हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी कॅनडामध्ये मॉन्ट्रियल येथे कॉप-15 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या जैवविविधता परिषदेच्या आढावा बैठकीच्या पूर्ण सत्रामध्ये आपले विचार व्यक्त केले. या पूर्ण सत्रामध्ये बोलताना यादव म्हणाले,विकसनशील देशांना आर्थिक संसाधने उपलब्ध करून देण्यासाठी एका नव्या आणि समर्पित यंत्रणेची उभारणी करण्याची गरज आहे. सर्व पक्षांनी दिलेल्या अतिशय मोलाच्या योगदानाबद्दल त्यांच्या योगदानाचे महत्त्व मी विचारात घेतो. 2020 पश्चात जागतिक जैवविविधता आराखड्याची अंमलबजावणी करण्याबाबत या परिषदेमध्ये सहमती होईल, अशी मला आशा असल्याचे ते म्हणाले. कृषी क्षेत्राला पाठबळ देण्यासाठी करण्यात आलेल्या अतिशय महत्त्वाच्या योजनांमध्ये बदल करता येणार नसल्याचे ते म्हणाले. विकसनशील देशांसाठी अन्नसुरक्षा हा सर्वोच्च प्राथमिकतेचा विषय आहे. त्यामुळं कीटकनाशकांच्या वापरामध्ये कपातीची संख्यात्मक उद्दिष्टे अनावश्यक आहेत.

महत्त्वाच्या बातम्या:

Climate change : हवामान बदलाविषयी ब्रिक्स देशांची उच्चस्तरीय बैठक, केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी मांडली भूमिका

महत्त्वाच्या बातम्या

सोयाबीन पेरलं पण उगवलच नाही, तब्बल 844 हून अधिक शेतकऱ्यांच्या तक्रारी, बियाणांसंदर्भात महाबीजनं घेतला मोठा निर्णय
सोयाबीन पेरलं पण उगवलच नाही, तब्बल 844 हून अधिक शेतकऱ्यांच्या तक्रारी, बियाणांसंदर्भात महाबीजनं घेतला मोठा निर्णय
Babasaheb Patil Farmer Loan Waiver : ठरलेली तारीख उजाडली, पण शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जाण्यात नवीन अडचण, मंत्र्यांनी सांगितलं कारण
ठरलेली तारीख उजाडली, पण शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जाण्यात नवीन अडचण, मंत्र्यांनी सांगितलं कारण
Farmer Crop Insurance Dharashiv: 700 रुपये उसने घेऊन पीक विमा भरला, नुकसानभरपाई म्हणून अवघे 211 रुपये; धाराशिवच्या अपंग शेतकरी दाम्पत्याची क्रूर थट्टा
700 रुपये उसने घेऊन पीक विमा भरला, नुकसानभरपाई म्हणून अवघे 211 रुपये; धाराशिवच्या अपंग शेतकरी दाम्पत्याची क्रूर थट्टा
Farmers Loan Waiver: मोठी बातमी! प्राप्तिकर भरणारे 94 हजार शेतकरी कर्जमाफीसाठी अपात्र; राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या पीक कर्ज खात्यात 'या' दिवशी जमा होणार पैसे
मोठी बातमी! प्राप्तिकर भरणारे 94 हजार शेतकरी कर्जमाफीसाठी अपात्र; राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या पीक कर्ज खात्यात 'या' दिवशी जमा होणार पैसे

व्हिडीओ

Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report
Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMM 2026 : सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
मुख्यमंत्र्यांनी 3 वर्षांपूर्वी उद्घाटन केलेला पूल गेला वाहून; ठेकेदारावर गुन्ह्याची मागणी, रोहित पवारांची खोचक टीका
मुख्यमंत्र्यांनी 3 वर्षांपूर्वी उद्घाटन केलेला पूल गेला वाहून; ठेकेदारावर गुन्ह्याची मागणी, रोहित पवारांची खोचक टीका
Video: 'ज्यांनी आमचं संरक्षण केलं पाहिजे तेच आम्हाला चोपून काढत आहेत' मुंबई पोलिसांची गाडी भर रस्त्यात अडवणाऱ्या रियासह देशातील तरुणी राहुल गांधींच्या भेटीला
Video: 'ज्यांनी आमचं संरक्षण केलं पाहिजे तेच आम्हाला चोपून काढत आहेत' मुंबई पोलिसांची गाडी भर रस्त्यात अडवणाऱ्या रियासह देशातील तरुणी राहुल गांधींच्या भेटीला
Shiv Sena Symbol Case : शिंदेंच्या 31 आमदारांनी स्वेच्छेने शिवसेना सोडली, पाठीशी महाशक्ती असल्याचा दावा म्हणजे पक्षविरोधी कारवाई; शिवसेनेच्या सुनावणीतील 25 मोठे मुद्दे
शिंदेंच्या 31 आमदारांनी स्वेच्छेने शिवसेना सोडली, पाठीशी महाशक्ती असल्याचा दावा म्हणजे पक्षविरोधी कारवाई; शिवसेनेच्या सुनावणीतील 25 मोठे मुद्दे
सावजी जेवणाच्या वक्तव्यावरुन वाद, तुकाराम मुंढेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, माफी मागण्याचा प्रश्नच नाही
सावजी जेवणाच्या वक्तव्यावरुन वाद, तुकाराम मुंढेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, माफी मागण्याचा प्रश्नच नाही
आता तर विधिमंडळ पक्ष दुसऱ्याच राजकीय पक्षात विलीन होत आहेत, लोकशाही मूल्यांचे रक्षण कसे करायचे, याचा निर्णय तुम्हालाच घ्यावा लागेल; कपिल सिब्बलांची 'सर्वोच्च' साद
आता तर विधिमंडळ पक्ष दुसऱ्याच राजकीय पक्षात विलीन होत आहेत, लोकशाही मूल्यांचे रक्षण कसे करायचे, याचा निर्णय तुम्हालाच घ्यावा लागेल; कपिल सिब्बलांची 'सर्वोच्च' साद
Embed widget