एक्स्प्लोर
Advertisement
ICC T20 WC 2021 : रवी शास्त्री आणि विराट कोहली यांच्या कारकीर्दी विषयी प्रवीण अमरे यांचं विश्लेषण...
ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकात टीम इंडियाचा अखेरचा साखळी सामना आज खेळवण्यात येईल. भारत-नामिबिया संघांमधला हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवण्यात येईल. न्यूझीलंडनं काल अफगाणिस्तानला हरवून पाकिस्तानपाठोपाठ सेमी फायनलमधलं आपलं स्थान पक्क केलं. त्यामुळं भारत-नामिबिया सामना हा औपचारिक स्वरुपाचा असणार आहे. विशेष म्हणजे ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांचा कर्णधार या नात्यानं विराट कोहलीचा तर, टीम इंडिया मुख्य प्रशिक्षक म्हणून रवी शास्त्री यांचा हा अखेरचा सामना असेल. त्यामुळं हा सामना जिंकून रवी शास्त्री यांना विजयी निरोप देण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न राहिल.
क्रीडा
Sachin Tendulkar Voting Lok Sabha 2024 : सचिन तेंडुलकरने बजावला मतदानाचा हक्क
SRH VS RCB : आरसीबीचा सात सामन्यांमधील सहावा पराभव, कोहलीची बंगळुरू गुणतालिकेच्या तळाशी ABP Majha
Rishabh Pant ComeBack : भीषण अपघातानंतर ऋषभ पंतचं दमदार पुनरागमन; अडीच वर्षांनी क्रिकेटच्या मैदानात!
Ranjee Traphee Final : मुंबईने रणजी चषक जिंकला, विदर्भावर मात; अजिंक्य रहाणे काय म्हणाला?
Ranji Trophy Mumbai : मुंबई रणजी विजयापासून केवळ पाच विकेट्स दूर : ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
आरोग्य
आरोग्य
ठाणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
for smartphones
and tablets
and tablets
Advertisement