एक्स्प्लोर
Advertisement
Ranji Trophy Mumbai : मुंबई रणजी विजयापासून केवळ पाच विकेट्स दूर : ABP Majha
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सुरु असलेली रणजी करंडकाची फायनल चौथ्या दिवसअखेर यजमान मुंबईच्या बाजूनं झुकली आहे. या सामन्यात विदर्भानं चौथ्या दिवसअखेर पाच बाद २४८ धावांची मजल मारली आहे. त्यामुळं विदर्भासमोर विजयासाठी पाचव्या आणि अखेरच्या दिवशी २९० धावांचं कठीण आव्हान कायम आहे. त्या तुलनेत मुंबई विजयापासून केवळ पाच विकेट्स दूर आहे. रणजी करंडकाची ही फायनल अनिर्णीत राहिली तरी मुंबईला पहिल्या डावातल्या आघाडीच्या निकषावर रणजी करंडकाचा मान देण्यात येईल. या सामन्यात मुंबईनं विदर्भाला विजयासाठी ५३८ धावांचं आव्हान दिलं होतं. त्या आव्हानाचा पाठलाग करताना विदर्भाच्या करुण नायर आणि कर्णधार अक्षय वाडकरनं झुंजार फलंदाजी केली. त्यांनी पाचव्या विकेटसाठी ९० धावांची भागीदारी रचली. करुण नायरनं ७४ धावांची, तर अक्षय वाडकरनं नाबाद ५६ धावांची खेळी उभारली.
क्रीडा
SRH VS RCB : आरसीबीचा सात सामन्यांमधील सहावा पराभव, कोहलीची बंगळुरू गुणतालिकेच्या तळाशी ABP Majha
Rishabh Pant ComeBack : भीषण अपघातानंतर ऋषभ पंतचं दमदार पुनरागमन; अडीच वर्षांनी क्रिकेटच्या मैदानात!
Ranjee Traphee Final : मुंबईने रणजी चषक जिंकला, विदर्भावर मात; अजिंक्य रहाणे काय म्हणाला?
Ranji Trophy Mumbai : मुंबई रणजी विजयापासून केवळ पाच विकेट्स दूर : ABP Majha
Ranji Trophy : रणजी करंडकाच्या फायनलवर मुंबईची घट्ट पकड, दुसऱ्या दिवसअखेर 2 बाद 141 धावांची मजल
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बॉलीवूड
पुणे
सोलापूर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
for smartphones
and tablets
and tablets
Advertisement