एक्स्प्लोर
Advertisement
पिंपरी चिंचवड : मागण्या पूर्ण होईपर्यंत धरणातून पाणी सोडणार नाही : पवना धरणग्रस्त
पवनेच्या पाण्याचा प्रश्न पुन्हा एकदा पेटण्याची चिन्हं आहेत. मुलांना नोकरी द्या, जमिनीचा मोबदला द्या आणि प्रलंबित पुनर्वसन पूर्ण करा. त्याशिवाय पवना धरणातून एक थेंबही सोडणार नसल्याचा पवित्रा धरणग्रस्तांनी घेतला आहे. पिंपरी चिंचवड शहर आणि मावळ तालुक्यातील अनेक गावांची तहान पवना धरणाच्या पाण्याने भागवली जाते. मात्र आता पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ज्यांच्या जमिनी गेल्या त्यांनी आता धरणातून पाणी सोडणार नसल्याची भूमिका घेतली आहे.
महाराष्ट्र
Prakash Shendage On ST Reservation : एसटी आरक्षणात अ आणि ब वर्ग करा : शेंडगे
Dhule Suicide Case : धुळ्यात एका कुटुंबातील चौघांची आत्महत्या, कारण स्पष्ट नाही
Buldhana CM Eknath Shinde Welcome : बुलढाण्यात मुख्यमंत्र्यांचं स्वागत, कार्यकर्त्यांची मोठी गर्दी
Ratnagiri Khed Case : स्वप्नातील गोष्ट खरी ठरली कोकणातल्या खेडमधील प्रकार
MNs Worli Vision : मनसेकडून व्हिजन वरळी कार्यक्रमाचं नियोजन, आदित्य ठाकरेंनाही निमंत्रण देणार
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
भविष्य
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement