एक्स्प्लोर
School Reopen | मुंबईतल्या शाळा सुरू होण्यास मार्च उजाडणार? उन्हाळी सुट्ट्यांमध्ये शाळांची घंटा वाजणार?
मुंबईतील शाळा सुरू व्ह्यायला मार्च उजडणार? दहावी बारावी बोर्ड परिक्षेचा विचार करता दहावी बारावी बोर्ड तातडीने सुरू करण्याची मुंबईतील शिक्षकांची मागणी आहे. राज्यभरारतील शाळा टप्याटप्याने सुरू झाल्या असताना मुंबई, ठाणे जिल्ह्यातील शाळा कधी सुरू होणार हा प्रश्न अनेकांना पडलाय. एकीकडे अजून 15 दिवस कोरोनाची परिस्थितीबाबत विचार करून शाळाबाबत निर्णय घेणार असल्याची बीएमसीकडून सांगितले जात असल्याने मुंबईतील शाळा सुरू व्ह्यायला मार्च उजडणार का असा प्रश्न शिक्षक पालक, विद्यार्थी विचारत आहेत.
राजकारण
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भविष्य
राजकारण
भारत




















