एक्स्प्लोर
Sharad Pawar | राज्यपालांच्या भेटीनंतर राज ठाकरेंचा शरद पवारांना फोन, दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली?
मुंबई : राज्यातील जनतेला येत असलेल्या वाढीव वीज बिलासंदर्भात राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतल्याची माहिती मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली. वाढीव वीज बिलासंदर्भात सरकारने तातडीने निर्णय घेऊन जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली. राजभवनात राज्यपालांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनीही माहिती दिली.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
क्राईम
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement

एबीपी माझा वेब टीम
Opinion

















