Tourists in Kashmir After Pahalgam Attack : पहलगाम हल्ल्याला दोन महिने, पर्यटकांच्या मनात आजही भीती?
Tourists in Kashmir After Pahalgam Attack : पहलगाम हल्ल्याला दोन महिने, पर्यटकांच्या मनात आजही भीती?
Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)
या इंडियन आर्मीने दोन महिन्यापूर्वी काय नेमकी कामगिरी केलेली होती, कशा पद्धतीने पाकिस्तानला धूळ सारलेली होती हे अवघ्या जगाने पाहिलेल आहे आणि दोन महिन्यापूर्वी पहलगामध्ये काय नेमक घडलेलं होतं आणि दोन महिन्यानंतर आता जम्मू काश्मीरच जे खोर आहे ते कस आहे त्या ठिकाणच पर्यटन नेमक कसं आहे हे सांगण्यासाठी ही जी तुम्ही माझ्या पाठी गर्दी पाहताय हे संबंध जे पर्यटक आलेले आहेत हे सगळे महाराष्ट्र आलेले आहेत आणि योगायोगाने इथे भेटलेत, आपण यांच्याशी गप्पा मारूयात आणि जाणून घेऊयात की हे सगळेजण नेमके कुठे कुठे गेलेले होते आणि त्यांनी काय नेमक पाहिलं कशी परिस्थिती त्यांनी जी टीव्हीवर पाहिलेली होती आणि आज त्यांना नेमकं काय दिसतय कुठून आलात पुणे महाराष्ट्र पुणे आणि कुठे कुठे गेलेलात तुम्ही आम्ही पहिल पेलगामला गेलो श्रीनगर आपला गुलमर्ग आणि सोनमर्ग आणि आता इकडे लिहायला चाललोय. आणि या ठिकाणी कारगिल मेमोरियल या ठिकाणी आम्ही पाहत आहोत आता सध्या कारगिलला कारगिल वॉर तुम्ही आता पाहिलत मेमोरियल पण पहलगाम मध्ये तुम्ही गेलेला होतात टीव्हीवर वेगवेगळी दृश्य तुम्ही पाहिली असतील किंवा काय आता त्या ठिकाणची परिस्थिती नेमकी काय आहे? खरं तर टीव्ही वरती खूप असं दृश्य भयानक आम्ही पाहत होतो पण आताची परिस्थिती तशी पाहता इंडियन आर्मीच खरच धन्यवाद द्यावा लागेल खर तर जागोजागी इंडियन आर्मी उभी आहे आणि अशी कोणतीही भीती आम्हाला त्या ठिकाणी वाटलेली नाही. आमच म्हणजे पुढे काय होईल किंवा एखादा अटॅक होईल का काय होईल असं इंडियन आर्मी कुठेच आम्हाला भीती वाटलेली नाही एकदम चांगलं वातावरण आहे सध्या परिस्थितीत आता इंडियन आर्मीच कर्तृत्व आणि शौर्य हे आपल्याला माहितीच आहे प्रामुख्यान एक महिला म्हणून आता या संबंध भागामध्ये फिरताना पूर्ण दर्याखोरे आहेत डोंगर आहेत तर या ठिकाणी आता तुमची भावना नेमकी काय होती की एखादा कोणी जातोय किंवा काय किंवा संशय अजिबात नाही बिलकुल सेफ आहे अजिबात भीती नाही कसली काही नाही. इंडियन आर्मी आहे त्यामुळे आपण सगळे सेफ आहोत आणि ते लोक जे आपल्यासाठी करतायत ना ते कोणीच नाही करू शकत.

















