एक्स्प्लोर
Advertisement
Rahul Gandhi : देशात जातनिहाय जनगणना आणि आर्थिक जनगणनाही व्हायला पाहिजे : राहुल गांधी
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रात असून, आज राहुल गांधींची ठाणे जिल्ह्यातील भिवंडी चौक सभा पार पडली. या सभेतून राहुल गांधींनी मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मनरेगाचा पैसा २० ते २५ लोकांना दिल्याची टीका राहुल गांधींनी केली. तसेच देशात जातनिहाय जनगणना आणि आर्थिक जनगणनाही व्हायला पाहिजे, अशी मागणीही राहुल गांधींनी केलीय.
महाराष्ट्र
उद्योगपती रतन टाटा यांचे वयाच्या 86 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन
VIDEO प्लॅस्टिकचे रॅपर बनवणाऱ्या कंपनीला आग, अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी
Haryana Election Result : हरियाणात भाजपची हॅट्रिक! मुंबईत कार्यकर्त्यांचा तुफान जल्लोष
Tara Bhawalkar : लेखिका तारा भवाळकर 98व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी
अकोले विधानसभा मतदारसंघांत डॉ. किरण लहामटे यांची उमेदवारी जाहीर
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement