एक्स्प्लोर
BJP on Uddhav Thackeray : देव उद्धव ठाकरेंना कर्माची फळं देतोय, उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
सामना वृत्तपत्रातील मुलाखतीमुळे सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. 'नास्ताई ना अंगण वाकडं' या म्हणीचा खरा अर्थ समजून घेण्यासाठी ही मुलाखत वाचणे महत्त्वाचे आहे. लोकसभा निवडणुकीत यश मिळाल्यावर निवडणूक आयोग किंवा EVM वर शंका न घेणारे, मतपत्रिकेची मागणी न करणारे, उद्धव ठाकरे विधानसभा निवडणुकीत अपयश आल्यावर मात्र बॅलट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी करतात. हा विरोधाभास कशासाठी, असा प्रश्न उपस्थित होतो. मुलाखतीत "मी उद्धव ठाकरे शुन्य उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजे सगळं काही आहे," असे वाक्य आहे. संपूर्ण महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांना 'देव भाऊ' म्हणून ओळखले जाते, यावर उद्धव ठाकरेंना मिरची लागल्याचे म्हटले आहे. गोरगरिबांच्या मदतीला धावून जाणाऱ्या व्यक्तीला लोक देव माणूस म्हणतात. मुख्यमंत्री असताना किती लोकांना भेटलात, स्वतःच्या मंत्र्यांना भेटलात का, पत्रकारांनाही न भेटणारे, फक्त घरातली चार माणसे एवढेच तुमचे विश्व आहे का, असे प्रश्न उपस्थित केले आहेत. २०१९ मध्ये सरकार आणले असते आणि मोदी साहेबांना, अमितभाईंना विनंती केली असती की, 'मोदीजी हम आपके इतने पुराने साथी है। हमारे मन में भी इच्छा है की एक बार CM बनने की।' असे झाले असते, असेही म्हटले आहे.
राजकारण
Shashikant Shinde : सरकारचे भांडवलधार्जिणे निर्णय घेल्याने महागाई वाढतेय- शशिकांत शिंदे
Raosaheb Danve on Abdul Sattar : अब्दुल सत्तार चार तारखेला अर्ज मागे घेतील - रावसाहेब दानवे
Vidhan Parishad Election Special Report : विधान परिषदेच्या रिंगणात बंडखोरांमुळे रंगत : ABP Majha
Ladki Bahin Yojana Special Report:81 लाख महिला अपात्र;विरोधकांची अदिती तटकरेंच्या राजीनाम्याची मागणी
Girish Mahajan Jalgaon : राऊत, वडेट्टीवार बोल बच्चन नेते, त्यांनी निवडणूक लढवून दाखवावी
आणखी पाहा
















