एक्स्प्लोर
BJP on Uddhav Thackeray : देव उद्धव ठाकरेंना कर्माची फळं देतोय, उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
सामना वृत्तपत्रातील मुलाखतीमुळे सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. 'नास्ताई ना अंगण वाकडं' या म्हणीचा खरा अर्थ समजून घेण्यासाठी ही मुलाखत वाचणे महत्त्वाचे आहे. लोकसभा निवडणुकीत यश मिळाल्यावर निवडणूक आयोग किंवा EVM वर शंका न घेणारे, मतपत्रिकेची मागणी न करणारे, उद्धव ठाकरे विधानसभा निवडणुकीत अपयश आल्यावर मात्र बॅलट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी करतात. हा विरोधाभास कशासाठी, असा प्रश्न उपस्थित होतो. मुलाखतीत "मी उद्धव ठाकरे शुन्य उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजे सगळं काही आहे," असे वाक्य आहे. संपूर्ण महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांना 'देव भाऊ' म्हणून ओळखले जाते, यावर उद्धव ठाकरेंना मिरची लागल्याचे म्हटले आहे. गोरगरिबांच्या मदतीला धावून जाणाऱ्या व्यक्तीला लोक देव माणूस म्हणतात. मुख्यमंत्री असताना किती लोकांना भेटलात, स्वतःच्या मंत्र्यांना भेटलात का, पत्रकारांनाही न भेटणारे, फक्त घरातली चार माणसे एवढेच तुमचे विश्व आहे का, असे प्रश्न उपस्थित केले आहेत. २०१९ मध्ये सरकार आणले असते आणि मोदी साहेबांना, अमितभाईंना विनंती केली असती की, 'मोदीजी हम आपके इतने पुराने साथी है। हमारे मन में भी इच्छा है की एक बार CM बनने की।' असे झाले असते, असेही म्हटले आहे.
राजकारण
Nawab Malik PC BMC Election : नवाब मलिक 3 वर्षांनी मैदानात, पहिला हल्ला फडणवीसांवर UNCUT PC
Keluskar BJP Special Reportएबी फॉर्मची कलर झेरॉक्स जोडून केळुस्कर दाम्पत्यानं उमेदवार अर्ज कसा भरला?
Dhanashree Kolge vs Tajasvee GHosalkar : TV वरील चेहरा वि.रस्त्यावरील चेहरा, घोसाळकरांविरुद्ध रणशिंग
Ajit Pawar Beed : बजरंग बाप्पांनी 500 ची नोट दिली अजितदादांनी नाकारली? काय घडलं?
Sanjay Kelkar on Thane Mahayuti : ठाण्यातील महायुतीवर नाराजी असली तरी युती धर्म पाळणार
आणखी पाहा

नरेंद्र बंडबे
Opinion





















