एक्स्प्लोर
Udayanraje Bhosale : महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्यांना टकमक टोकावरुन ढकललं पाहिजे
शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या राज्यपालांना जे प्रश्न विचारत नाही, गप्प बसतात, ते राज्यपालांएवढेच दोषी आहेत... अशा शब्दात उदयनराजेंनी हल्लाबोल केलाय.. हा टोला आणि प्रश्न भाजपसाठी तर नव्हता ना अशी आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे... रायगडावर आज निर्धार शिवसन्मानाचा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं.. शिवाजी महाराजांबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्यांना टकमक टोकावरुन फेकून दिलं पाहिजे असा शब्दात उदयनराजेंनी संताप व्यक्त केला. तसंच यापुढचं आंदोलन मुंबईतील आझाद मैदानात करण्यात येईल असं उदयनराजेंनी जाहीर केलं. मात्र त्या आंदोलनाची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही
राजकारण
Devendra Fadnavis Vidhan Sabha : देशातील पहिली ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्था महाराष्ट्रच होणार
Sanjay Raut Full PC : पंतप्रधानांनी आता नाल्यातून गॅस आणून दाखवावा,राऊतांचा टोला, गॅस टंचाई दूर होईल
Amol Mitkari On V K Singh :व्ही.के. सिंह यांचे अंडरवर्ल्ड कनेक्शन शोधा, 'ठोक दिया' याचा अर्थ काय?
Eknath Shinde Vidhan Parishad : T 20 World Cup मध्ये टीम इंडियाचा विजय, शिंदेंकडून अभिनंदन प्रस्ताव
Vijay Wadettiwar on Budget : महाराष्ट्र कंगाल झालाय,केवळ रस्ते बांधण्यासाठी बजेट आहे का?
आणखी पाहा
























