Thackeray Brother Alliance : उद्धव ठाकरेंनी युतीचा प्रस्ताव पाठवावा, संदीप देशपांडे स्पष्टच बोलले..
Thackeray Brother Alliance : उद्धव ठाकरेंनी युतीचा प्रस्ताव पाठवावा, संदीप देशपांडे स्पष्टच बोलले..
Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)
ठाकरे गट आणि मनसे यांच्यामध्ये युती होणार का? याविषयी उद्धव ठाकरे यांनी अगदी काही वेळापूर्वी एक मोठं वक्तव्य केला. जनतेच्या मनामध्ये जे आहे तेच होईल असही उद्धव ठाकरे म्हणाले. यावरती पत्रकारांनी अधिक विचारायचा प्रयत्न केला, मात्र ठाकरेंनी अधिक बोलण सुद्धा टाळल. जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल. एका वाक्यात सांगितलेल आहे, त्याच्याबद्दल बाकीचे जे काही बारकाई ते आमच्या आम्ही बघतोय, माझ्याकडे शिवसैनिकांच्या मनात कुठेही संभ्रम नाही आणि जे काही त्यांचे सुद्धा सैनिक एकमेकांच्या आमच्या संपर्कात आहेत त्यांच्या मनात संभ्रम नाही तर माझं म्हणण की संदेश वगैरे देण्यापेक्षा आम्ही जी काही बातमी द्यायची ती बातमी तर उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्यावरती मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली ती सुद्धा बघूयात मनसे नेते संदीप देशपांडे आपल्याला सोबत आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया. उद्धव ठाकरेंनी एक पाऊल पुढे टाकलाय असं म्हणायचं का? एकूणच त्यांचं असं म्हणणं आहे की सकारात्मकला काय म्हणायचं ते तुम्हाला पटत नाही, तुम्हाला काय म्हणायचं ते तुम्ही म्हणत असता नाही मी. पण ते जे काय म्हणाले की महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात काय आहे ते होईल. मला असं वाटतं 2019 ला जेव्हा निवडणुका लढवल्या त्यावेळेला शिवसेना आणि भाजप अशा मिळून निवडणुका लढवल्या आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात होतं की या दोघांनी मिळून सत्ता स्थापन करावी. 2019 ला म्हणून त्यांनी त्यांना दोघांना मिळून निवडून दिलं, पण उद्धव ठाकरेनी जनतेच्या मनात आहे ते केलं नाही, स्वतःच्या मनातल केलं, त्यामुळे जनतेच्या मनात काय आहे याच्यापेक्षा उद्धव ठाकरेंच्या मनात काय आहे हे ऐकण्यास आम्ही जास्त उत्सुक अजूनी कुठेतरी विश्वास नाही उद्धव ठाकरेंवर मी तुम्हाला म्हणायच विश्वासाचा विषयच नाहीये, विश्वासराव पानीपतात गेले, विश्वास विश्वासाचा विषयच नाहीये, जोपर्यंत ठोस प्रस्ताव, बघा आमची जी पोळलेली आहे, तुमची नाही पोळली. आमची जीप पोळली ना 14 ला पण आमची पोळली आहे 17 ला पण आमची पोळली आहे त्यामुळे आम्ही ताक पण फुंकून पिणार ज्या दिवशी सन्माननीय राज साहेबांकडे ठोस प्रस्ताव येईल त्या दिवशी त्याच्यावरती निर्णय घेतील पण दुसरा मुद्दा असा येतो की तिकडचे पदाधिकारी असो किंवा मग मनसेचे पदाधिकारी असो थेट म्हणता आहेत की ठाकरे ब्रांड हा कुठेतरी टिकावा ठाकरेंनी एकत्र यावं थेटपणे सगळे एकूण त्यांच्या मनातली भावना तर बोलून दाखवतात अस आहे की स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे.






















