Satej Patil : मुख्यमंत्री सगळ्या गोष्टी सोडून कोल्हापुरात बसले आहे : सतेज पाटील
abp majha web team
Updated at:
29 Apr 2024 01:26 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबातमी कोल्हापूरमधूून.. सध्या कोल्हापूर लोकसभेची निवडणुक जशी दिवसेंदिवस रंजक होत चाललीय.. तशीच तापतही चाललीय. काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केलीय. मुख्यमंत्री सगळ्या गोष्टी सोडून कोल्हापुरात बसलेले आहेत याचं कारण कळत नाही असं थेट सतेज पाटलांनी म्हटलंय. शाहू महाराज आणि शिवाजी महाराजांच्या विचाराला ते विरोध का करत आहेत? हे कळत नाही आता जनतेने निवडणूक हातात घेतली आहे. असंही सतेज पाटील म्हणालेत. तसंच गांधी मैदानात होणारी ही सभा न भूतो न भविष्याती अशी असेल. जनतेचं ठरलंय. त्यामुळे नरेंद्र मोदी यांनी सभा घेतली असली तरी त्याचा फरक इथे पडणार नाही. असा विश्वास मालोजीराजेंनी व्यक्त केलाय.