एक्स्प्लोर
हिंदू समाजाला सरकारकडून दुजाभाव वागणूक, घाटकोपरमध्ये दहीहंडी निश्चित साजरी होणार : Ram Kadam
राज्यात कोरोनाचे सावट अजूनही दूर झालेले नाही, याच पार्श्वभूमीवर यंदा देखील दही हंडी उत्सव साजरा करता येणार नाही असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. मात्र यावर भाजपच्या नेत्यांनी कडाडून विरोध करत हा उत्सव साजरा करणार असल्याचे म्हटले आहे. नुकतंच राम कदम यांनी माध्यमांशी बोलताना ठाकरे सरकार हिंदूंना दुजाभावाचा वागणूक देत असल्याचे म्हणत घाटकोपरमध्ये दहीहंडी निश्चित साजरी होणार असे जाहीर केले आहे. जर बिअर बार सुरू करण्यासाठी नियम लावता तर मंदिरं उघडण्यासाठी का नाही असा सवाल राम कदम यांनी ठाकरे सरकारला विचारला आहे.
राजकारण
Eknath Shinde Speech Uddhav Thackeray |दीर्घायुष्य लाभो, प्रगती होवो, निरोपाच्या भाषणात भरभरुन बोलले
Bachchu Kadu On Ashok Kharat :खरातसोबत माझी भेट एक्सीडेंटल, व्हायरल व्हिडीओवर कडू स्पष्टच म्हणाले..
Devendra Fadnavis speech on Ashok Kharat: महिलांच्या योनीत बोट, लघवी पाजली, सभागृहात A टू Z सांगितलं
Shweta Mahale vs Sanjay Gaikwad :संजय गायकवाड म्हणाले, कुणाची माय व्याxxx, श्वेता महालेंचं उत्तर
Jaykumar Gore Satara : सातारा एसपींचे निलंबन मागे घ्या, जयकुमार गोरे आक्रमक
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion





















