एक्स्प्लोर
हिंदू समाजाला सरकारकडून दुजाभाव वागणूक, घाटकोपरमध्ये दहीहंडी निश्चित साजरी होणार : Ram Kadam
राज्यात कोरोनाचे सावट अजूनही दूर झालेले नाही, याच पार्श्वभूमीवर यंदा देखील दही हंडी उत्सव साजरा करता येणार नाही असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. मात्र यावर भाजपच्या नेत्यांनी कडाडून विरोध करत हा उत्सव साजरा करणार असल्याचे म्हटले आहे. नुकतंच राम कदम यांनी माध्यमांशी बोलताना ठाकरे सरकार हिंदूंना दुजाभावाचा वागणूक देत असल्याचे म्हणत घाटकोपरमध्ये दहीहंडी निश्चित साजरी होणार असे जाहीर केले आहे. जर बिअर बार सुरू करण्यासाठी नियम लावता तर मंदिरं उघडण्यासाठी का नाही असा सवाल राम कदम यांनी ठाकरे सरकारला विचारला आहे.
राजकारण
NEET Exam Special Report : NEET पेपरफुटीनंतर मोठा निर्णय! आता PM मोदींकडे NEETचं नियंत्रण
Rahul Gandhi Special Report : सीबीएसई परिक्षेवरुन वाद, भाजप आणि राहुल गांधींमध्ये आरोप-प्रत्यारोप
Gunratna Sadavarte Mumbai : रीलस्टार मनोज, तुझ्या मागण्या बेकायदेशीर, गुणरत्न सदावर्ते बरसले
Manoj Jarange Protest Special Report : कडक उन्हात जरांगेंचं उपोषण, समजूत काढण्यास सरकारला यश येणार?
Buldhan Case Special Report : जिवंत मुलीला मृत मानलं; निर्दोष वडील-भाऊ जेलमध्ये, पोलिसांचा भांडाफोड
आणखी पाहा



















