एक्स्प्लोर
हिंदू समाजाला सरकारकडून दुजाभाव वागणूक, घाटकोपरमध्ये दहीहंडी निश्चित साजरी होणार : Ram Kadam
राज्यात कोरोनाचे सावट अजूनही दूर झालेले नाही, याच पार्श्वभूमीवर यंदा देखील दही हंडी उत्सव साजरा करता येणार नाही असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. मात्र यावर भाजपच्या नेत्यांनी कडाडून विरोध करत हा उत्सव साजरा करणार असल्याचे म्हटले आहे. नुकतंच राम कदम यांनी माध्यमांशी बोलताना ठाकरे सरकार हिंदूंना दुजाभावाचा वागणूक देत असल्याचे म्हणत घाटकोपरमध्ये दहीहंडी निश्चित साजरी होणार असे जाहीर केले आहे. जर बिअर बार सुरू करण्यासाठी नियम लावता तर मंदिरं उघडण्यासाठी का नाही असा सवाल राम कदम यांनी ठाकरे सरकारला विचारला आहे.
राजकारण
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया
Sunetra Pawar यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावर आक्षेप घेणारे Sachchidanand Singh माझावर EXCLUSIVE
Vinayak Raut PC : १२ कोटींची मागणी; माझ्या बदनामीचे मोठे राजकीय षडयंत्र, विनायक राऊतांचे आरोप
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
करमणूक
महाराष्ट्र
क्राईम



















