एक्स्प्लोर
ऊस जाळण्यावरून सत्ताधारी-विरोधक राजकारण? शेतकऱ्यानं ऊस जाळणं स्टंट, कारखाना व्यवस्थापनाची भूमिका
अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथील शेतकऱ्याने आपल्या शेतात उभ्या असलेल्या ऊसाला आग लावली. मुळा साखर कारखाना जाणीवपूर्वक ऊसतोड करत नसल्याचा आरोप करत हे आंदोलन करण्यात आले असून शेतकरी ऊस ज्वलन आंदोलनाद्वारे आपल्या समस्या मांडत असून 18 फेब्रुवारी रोजी पहिले ऊस ज्वलन आंदोलन झालं. त्यानंतर आता पुन्हा युवा शेतकरी ऋषीकेश शेटे याने आज आपल्या अडीच एकर क्षेत्रापैकी दीड एकर ऊस पेटवून दिला.
महाराष्ट्र
Abhijeet Dipke Delhi Airport : बाबासाहेबांचं पुस्तक हाती, अभिजीत दीपके दिल्लीत दाखल
Sanjay Shirsat Abdul Sattar EXCLUSIVE : शिदेंची जादू,आरोप-प्रत्यारोप करणारे एकाच गाडीत
Prashant Jagtap On NCP : राष्ट्रवादीने काँग्रेसने विश्वासघात केला, प्रशांत जगताप यांची टीका
Navneet Rana Meet Devendra Fadnavis: राज्यसभेतील सुनेत्रा पवारांच्या जागेवर नवनीत राणा?; भेटीगाठीमुळे चर्चांना उधाण!
Maharashtra Rain Update : केरळात मान्सून दाखल, महाराष्ट्रात कधी? हवामान तज्ज्ञांचा अंदाज काय सांगतो?
आणखी पाहा


















