एक्स्प्लोर
ऊस जाळण्यावरून सत्ताधारी-विरोधक राजकारण? शेतकऱ्यानं ऊस जाळणं स्टंट, कारखाना व्यवस्थापनाची भूमिका
अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथील शेतकऱ्याने आपल्या शेतात उभ्या असलेल्या ऊसाला आग लावली. मुळा साखर कारखाना जाणीवपूर्वक ऊसतोड करत नसल्याचा आरोप करत हे आंदोलन करण्यात आले असून शेतकरी ऊस ज्वलन आंदोलनाद्वारे आपल्या समस्या मांडत असून 18 फेब्रुवारी रोजी पहिले ऊस ज्वलन आंदोलन झालं. त्यानंतर आता पुन्हा युवा शेतकरी ऋषीकेश शेटे याने आज आपल्या अडीच एकर क्षेत्रापैकी दीड एकर ऊस पेटवून दिला.
राजकारण
KDMC Thackeray vs Thackeray : कल्याण डोंबिवलीत मनसेने घेतलेल्या निर्णयामुळे उद्धव ठाकरे नाराज?
Sarita Mhaske Mumbai : काल शिंदे गटात, आज पुन्हा सरिता म्हस्के ठाकरे गटात, नेमकं काय घडलं?
Ravindra Chavan on KDMC : KDMC मध्ये सत्तेसाठी मनसे शिंदेंसोबत; रविंद्र चव्हाण म्हणाले...
Special Report Mumbra Sahar Shaikh : 'कैसा हराया..', विजयाचा गुलाल, मुंब्रा करणार हिरवा?
Anil Galgali On Mumbai Mayor :मुंबई महापौर पदासाठी 114 चा ‘जादुई आकडा’ आवश्यक नाही, वस्तुस्थिती काय?
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion





















