एक्स्प्लोर
Maharashtra Political Crisis : नवाब मलिक चालत नाही, मग भाजपला प्रफुल पटेल कसे चालतात? विरोधक
सत्ताधाऱ्यांमध्ये मलिकांवरून असा सावळागोंधळ सुरू असताना, सरकारला कोंडीत पकडण्यासाठी विरोधक पुढे सरसावले नसते तरच नवल... भाजपला नवाब मलिक चालत नाहीत, मग इक्बाल मिर्चीसोबत संबंध असणारे प्रफुल्ल पटेल कसे चालतात? असा सवाल करत, वादाला नवी फोडणी दिलीय. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी फडणवीसांना पत्र लिहलंय. तर नाना पटोले आणि संजय राऊतांनी पत्रकार परिषद घेत, इक्बाल मिर्चीवरून आरोपांचा तडका दिलाय.
राजकारण
मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion

















