एक्स्प्लोर
Maharashtra Political Crisis : नवाब मलिक चालत नाही, मग भाजपला प्रफुल पटेल कसे चालतात? विरोधक
सत्ताधाऱ्यांमध्ये मलिकांवरून असा सावळागोंधळ सुरू असताना, सरकारला कोंडीत पकडण्यासाठी विरोधक पुढे सरसावले नसते तरच नवल... भाजपला नवाब मलिक चालत नाहीत, मग इक्बाल मिर्चीसोबत संबंध असणारे प्रफुल्ल पटेल कसे चालतात? असा सवाल करत, वादाला नवी फोडणी दिलीय. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी फडणवीसांना पत्र लिहलंय. तर नाना पटोले आणि संजय राऊतांनी पत्रकार परिषद घेत, इक्बाल मिर्चीवरून आरोपांचा तडका दिलाय.
राजकारण
Mahapalikecha Mahasangram Nanded : वाहतूक कोंडीची समस्या, नांदेड महापालिकेत कोण मारणार बाजी?
Mahapalikecha Mahasangram : पाण्याची समस्या, महिलांची सुरक्षा; Mira Bhayandar पालिकेचं राजकारण तापलं
Mahapalikecha Mahasangram Pune : पुण्यात वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न, पुणे महापालिकेत कुणाची बाजी?
Mahapalikecha Mahasangram Ulhasnagar : उल्हासनगर महापालिकेसाठी मोर्चेबांधणी, पालिकेवर कोणाचा झेंडा?
Sushma Andhare PC : Murlidhar Mohol प्रकरणावेळी Anjali Damania कुठे होत्या? अंधारेंचा सवाल
आणखी पाहा
Advertisement
Advertisement






















