एक्स्प्लोर
Advertisement
Lumpy skin disease : जनावरांना लम्पीचा विळखा,15 दिवसांत लम्पीने 7 हजारांपेक्षा जास्त जनावरांचा बळी
लम्पीचा प्रादुर्भाव नियंत्रणात आल्याचा दावा सरकारने केला असला तरी, एक धक्कादायक आकडेवारी समोर आलीय. गेल्या १५ दिवसांत लम्पीने सात हजारांपेक्षा जास्त जनावरांचा बळी घेतलाय. ९९.७९ टक्के लसीकरण होऊनही लम्पीचा प्रकोप थांबायचं नाव घेत नसल्याचं दिसतंय. बुलढाणा जिल्ह्यात सर्वाधिक ४ हजार ४६९ जनावरांचा बळी गेलाय. त्यापाठोपाठ अहमदनगर, अमरावती, जळगाव, अकोला, सोलापूर, साताऱयासह संपूर्ण महाराष्ट्रातील जनावरांना लम्पीने विळखा घातलाय. २ डिसेंबरनंतर तब्बल ३ लाख ५६ हजार ९५८ जनावरांना लम्पीची लागण झालीय.
राजकारण
Dharmaveer 2 Poster Release:धर्मवीर 2 चित्रपटाचं पोस्टर लाँचिग, CM Eknath Shinde यांचं भाषण
Jitendra Awhad : कुठलीही योजना येऊद्या गद्दारीला क्षमा नाही, जितेंद्र आव्हाडांची टीका
Raj Thackeray on Pune Accident : निबंध लिहण्याची शिक्षा पैशांच्या देवाण-घेवाणी शिवाय होऊच शकत नाही
Sharad Pawar on Narendra Modi : काँग्रेसमुक्त म्हणणाऱ्या मोदींनी किती जागा घटल्या बघावं- पवार
Maharashtra Budget 2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
नाशिक
बॉलीवूड
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement