एक्स्प्लोर
Advertisement
Govt employee strike call off : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे, सरकारसोबतची चर्चा सकारात्मक
राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी जुन्या पेन्शनसाठी पुकारलेला संप अखेर ७ दिवासांनी मागे घेतलाय.. संपकऱ्यांची प्रमुख मागणी असलेली जुनी पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यासाठी सरकार सकारात्मक असल्याचं संप समन्वय समितीकडून सांगण्यात आलंय.. सरकारने कर्मचारी संघटनांना लेखी आश्वासन दिलंय.. त्यामुळे सरकारी, निमसरकारी, शिक्षक आणि इतर अधिकाऱ्यांचा संप आज संपुष्टात आलाय..सर्व कर्मचाऱ्यांनी उद्यापासून कामावर हजर रहावं असं आवाहन करण्यात आलं आहे.. आज मुख्यमंत्री आणि कर्मचारी संघटनांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर संप मागे घेण्याची घोषणा संप समन्वय समितीने केलीय..
राजकारण
Rani Lanke Protest | राणी लंकेंनी महिलांनी भरलेला ट्रॅक्टर घेऊन गाठले आंदोलनस्थळ! चक्काजामचा इशारा
Sanjay Raut On Vidhan Sabha Election | 288 जागांची तयारी सुरू तरी मविआ एकत्रच लढणार- संजय राऊत
Vijay Wadettiwar Mumbai : अदानीच्या सेवेसाठी सेवक काम करतात, सरकारवर गंभीर टीका
Ajit Pawar Poem : ..तो गुरुचे पांग फेडी, एवढे लक्षात ठेवा, कवितेतून जयंत पाटलांना टोले
Prakash Ambedkar : मुख्यमंत्र्यांच्या भेटीत कशावर चर्चा, प्रकाश आंबेडकरांनी सगळं सांगितलं
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बॉलीवूड
ट्रेडिंग न्यूज
ठाणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion