एक्स्प्लोर
Dahi Handi 2021: सरकार दहीहंडी उत्सवाला परवानगी देणार नसेल तर आम्ही आंदोलन करू: आशिष शेलार ABPMajha
राज्यातील कोरोनाचे संकट लक्षात घेता राज्य सरकारने यंदा देखील दही हंडी साजरी न करण्याचे आवाहन केले आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता दहीहंडी उत्सव साजरा होणार नाही असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. मात्र राज्य सरकारच्या या निर्णयाला भाजपने विरोध केला असून दही हंडी होणार असे म्हटले आहे. भाजप नेते आशिष शेलार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले, कमी उंचीच्या दहिहंडी कमी गर्दीत साजरे करता येण्याजोगे आहे, तरीही राज्य सरकारने परवानगी नाकारल्यास शेलार यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
राजकारण
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भविष्य
करमणूक
महाराष्ट्र

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion
















