एक्स्प्लोर

Deepak Pawar : त्रिभाषा सूत्र पाचवी नंतरच योग्य? दीपक पवार नेमकं काय म्हणाले...ABP MAJHA

Deepak Pawar : त्रिभाषा सूत्र पाचवी नंतरच योग्य? दीपक पवार नेमकं काय म्हणाले...ABP MAJHA

Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)

 इयत्ता पहिली पासून त्रिभाषा सूत्र अवलंबण्याच शालेय शिक्षण विभागाने जाहीर केला शासन निर्णय जारी करण्यात आला आणि त्यातला विरोध पाहता काल मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक पार पडली आणि त्यामध्ये आता सांगण्यात येते की सर्व म्हणजे साहित्यिक असतील काही राजकीय नेते असतील आणि विविध संस्था असतील यांच्याशी सला मसलत करूनच अंतिम निर्णय घेतला जाईल या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष डॉक्टर दीपक पवार सर आहेत तुमचा विरोध आहे तुमच्या. सारख्या 16-17 समविचारी संघटना संस्थांचा विरोध आहे. आता ते म्हणतायत की सलाम मसलत केली जाणार, चर्चा केली जाणार आणि मग निर्णयावर अंतिम जे काही निर्णय असेल ते जाहीर केला जाणार. आता तुमची काय भूमिका आहे? वेदंत आमची भूमिका 16 एप्रिलचा शासन निर्णय आला तेव्हा जी होती तीच कालच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतरही आहे. आमचा तिसऱ्या भाषेच्या सक्तीला विरोध आहे. पूर्णता हिंदीच्या सक्तीला विरोध आहेच पण हिंदीच्या सक्तीपेक्षा तिसऱ्या भाषेच्या सक्तीला विरोध आहे. त्या राज्यातल्या राज्यकर्त्यांना त्यांच्या मुलांच्या अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिटची काळजी आहे की नाही आणि केवळ हिंदी हा एक विषय नसेल, तिसरी भाषा नसेल आणि त्याच्या व्यतिरिक्त आता ह्यांनी काय केलं की तिसऱ्या भाषेसाठी कला, क्रीडा, सांस्कृतिक काम हे सगळं कमी करून टाकल म्हणजे मुलांना तुम्ही. जगण्याच त्यांची जी काही कलात्मक अभिव्यक्ती आहे ते करण्याचे सगळे मार्ग बंद करता आणि त्यांना अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिटच्या नावाखाली एका कारखान्यामध्ये गुंतवता या प्रकारच दुटप्पीपणा सरकारने बंद केला पाहिजे. दादा भुसेना माझी विनंती आहे की त्यांनी अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट ही कल्पना जरा एक दोन मिनिट सगळ्यांना न चुकता स्पष्ट करून सांगावी त्यामुळे तुम्ही लोकांना अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिटची धमकी देऊ पण त्याच अस म्हण की विद्यार्थी मागे पडतील आपल्या राज्यातले अहो विद्यार्थी तुमच्या आत्ताच्या धोरणामुळे. सारखं व्याकरण असणाऱ्या सारखी लिपी असणाऱ्या दोन भाषा जर तुम्ही शिकवल्यात तर मुलांची कुठलीही भाषा नीट होणार नाही पहिली दुसरी तिसरी कुठली असा पर्याय आहे त्याच्यामध्ये तुम्ही म्हणता की पहिलीपासून नाही तर मग तिसरी पासून तिसरी भाषा वेदांत की हा काही टेबलवर बसून बारगीन करण्याचा मुद्दा नाहीये हा मुलांच्या मानसिकतेचा शिक्षणाच्या मानसशास्त्राचा आणि शैक्षणिक शहानपणाचा भाग आहे. त्याच्यामुळे आता आम्ही तिसरी पर्यंत करतो, उद्या आम्ही पहिलीपर्यंत करतो या प्रकारची लबाडी नको आम्हाला, आम्ही काय म्हटले आंदोलन करते जे तुम्ही उल्लेख केलात, महाराष्ट्रातल्या 20-25 संघटना, नागरी समाजातल्या आणि यांची जी समन्वय समिती आम्ही स्थापन केली, आम्ही सगळे महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामधन हेच सांगतोय की पाचवीपर्यंत तिसरी भाषा नको ही आमची निसंदिग्ध भूमिका आहे. काल जर दादा भोसेनी अस म्हटले की आम्ही सगळ्यांशी बोलणार आहोत, आम्हाला विश्वास आहे की दादा भुसेंना गेल्या दोन महिन्यामध्ये प्रचंड. मानसशास्त्राच्या अंगाने काय गैर आहे आणि हिंदी हिंदू हिंदुत्वच्या नॅरेटिव्हच्या दृष्टीने काय धोका आहे हे सांगू सारख आता आंदोलन तुम्ही ठाम आहात आता ठाम आहोत 29 तारखेला मुंबईमध्ये आम्ही जाहीर सभा घेत आहोत 29 तारखेला आम्ही या हे जे 16 जुलैच परिपत्रक आहे 17 जून 16 एप्रिलच परिपत्रक आहे 17 जूनच परिपत्रक आहे आणि एनसीआरटी ची पुस्तक अनिवार्य करण्याच रेखावरच्या सहीच पत्रका आहे या सगळ्यांची आम्ही लोकांच्या साक्षीने होळी करणार आहोत आणि त्यानंतर आम्ही आझाद मैदानामध्ये एक तर धरण आंदोलन आणि लोकांच्या लोकांच्या प्रतिसादाचा आम्ही आता त्याची वाट पाहतोय त्या प्रतिसादाचा अंदाज घेऊन विधि मंडळाचा अधिवेशन चालू असताना आझाद मैदानात आंदोलन करून आम्ही सरकारच्या पुढे आम्ही आमची बाजू मांडणार आहोत आमच्या भूमिकेमध्ये तसुभरही बदल नाही आम्ही राजकीय पक्षांशी बोलणार आहोत राजकीय पक्ष पण येणार सोबत तुमच्या नाही आम्ही त्यांना विनंती करतोय की तुम्ही आमच्या सोबत या आम्ही तुमच्या सोबत येतो म्हणजे हा काही कुणी पुढाकार घेण्याचा मुद्दा नाही आम्ही. हर्षवर्धन सपकाळाना भेटीची वेळ मागितली आहे. राज ठाकरेंकडे आम्ही भेटीसाठी प्रयत्न करत आहोत. आम्ही सुभाष देसाई आणि इतर सगळ्यांच्या मार्फत आम्ही उद्धव ठाकरेंकडे भेटीसाठी प्रयत्न करतोय. वंचित बहुजन आघाडीच्या लोकांकडे आम्हाला जायचं आहे. जयंत पाटील आणि सुप्रिया सोळकडे जायच आणि आम्हाला भाजप मधले जे मराठीवादी शहाणे लोक आहेत त्यांच्यापर्यंत जायच या सगळ्यांकडे जाऊन आम्हाला आमचं म्हणण हे सांगायचं आहे की हे हा प्रश्न काम करणाऱ्या नागरी समाजातल्या चळवळींचा नाही हा महाराष्ट्राचा आहे की मागे घेतला पाहिजे निर्णय हा निर्णय पूर्ण मागे घेतला पाहिजे हा दडपशाहीने आणि राक्षसी बहुमताच्या पाठिंब्याने घेतलेला आहे आणि हा निर्णय मुख्यमंत्री त्यांचे नागपूरचे रेशीम बागेतले पाठीराखे आणि रेखावार. आणि रणजीत सिंग देवल सारखे राजापेक्षा राजनिष्ठ असलेले आयस यांनी घेतलेला निर्णय आहे दादा भुसेंचा या प्रक्रियेत बळी जाणार आहे तर मला तुम्ही सांगा कालच्या बैठकीमध्ये शिंदे साहेब का होते दादा का नव्हते नाही दादा भुसे अजित दादा का नव्हते अजित दादांना हा प्रश्न महत्त्वाचा नाही वाटत का का दादा भुसे हे एकनाथ शिंदेंच्या मंत्रिमंडळात पक्षातले आहेत मग त्यांच लफड त्याने निस्तराव मराठी भाषेचा प्रश्न अजित दादांचा पण आहे मराठी भाषेचा प्रश्न पवार साहेबांचा पण आहे. सगळ्यांनी निससंदिग्धपणे पाचवीपर्यंत फक्त दोनच भाषा असतील हे ठरवण्याची गरज आहे. एवढे तरी किमान उपकार शाळेमध्ये शिकणाऱ्या मराठी मुलांवर आपण केले पाहिजेत. त्यामुळे हे होते डॉक्टर दीपक पवार त्यांनी स्पष्ट केला आहे की आम्ही आंदोलन करणार आहोत. सुरुवातीला जाहीर सभा आणि त्यानंतर मग अधिवेशन सुरू झाल्यानंतर आझाद मैदानात हे आंदोलन केलं जाईल. त्यांची हीच मागणी आहे की पाचवीपर्यंत कुठल्याही प्रकारे त्रिभाषा सूत्राचा अवलंब केला जाऊ नये. कुठलाही पर्याय त्याला दिला जाऊ.

राजकारण व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ambernath Crime News: दोघांच्या शरीरसंंबंधात लहान मुलाचा अडसर, अंबरनाथमध्ये आईच्या प्रियकराने चिमुरड्याला निर्दयीपणे संपवलं, अन्...
दोघांच्या शरीरसंंबंधात लहान मुलाचा अडसर, अंबरनाथमध्ये आईच्या प्रियकराने चिमुरड्याला निर्दयीपणे संपवलं, अन्...
Maharashtra LIVE Updates: दिल्लीत विद्यार्थ्यांचं आंदोलन, देशभरातून पाठींबा; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी
Maharashtra LIVE Updates: दिल्लीत विद्यार्थ्यांचं आंदोलन, देशभरातून पाठींबा; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी
भाजपा आमदाराची भास्कर जाधवांना थेट ऑफर; तुमची सत्तेत गरज, कोकणच्या विकासासाठी आमच्यासोबत या
भाजपा आमदाराची भास्कर जाधवांना थेट ऑफर; तुमची सत्तेत गरज, कोकणच्या विकासासाठी आमच्यासोबत या
Badlapur Crime News: साडी दिली नाही म्हणून पत्नीचा पारा चढला अन्..., नवऱ्याच्या डोक्यात कुकरचं झाकण घातलं, चिमुरड्यान पाहिलेलं सगळं पोलिसांना सांगितलं
साडी दिली नाही म्हणून पत्नीचा पारा चढला अन्..., नवऱ्याच्या डोक्यात कुकरचं झाकण घातलं, चिमुरड्यान पाहिलेलं सगळं पोलिसांना सांगितलं, बदलापुरातील हादरवणारी घटना

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भाजपा आमदाराची भास्कर जाधवांना थेट ऑफर; तुमची सत्तेत गरज, कोकणच्या विकासासाठी आमच्यासोबत या
भाजपा आमदाराची भास्कर जाधवांना थेट ऑफर; तुमची सत्तेत गरज, कोकणच्या विकासासाठी आमच्यासोबत या
बोगद्यात भूस्खलन, 20 कामगारांचे मृतदेह सापडले, 5 जण अजूनही अडकले; बोगदा मिथेन वायूने ​​भरल्याने बचाव पथके सुद्धा बेशुद्ध पडली
बोगद्यात भूस्खलन, 20 कामगारांचे मृतदेह सापडले, 5 जण अजूनही अडकले; बोगदा मिथेन वायूने ​​भरल्याने बचाव पथके सुद्धा बेशुद्ध पडली
Jantar Mantar Protest: वकील सर्वोच्च न्यायालयात म्हणाले, “जंतर-मंतरवर आंदोलन सुरूय, पोलीस अत्यंत अमानुष कारवाई करत आहेत” सरन्यायाधीश म्हणाले, “आमचा वेळ वाया घालवू नका, आम्हाला व्हिडिओंमध्ये अजिबात रस नाही, पाहायला वेळ नाही”
वकील सर्वोच्च न्यायालयात म्हणाले, “जंतर-मंतरवर आंदोलन सुरूय, पोलीस अत्यंत अमानुष कारवाई करत आहेत” सरन्यायाधीश म्हणाले, “आमचा वेळ वाया घालवू नका, आम्हाला व्हिडिओंमध्ये अजिबात रस नाही, पाहायला वेळ नाही”
शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याचा विषय सरकार गंभीरतेनं घेत नाही; उद्धव ठाकरेंचा नवा प्लॅन, राहुल गांधींशी चर्चा
शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याचा विषय सरकार गंभीरतेनं घेत नाही; उद्धव ठाकरेंचा नवा प्लॅन, राहुल गांधींशी चर्चा
'लेकीबाळींचे कपडे फाडण्याचा अधिकार कोणी दिला?' अखिलेश यादवांचा सवाल, विरोधकांचा संसदेत एल्गार, काल रस्त्यावर संघर्ष केल्यानंतर आज राहुल गांधींसह इंडिया आघाडीचे खासदार काळ्या पोशाखात संसदेत
'लेकीबाळींचे कपडे फाडण्याचा अधिकार कोणी दिला?' अखिलेश यादवांचा सवाल, विरोधकांचा संसदेत एल्गार, काल रस्त्यावर संघर्ष केल्यानंतर आज राहुल गांधींसह इंडिया आघाडीचे खासदार काळ्या पोशाखात संसदेत
Delhi Viral video: तरुणीच्या हाताला धरलं, नको त्या जागेवर मुद्दाम काठीचा फटका मारला अन् दुसऱ्याकडे बघून हसला; दिल्ली पोलिसांच्या विकृतीचा पुरावा समोर
तरुणीच्या हाताला धरलं, नको त्या जागेवर मुद्दाम काठीचा फटका मारला अन् दुसऱ्याकडे बघून हसला; दिल्ली पोलिसांच्या विकृतीचा पुरावा समोर
Gold- Silver Price Today: सोन्याच्या दरात मोठी वाढ, चांदीचे दर स्थिर; खरेदीपूर्वी जाणून घ्या आजचे दर, सोने खरेदी करताना 'या' गोष्टींची घ्या काळजी
सोन्याच्या दरात मोठी वाढ, चांदीचे दर स्थिर; खरेदीपूर्वी जाणून घ्या आजचे दर, सोने खरेदी करताना 'या' गोष्टींची घ्या काळजी
Manoj Jarange Patil at Jantar Mantar: मनोज जरांगेंना जंतर मंतरवर विद्यार्थ्यांचा हिंदीत बोलायला आग्रह, जरांगे पाटील म्हणाले, मी हिंदीत बोललो तर तुम्ही तुमची हिंदी विसराल'
मनोज जरांगेंना जंतर मंतरवर विद्यार्थ्यांचा हिंदीत बोलायला आग्रह, जरांगे पाटील म्हणाले, 'माझी हिंदी ऐकाल तर तुम्ही तुमची हिंदी विसराल'
Embed widget