एक्स्प्लोर
सप्तश्रृंगी मंदिर 5 महिन्यांपासून बंद, अर्थकारण ठप्प, अनेकांवर गाव सोडण्याची वेळ
कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेता अद्याप मंदिरे खुली करण्यात आलेली नाहीत. साडेतीन शक्तीपिठांपैकी आद्य शक्तीपिठ असलेले वणीचे सप्तश्रृंगी देवी मंदिर देखिल 5 महिन्यांपासून बंद आहे, सप्तश्रृंगीच्या या नांदूरी गडावर साधरणतः 600 छोटे मोठे व्यावसायिक असून येणाऱ्या भाविकांवरच इथले सर्व उद्योगधंदे अवलंबून असल्याने गावचे अर्थकारण पूर्णतः ठप्प झाले आहे. फुलविक्रेते, पूजासाहित्य-प्रसाद विक्रेते, हॉटेल्स-लॉजेस, टॅकसीचालक अशा सर्वांचाच यात समावेश आहे. धक्कादायक म्हणजे उपासमारीची वेळ आल्याने अनेकांना गाव सोडून जाण्याचीही वेळ आली असल्याच गावकरी सांगत असून एकट्या मंदिर ट्रस्टला अंदाजे साडेपाच कोटी रुपयांचा फटका बसलाय.
ठाणे
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
आणखी पाहा


















