एक्स्प्लोर
Vasai Rains : वसईमध्ये मिठागराची वस्ती पाण्याखाली, जवळपास 125 कुटुंब पाण्यात
रात्री कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे वसई विरार नालासोपारा भागात पाणीच पाणी साचलं आहे. सकाळपासून पावसाने विश्रांती घेतली असली, तरी आता साडे दहा वाजले तरी पाणी ओसरण्याच नाव घेत नाही. रात्री अचानक पाणी साचलं, त्यामुळे कारखानदार, दुकानदार, तळ मजल्यावरील अनेक घरात अचानक पाणी आलं. त्यात सर्व जण झोपेत असल्याने समान वाचवण्यासाठी कुणालाही वेळच मिळाला नाही. मोठया प्रमाणात नागरीकांचं नुकसान झालं आहे.
मुंबई
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
आणखी पाहा






















