एक्स्प्लोर
Kapil Patil : मुंबई सोलापूर वंदे भारत कल्याणला थांबणार : कपिल पाटील
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात सुरू झालेल्या वंदे भारत एक्स्प्रेसमधील महाराष्ट्रात दोन एक्स्प्रेस सुरू झाल्या आहेत. त्यापैकी मुंबई शिर्डी एक्स्प्रेसला कल्याण येथे थांबा आहे. तर आता मुंबई सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेसही कल्याणला थांबणार असल्याची माहिती केंद्रीय राज्यमंंत्री कपिल पाटील यांनी दिलीय... त्यासाठी रेल्वे प्रशासनाने सकारात्मकता दर्शविली असून लवकरच कल्याण या ठिकाणी मुंबई सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेस ला थांबा मिळणार असून याचा फायदा कल्याण सह समस्त ठाणे जिल्ह्यातील नागरीकांना होणार असल्याचंही पाटील यावेळी म्हणालेत...
मुंबई
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
आणखी पाहा






















