एक्स्प्लोर
Mumbai Rain Update | मुंबईत आजही अतिवृष्टीचा इशारा! घराबाहेर न पडण्याचं प्रशासनाचं आवाहन
मुंबईत मागील दोन दिवसांपासून अक्षरशः पावसाने थैमान घातलं आहे. काल दुपारपासून सुरु झालेल्या पावसामुळे आणि सोसाटय़ाच्या वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी घरावरिल बिल्डिंग वरील पत्रे उडून गेल्याचं पाहिला मिळालं. मुंबईतील सायन, दादर, माटुंगा, परेल, मुंबई सेंट्रल, मशिद बंदर या भागात तर कमरेएवढे पाणी असल्याचं चित्र होतं. याचा फटका अनेक कुटुंबाना बसला होता. महत्त्वाची बाब ही आहे कीं मागील 45 वर्षात ऑगस्ट महिन्यांत पडलेला सर्वाधिक पाऊस म्हणून या पावसाची नोंद झालीय. काल मुंबईत तब्बल 328.8 मिलिमीटर पाऊस इतकी पावसाची नोंद झाली आहे. आज देखील मुंबईला हाय अलर्ट देण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबईतील 24 विभागांना देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कालच्या पावसामुळे परिस्थिती इतकी वाईट झाली होती कीं त्यामुळे एनडीआरएफच्या जवानांना पाचारण करण्यात आलं होतं. काल लोकल मध्ये अडकलेल्या तब्बल 290 प्रवाशांची सुटका एनडीआरएफच्या जवानांनी केली .
मुंबई
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
आणखी पाहा






















