एक्स्प्लोर
Lockdown | धनगर समाजानेही धरली गावाची वाट, शेळ्या-मेंढ्यांची उपासमार होऊ नये यासाठी स्थलांतर
लॉकडाऊनच्या काळामध्ये माणसांची उपासमार तर होतच आहे. त्याचबरोबर प्राण्यांची उपासमार सुद्धा होत आहे. ज्यांच्या जीवावर आपली उपजीविका चालते, आपला संसार चालतो, त्या शेळ्या-मेंढ्यांचे उपासमार होऊ नये यासाठी राज्यातील धनगर समाज ही स्थलांतरित होत आहे. मुंबई हून तीन महिला चार घोड्यांच्या पाठीवर आपला संसार बांधून तुळजापूरच्या दिशेने आपला जीव वाचवण्यासाठी जात आहेत. या घोड्यांच्या पाठीवर त्यांनी संसार तर बांधलेला आहेच , मात्र त्यांच्या शेळ्यांची छोटी पिल्लंही त्यांनी घोड्यांवर बांधलेली आहेत. भर उन्हात महामार्गाचे चटके सोसत या महिला चालत तुळजापूरच्या दिशेने जात आहेत. या महिलांच्या परिस्थितीचा आढावा घेत या महिलांसोबत बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी रणजीत माजगावकर यांनी.
मुंबई
Sanjay Raut Mumbai : FIR दाखल करण्याची मागणी सुनेत्रा पवार आणि त्यांच्या मुलांनी केली पाहिजे - राऊत
Eknath Shinde : पक्षाचं काम केलं नाही तर पदावरून हटवणार, एकनाथ शिंदेंचा इशारा, बैठकीतील Inside Story
Shashikant Shinde PC : अजितदादा प्रकरणात एफआयआरही होत नसेल तर महाराष्ट्राचं दुर्देव, शिंदेंचा संताप
Ashwini Bhide New BMC Commissioner : मुंबई पालिका आयुक्तपदी अश्विनी भिडे
Sanjay Raut PC : खरातच्या हमाममध्ये सगळेच नग्न, कुणा-कुणाची नावं घेणार, एसआयटीने नावं जाहीर करावीत
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र





















