एक्स्प्लोर
Lockdown | धनगर समाजानेही धरली गावाची वाट, शेळ्या-मेंढ्यांची उपासमार होऊ नये यासाठी स्थलांतर
लॉकडाऊनच्या काळामध्ये माणसांची उपासमार तर होतच आहे. त्याचबरोबर प्राण्यांची उपासमार सुद्धा होत आहे. ज्यांच्या जीवावर आपली उपजीविका चालते, आपला संसार चालतो, त्या शेळ्या-मेंढ्यांचे उपासमार होऊ नये यासाठी राज्यातील धनगर समाज ही स्थलांतरित होत आहे. मुंबई हून तीन महिला चार घोड्यांच्या पाठीवर आपला संसार बांधून तुळजापूरच्या दिशेने आपला जीव वाचवण्यासाठी जात आहेत. या घोड्यांच्या पाठीवर त्यांनी संसार तर बांधलेला आहेच , मात्र त्यांच्या शेळ्यांची छोटी पिल्लंही त्यांनी घोड्यांवर बांधलेली आहेत. भर उन्हात महामार्गाचे चटके सोसत या महिला चालत तुळजापूरच्या दिशेने जात आहेत. या महिलांच्या परिस्थितीचा आढावा घेत या महिलांसोबत बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी रणजीत माजगावकर यांनी.
मुंबई
Kuldeep yadav Marriage : कुलदीप यादवच्या लग्नाची धूम, मैत्रीण वंशिकाबरोबर लग्नगाठ बांधली
Ritu Tawade PC : मुंबई महानगरपालिकेचा 100 दिवसांचा अॅक्शन प्लॅन काय? महापौर EXCLUSIVE
Vidhan Bhavan Bomb Threat विधान भवनात बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा ईमेल,बॉम्बशोधक पथक, श्वान पथकाकडून तपास
Vishakha Subhedar Son Return to Mumbai : कुवेतमधून सुखरुप परतला विशाखा सुभेदार यांचा मुलगा
Mumbai Metro Womens Day : महिला दिनानिमित्त, CSMT मेट्रो स्थानकाची जबाबदारी महिलांकडे
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
करमणूक
महाराष्ट्र
























