एक्स्प्लोर
Advertisement
Majha Impact | 'वालधुनी'च्या पुनरुज्जीवनासाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करा, खासदार श्रीकांत शिंदेंची मागणी
अंबरनाथच्या वालधुनी नदीच्या प्रदूषणाची बातमी एबीपी माझानं दाखवल्यानंतर खासदार श्रीकांत शिंदेंनी दखल घेतली आहे.
प्रदूषणाच्या विळख्यातून नदीला सोडवण्यासाठी स्वतंत्र प्राधिकरणाची स्थापना करा, अशी मागणी शिंदेंनी राज्य सरकारकडे केली आहे.
अंबरनाथ एमआयडीसीतून उगम पावणारी वालधुनी नदी उल्हासनगर आणि कल्याण शहरातून वाहत जाते, मात्र MIDCमधील कंपन्या नदीत सर्रासपणे रासायनिक पाणी सोडतात. या केमिकलमुळे नदीवर भगव्या रंगाचा थरही आला होता. ही बातमी एबीपी माझानं निदर्शनास आणल्यावर आता खासदारांनीही दखल घेतली आहे.
प्रदूषणाच्या विळख्यातून नदीला सोडवण्यासाठी स्वतंत्र प्राधिकरणाची स्थापना करा, अशी मागणी शिंदेंनी राज्य सरकारकडे केली आहे.
अंबरनाथ एमआयडीसीतून उगम पावणारी वालधुनी नदी उल्हासनगर आणि कल्याण शहरातून वाहत जाते, मात्र MIDCमधील कंपन्या नदीत सर्रासपणे रासायनिक पाणी सोडतात. या केमिकलमुळे नदीवर भगव्या रंगाचा थरही आला होता. ही बातमी एबीपी माझानं निदर्शनास आणल्यावर आता खासदारांनीही दखल घेतली आहे.
मुंबई
Special Report Mumbai Local : मुंबईकरांच्या पाठी लोकलमधील गर्दीचं शुक्लकाष्ट
महाराष्ट्राच्या राजकारणातली सर्वात मोठी घडामोड, चंद्रकांत पाटील उद्धव ठाकरेंची भेट
मुंबईच्या लाईफ लाईनवर दिवसाल 7 जण दगावतात, हायकोर्टाचे ताशेरे
Mahalaxmi Race Course Special Report : रेसकोर्सवरुन आरोपांची शर्यत, विरोधकांचा हल्लाबोल
महालक्ष्मी रेसकोर्सवर थीम पार्कचा मार्ग मोकळा, 120 एकर जागा BMC ला देण्यास मंजुरी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
Blog
राजकारण
क्रिकेट
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement