एक्स्प्लोर
Majha Impact | 'वालधुनी'च्या पुनरुज्जीवनासाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करा, खासदार श्रीकांत शिंदेंची मागणी
अंबरनाथच्या वालधुनी नदीच्या प्रदूषणाची बातमी एबीपी माझानं दाखवल्यानंतर खासदार श्रीकांत शिंदेंनी दखल घेतली आहे.
प्रदूषणाच्या विळख्यातून नदीला सोडवण्यासाठी स्वतंत्र प्राधिकरणाची स्थापना करा, अशी मागणी शिंदेंनी राज्य सरकारकडे केली आहे.
अंबरनाथ एमआयडीसीतून उगम पावणारी वालधुनी नदी उल्हासनगर आणि कल्याण शहरातून वाहत जाते, मात्र MIDCमधील कंपन्या नदीत सर्रासपणे रासायनिक पाणी सोडतात. या केमिकलमुळे नदीवर भगव्या रंगाचा थरही आला होता. ही बातमी एबीपी माझानं निदर्शनास आणल्यावर आता खासदारांनीही दखल घेतली आहे.
प्रदूषणाच्या विळख्यातून नदीला सोडवण्यासाठी स्वतंत्र प्राधिकरणाची स्थापना करा, अशी मागणी शिंदेंनी राज्य सरकारकडे केली आहे.
अंबरनाथ एमआयडीसीतून उगम पावणारी वालधुनी नदी उल्हासनगर आणि कल्याण शहरातून वाहत जाते, मात्र MIDCमधील कंपन्या नदीत सर्रासपणे रासायनिक पाणी सोडतात. या केमिकलमुळे नदीवर भगव्या रंगाचा थरही आला होता. ही बातमी एबीपी माझानं निदर्शनास आणल्यावर आता खासदारांनीही दखल घेतली आहे.
मुंबई
Mahayuti Full PC : मुंबई शिवसेना-भाजपचा 150 जागांवर एकमत, नवाब मलिक यांच्यासोबत जाण्यास विरोध
Sanjay Raut PC : ...तर एकनाथ शिंदे जेलमध्ये जातील, संजय राऊतांनी सगळंच काढलं
Sana Malik On Ajit Pawar : आम्ही अजितदादाना अहवाल सादर करणार, वरिष्ठांचा आदेश आल्यावर पुढे जाऊ - सना मलिक
Sanjay Raut PC : शिंदेंची शिवसेना ही अमित शाहांची टेस्ट ट्यूब बेबी, संजय राऊत यांचा घणाघात
Thackeray Brother Alliance : महापालिका निवडणुकीच्या प्रचाराची शेवटची सभा ठाकरे बंधू एकत्र घेणार?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
क्रिकेट























