एक्स्प्लोर
Majha Impact | 'वालधुनी'च्या पुनरुज्जीवनासाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करा, खासदार श्रीकांत शिंदेंची मागणी
अंबरनाथच्या वालधुनी नदीच्या प्रदूषणाची बातमी एबीपी माझानं दाखवल्यानंतर खासदार श्रीकांत शिंदेंनी दखल घेतली आहे.
प्रदूषणाच्या विळख्यातून नदीला सोडवण्यासाठी स्वतंत्र प्राधिकरणाची स्थापना करा, अशी मागणी शिंदेंनी राज्य सरकारकडे केली आहे.
अंबरनाथ एमआयडीसीतून उगम पावणारी वालधुनी नदी उल्हासनगर आणि कल्याण शहरातून वाहत जाते, मात्र MIDCमधील कंपन्या नदीत सर्रासपणे रासायनिक पाणी सोडतात. या केमिकलमुळे नदीवर भगव्या रंगाचा थरही आला होता. ही बातमी एबीपी माझानं निदर्शनास आणल्यावर आता खासदारांनीही दखल घेतली आहे.
प्रदूषणाच्या विळख्यातून नदीला सोडवण्यासाठी स्वतंत्र प्राधिकरणाची स्थापना करा, अशी मागणी शिंदेंनी राज्य सरकारकडे केली आहे.
अंबरनाथ एमआयडीसीतून उगम पावणारी वालधुनी नदी उल्हासनगर आणि कल्याण शहरातून वाहत जाते, मात्र MIDCमधील कंपन्या नदीत सर्रासपणे रासायनिक पाणी सोडतात. या केमिकलमुळे नदीवर भगव्या रंगाचा थरही आला होता. ही बातमी एबीपी माझानं निदर्शनास आणल्यावर आता खासदारांनीही दखल घेतली आहे.
मुंबई
Rohit Pawar Special Report : पवारांच्या बैठकीत रोहित पवारांची दांडी? राजकीय चर्चांना उधाण
Bandra Slum Home Demolition : बांद्रा पूर्वेला स्टेशन परिसरात अनधिकृत घरांवर बुलढोझर
Sanjay Raut : पंतप्रधान मोदींनी गौतम अदानींविरोधातील खटला काढून घेतला, खासदार संजय राऊतांची टीका
Sanjay Raut PC : अजितदादांचं डोकं फिरवण्यात दोन चार लोक त्यात मुंडे, तटकरे; ही त्यांच्या कर्माची फळं
Amit Thackeray on NEET Paper Leak : अजून किती खालची पातळी गाठणार हे सरकार? अमित ठाकरेंची टीका
आणखी पाहा




















