एक्स्प्लोर
Advertisement
Kishori Pednekar : जर आपण सगळ्यांनी मिळून काळजी घेतली तर लॉकडाऊन होणार नाही - किशोरी पेडणेकर
मुंबईत कोरोना (Corona) रूग्णांचा 20 हजारांचा आकडा पार झाला तर राज्य सरकार आणि महापालिका नियमानुसार मुंबईत कडक निर्बंध लावावे लागतील, अशी माहिती BMC महापौर किशोरी पेडणेकर ( kishori pednekar) यांनी दिली.
गेल्या आठ दिवसांपासून राज्यासह मुंबईत वाढत असलेली कोरोना रूग्णांची आकडेवारी चिंताजनक आहे. याच पार्श्वभूमीवर किशोरी पेडणेकर यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी महापालिकेने कोरोना विरोधात लढण्यासाठी केलेल्या तयारीची माहिती दिली. त्याबरोबरच BMC आयुक्तांनी सांगितल्याप्रमाणे मुंबईत 20 हजार कोरोना रूग्णांचा टप्पा पार झाला तर मिनी लॉकडाऊन लावावा लागेल, असे सांगितले.
मुंबई
Salman Khan : सलमान खानला संपवण्यासाठी 25 लाखांची सुपारी?
Bhai Jagtap On Seat Sharing मविआचं मुंबईतील जागावाटप 90% पूर्ण, तीन जागांचा तिढा उद्यापर्यंत सूटणार
CM Eknath Shinde : लाखो मुंबईकरांना टोलमाफीच्या निर्णयामुळे दिलासा मिळणार - एकनाथ शिंदे
Maharashtra Cabinet : टोलमाफी ते धारावी पुनर्विकासासाठी 125 एकर जागा
Dharavi Redevelopment Work : धारावी पुनर्विकासासाठी मुंबईतील आणखी 125 एकर जागा देण्याचा निर्णय
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
निवडणूक
मुंबई
बॉलीवूड
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement