एक्स्प्लोर
Mumbai : उद्या राज्यभरातील २८ हजार ग्रामपंचायची बंद ठेवण्याचा निर्णय,प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन
विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच उद्या राज्यभरातील २८ हजार ग्रामपंचायची बंद ठेवण्याचा निर्णय सरपंच परिषदेनं घेतलाय. वीज बिल, पाणी पुरवठा योजना असे अनेक प्रश्न वेळोवेळी पाठपुरावा करूनही प्रलंबित आहेत, त्यामुळे एक दिवसाचा संप करण्याची घोषणा सरपंच परिषदेनं केलीय. मागण्या मान्य झाल्या नाहीत तर राज्यभरातल्या ग्रामपंचायत सदस्यांबरोबर मोर्चा काढण्याचा इशारा परिषदेचे अध्यक्ष दत्ता काकडे यांनी दिलाय.
महाराष्ट्र
Bandu Andekar File Nomination : पुण्यातील कुख्यात गुंड बंडू आंदेकर आज उमेदवारी अर्ज भरणार
Narendra Bhondekar Bhandara : पत्नीचा पराभव, आमदार भोंडेकरांनी मागितली भंडाराकरांची माफी
Ajit Pawar Amol Kolhe Meeting : अजित पवार आणि खासदार अमोल कोल्हे यांच्यात बैठक, ठरलं काय?
Ajit Pawar News : पुण्यातील बारामती हॉस्टेमधून अजितदादा एकटेच रवाना, दोन्ही राष्ट्रवादीचं पुण्यात फिस्तल्यावर दादा गेले कुठे?
Meenakshi Shinde : मिनाक्षी शिंदेंनी तडकाफडकी राजीनामा का दिला? धक्कादायक कारण समोर
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
मुंबई
मुंबई
महाराष्ट्र






















