एक्स्प्लोर
Advertisement
Farmers Long March : शेतकरी प्रतिनिधी आणि मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांमध्ये आज होणारी बैठक रद्द
नाशिकमधून निघालेलं लाल वादळ एक एक पाऊल मुंबईकडे टाकतंय. विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी नाशिक ते मुंबई असा लाँग मार्च काढलाय. यावर आज शेतकरी प्रतिनिधी आणि मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांच्यात दुपारी तीन वाजता बैठक होणार होती.. मात्र ही बैठक आता उद्या दुपारी होणार आहे. याचं कारण म्हणजे, आज सरकारी कर्मचाऱ्यांचा संप आहे.. आणि त्यामुळे आजची बैठक आणि त्यातील होणाऱ्या निर्णयाची अंमलबजावणी कशी करणार, असा पेच सरकारसमोर आहे.. मात्र किसान सभेचे नेते अजित नवले यांनी बैठक पुढे ढकलण्यावर नाराजी व्यक्त केली आहे. सरकार बेजबाबदारपणे वागू शकत नाही.. बैठकीची नवी वेळही आम्हाला कळवण्यात आलेली नाही, असं नवले म्हणाले..
मुंबई
Mumbai Rain : मुंबई आणि परिसरात परतीच्या पावसाची जोरदार हजेरी
Mumbai Rain Updates : वादळी वारे, विजांच कडकडाट; मुंबईसह ठाण्यात मुसळधार पाऊस
Ratan Tata Last Rites : रतन टाटा नावाच्या झंझावाताचा अंत, मुंबईत अंत्यसंस्कार | FULL VIDEO
Ratan Tata Successor : रतन टाटांच्या निधनानंतर रतन टाटांचे उत्तराधिकारी कोण?
Ratan Tata: मरणोत्तर सन्मान घोषित करण्याची वेळच येऊ नये; रतन टाटांना भारतरत्न द्याच : राज ठाकरे
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
नागपूर
पुणे
नाशिक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement