एक्स्प्लोर
Ambernath : 12 ते 14 वर्षे वयोगटातल्या मुलांचं लसीकरण ठप्प, लशींचा साठा संपला
उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये पहिल्याच दिवशी 12 ते 14 वर्षे वयोगटातल्या मुलांचं लसीकरण ठप्प होतं. या तिन्ही शहरांमध्ये लशींचा साठाच उपलब्ध झाला नाही. त्यामुळं लसीकरण सुरु होऊ शकलं नाही. परिणामी लसीकरण केंद्रांवर शुकशुकाट पाहायला मिळाला. आज रात्री उशिरा लशींचा साठा उपलब्ध होणार असून, त्यामुळं उद्यापासून लसीकरण सुरू होणार असल्याची माहिती आहे.
मुंबई
LPG Price Hike Impact : सिलेंडर दरवाढीचा फटका! वडापाव-मिसळ ते तांबडा रस्सा महागणार? | ABP Majha
Bandra Garib Nagar Special Report:वांद्र्यात अनधिकृत बांधकामावर बुलडोझक,मुंबईकरांना नेमकं काय वाटतं?
Rohit Pawar Special Report : पवारांच्या बैठकीत रोहित पवारांची दांडी? राजकीय चर्चांना उधाण
Bandra Slum Home Demolition : बांद्रा पूर्वेला स्टेशन परिसरात अनधिकृत घरांवर बुलढोझर
Sanjay Raut : पंतप्रधान मोदींनी गौतम अदानींविरोधातील खटला काढून घेतला, खासदार संजय राऊतांची टीका
आणखी पाहा




















