एक्स्प्लोर
Ambernath : 12 ते 14 वर्षे वयोगटातल्या मुलांचं लसीकरण ठप्प, लशींचा साठा संपला
उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये पहिल्याच दिवशी 12 ते 14 वर्षे वयोगटातल्या मुलांचं लसीकरण ठप्प होतं. या तिन्ही शहरांमध्ये लशींचा साठाच उपलब्ध झाला नाही. त्यामुळं लसीकरण सुरु होऊ शकलं नाही. परिणामी लसीकरण केंद्रांवर शुकशुकाट पाहायला मिळाला. आज रात्री उशिरा लशींचा साठा उपलब्ध होणार असून, त्यामुळं उद्यापासून लसीकरण सुरू होणार असल्याची माहिती आहे.
मुंबई
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज
Sandeep Deshpande:मोदींपेक्षा जास्त अहंकार अश्विनी भिडेंना; चेंबूर दुर्घटनेवरून संदीप देशपांडे भडकले
Gunaratna Sadavarte PC : कायदा तोडल्यास गुन्हा दाखल करा, ठाकरेंच्या आंदोलनावर सदावर्तेंचा हल्लाबोल!
Sachin Ahir UNCUT Speech : वरळीकरांकडून जंगी सत्कार, ठाकरे पिता-पुत्रांवर टीका, सचिन अहिरांचं भाषण!
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
नागपूर
क्राईम
महाराष्ट्र
महाराष्ट्र






















