एक्स्प्लोर
Aditya Thackeray : सरकार किती घटनाबाह्य असलं तरीही सरकारी यंत्रणेकडून मदत लगेच झाली पाहिजे
माजी मंत्री आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे आज अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार आहेत. नाशिक आणि पुणे जिल्ह्यात आदित्य ठाकरेंचा दौरा आहे. आज दुपारी १२ वाजता ते नाशिकच्या जुन्नर तालुक्यात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतील. त्यानंतर पुणे जिल्ह्यातील शिरूरमध्ये नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करतील. रात्री ते पुण्यातल्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. गेल्या काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टीनंतर त्यांचा हा पहिलाच दौरा आहे.
मुंबई
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
राजकारण
महाराष्ट्र
करमणूक





















