एक्स्प्लोर
Aurangabad | औरंगाबादमधील उपळीत वानरांचा हैदौस, 70 माकडं जेरबंद, वनविभागाकडून वानरांचा बंदोबस्त
औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातल्या उपळी गावात सध्या वानरसेनेने धुमाकूळ घातलाय. या वानरसेनेच्या मर्कटलिलेमुळे उपळी गावातील नागरिकांचं जगणं मुश्कील झालंय. उपळी या गावात गेल्या काही दिवसांपासून 200 ते 300 वानरांनी मुक्काम टाकलाय. या घरावरून त्या घरावर आणि पत्र्यांच्या घरावरून उड्या मारत वानरांचा मुक्त संचार सुरू आहे. त्यामुळं लहान मुलं, महिला घराच्या बाहेर पडण्यासाठी घाबरत आहेत. गावकऱ्यांनी अनेक शक्कल लढवून या वानरांना गावाबाहेर काढण्याचा प्रयत्न केला, अखेर वनविभागाने वानरांना जेरबंद केलं आहे.
महाराष्ट्र
Ganesh Naik Special Report : गणेश नाईकांचा विजय, विरोधकांचा टांगा पलटी घोडा फरार
Sanjay Raut On BMC Election : ठाकरे बंधूंच्या अपयशानंतर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया
Sambhajinagar MIM Result : संभाजीनगरात एमआयएमची मुसंडी, 16 जागांवर आघाडी
Latur Congress Win : विलासरावांच्या आठवणी मिटवू हे रविंद्र चव्हाणांचे वक्तव्य भोवलं?
Special Report Voting And Fighting : व्होटिंग आणि राजकीय फायटींग, अनेक वॉर्डात बाचाबाची प्रसंग
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion





















