एक्स्प्लोर
Aurangabad | औरंगाबादमधील उपळीत वानरांचा हैदौस, 70 माकडं जेरबंद, वनविभागाकडून वानरांचा बंदोबस्त
औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातल्या उपळी गावात सध्या वानरसेनेने धुमाकूळ घातलाय. या वानरसेनेच्या मर्कटलिलेमुळे उपळी गावातील नागरिकांचं जगणं मुश्कील झालंय. उपळी या गावात गेल्या काही दिवसांपासून 200 ते 300 वानरांनी मुक्काम टाकलाय. या घरावरून त्या घरावर आणि पत्र्यांच्या घरावरून उड्या मारत वानरांचा मुक्त संचार सुरू आहे. त्यामुळं लहान मुलं, महिला घराच्या बाहेर पडण्यासाठी घाबरत आहेत. गावकऱ्यांनी अनेक शक्कल लढवून या वानरांना गावाबाहेर काढण्याचा प्रयत्न केला, अखेर वनविभागाने वानरांना जेरबंद केलं आहे.
नवी मुंबई
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
महाराष्ट्र
मुंबई
छत्रपती संभाजीनगर



















