Yashawant Killedar on Yuti : युतीच्या चर्चा फक्त माध्यमात, प्रत्यक्षात कोणतीच चर्चा नाही
Yashawant Killedar on Yuti : युतीच्या चर्चा फक्त माध्यमात, प्रत्यक्षात कोणतीच चर्चा नाही
महाराष्ट्राच्या राजकारणात मागच्या काही दिवसांपासून चर्चा सतत सुरू आहे ती म्हणजे की ठाकरे बंधू एकत्र येणार का म्हणजेच मनसे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष आणि ठाकरेंची शिवसेना हा पक्ष महापालिकेला एकत्र येणार का आणि या सगळ्या चर्चांसाठी आपल्या सोबत बोलण्यासाठी यशवंत किल्लेदार जे मनसेच मुंबईतल नेतृत्व बघत असतात ते आपल्या सोबत आहेत सर चर्चा सुरू आहेत अनेक लोक जी आहेत ती भावनिक झालेली आहेत म्हणतात की एकत्र यायला पाहिजे पण या सगळ्या गोष्टीचा जर आपण वरतून आमच्याकडे असा युतीच्या संदर्भातला असा कोणताही प्रस्ताव आलेला नाही, अद्याप आलेला नाही. प्रस्ताव आल्यानंतर त्याच्यावर राज ठाकरे साहेब योग्य ते निर्णय घेतील. खरं तर मुंबई महापालिकेची चर्चा आपण तुमच्या सोबत करूया. मुंबई महापालिकेच एकंद 2006 ला पक्ष स्थापन झाला आणि त्याच्यानंतर मनसेची सुरुवात झाली. त्याच्यानंतर आलेले नगरसेवक आणि त्या नगरसेवकांनी साथ सोडून पुन्हा ठाकरे उद्धव ठाकरें सोबत गेलेले नगरसेव. पुन्हा 2012 चा प्रयत्न, त्याच्यानंतर मग 2017 ची निवडणूक. हे सगळे नगरसेवक येणं, नगरसेवक जाणं, याचा फायदा, तोटा मंचेला कसा झाला? एक लक्षात घ्या, प्रत्येक राजकीय पक्षाचा हा जर प्रवास तुम्ही पाहिलात तर हे अप्स डाऊन प्रत्येक राजकीय पक्षाला त्यांच्या त्यांच्या त्या त्या काळामध्ये आलेले आहेत. तसच आमचा हा पक्ष नवीन पक्ष आहे. नुकता स्थापन झालेला राजठाकरे साहेबांनी स्वतःच्या हिमतीवर स्थापन केलेला एक पक्ष आहे, स्वतःच्या हिमतीवर, वडिलोपार्जित वार्षिक. आलेला पक्ष नाहीये. त्यामुळे नवीन पक्ष असल्यामुळे सुरुवातीच्या काळात राज ठाकरे साहेबांचा जो करिश्मा आहे त्या करिष्माला लोकांनी मतदान केलेल आहे त्या माध्यमातून ते नगरसेवक देखील किंवा लोकप्रतिनिधी निवडून आले. परंतु काय होतं की 2014 नंतर राजकारणाचे महाराष्ट्रातल्या काही देशातल्या राजकारणाची एकंदर पद्धतच चेंज झाली.






















