एक्स्प्लोर
Raj Uddhav Thackeray on Voter List Row: मतदार यादीत घोळ, ठाकरे बंधू निवडणूक आयोगावर आक्रमक
महाविकास आघाडीचे नेते आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाची भेट घेऊन मतदार यादीतील घोळ आणि ईव्हीएमच्या मुद्द्यावरून आयोगाला धारेवर धरले. 'दुबार मतदार असतील तर त्यांना विचारलं जाईल की तुम्ही मतदान नेमकं कुठे करणार आहात, पण नावं डिलीट करणार नाही', असे उत्तर निवडणूक आयोगाने दिल्याचे समोर आले आहे. यावेळी राज ठाकरे यांनी, 'निवडणुका घोषित झालेल्या नसताना मतदार नोंदणी का बंद केली?' आणि 'VVPAT शिवाय निवडणुका कशा घेता?' असे थेट सवाल विचारले. तर, 'मतदान कुणाला जातंय हे कळणार नसेल तर संभ्रम निर्माण होईल', असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी VVPAT च्या वापराची मागणी केली. विरोधकांनी मांडलेले सर्व मुद्दे केंद्रीय निवडणूक आयोगाला कळवले जातील, असे आश्वासन राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिले आहे.
महाराष्ट्र
Prakash Mahajan : ज्यांच्यासाठी लढले, विरोधकांना भिडले, त्या Raj Thackeray यांच्यावर घणाघाती टीका
Maharashtra Cabinet Shiv Sena vs BJP : राज्य मंत्रिमंडळ बैठकीला शिवसेनेच्या मंत्र्यांची गैरहजेरी
Andheri CNG Crisis : मरोळमध्ये सीएनजीसाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा
Ladki Bahin Yojana EKYC : लाडकी बहीण योजनेच्या केवायसीसाठी मुदतवाढ
Bachchu Kadu on EVM : ईव्हीएमचा घोळ झाला नाही तर आम्ही नक्की जिंकू : बच्चू कडू
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
नाशिक
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
Advertisement

नरेंद्र बंडबे
Opinion






















