एक्स्प्लोर
Thackeray vs Fadnavis : मतचोरीच्या आरोपांवरुन राजकारण तापलं, फडणवीस - ठाकरे एकमेकांवर बरसले
मतचोरीच्या आरोपांवरून ठाकरे यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी मतचोरी उघड करून भाजपचा बुरखा फाडल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली. प्रामाणिकपणे निवडणूक घेतल्यास भाजप जिंकू शकत नाही, असेही ठाकरे म्हणाले. दुसरीकडे, मतचोरीच्या आरोपांवर बोलताना फडणवीसांनी राहुल गांधींसह विरोधकांवर निशाणा साधला. मतचोरीचे आरोप करणाऱ्यांचे डोकं चोरीला गेल्याची टीका फडणवीसांनी केली. 'यांचं डोकं चोरी झालेलं आहे,' असे फडणवीस म्हणाले. लोकांमधून प्रामाणिकपणे निवडणूक घेतल्यास जिंकू शकत नाही, असे विरोधकांचे म्हणणे आहे. या यशाने काही लोकांचे समाधान झालेले नाही, असेही फडणवीस यांनी नमूद केले. रोज 'वोटचोरी, वोटचोरी' म्हणणाऱ्यांचे डोकं चोरी झाले आहे, असे फडणवीस म्हणाले. त्यांनी आपल्या लाडक्या बहिणींना विनंती केली की, विरोधकांना सुबुद्धी येवो यासाठी आशीर्वाद मागावा.
महाराष्ट्र
Vijay Ubale AIMIM : एमआयएम मधून हिंदू उमेदवार म्हणून निवडून आल्याच्या चर्चा, विजय उबाळे EXCLUSIVE
Sanjay Raut PC : कल्याण-डोंबिवलीत आमचे 2 नगरसेवक संपर्कात नाहीत, संजय राऊतांची कबुली
Akshay Kumar Car Accident : जूहूत 3 गाड्यांचा अपघात, अपघातग्रस्त रिक्षाची अक्षय कुमारच्या कारला धडक
Samadhan Sarvankar on BJP BMC Election : भाजप नव्हे, त्यांच्या टोळीने माझा पराभव केला : समाधान सरवणकर
Silver Rate Hike : चांदीचे दर वाढण्याची नेमकी कारणं काय? चांदी दर तीन लाख पार.. Special Report
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















