एक्स्प्लोर
स्पेशल रिपोर्ट | 18 दिवस आधी तलाव फुटेल याची माहिती देऊनही दुर्लक्ष केल्याने शकडो संसार पाण्यात
मराठवाड्यावर आलेलं अस्मानी संकट आपण पाहिलं पण औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यातील आठ गावांवर सुलतानी संकट आलाय. त्याचं झालं असं हिलालपूर, कोरडगाव ग्रामपंचायतीने कोरडगाव भागात असलेला पाझर तलाव फुटेल अशी तक्रार वैजापूर तहसीलदारांकडे केली. वैजापूर तहसीलदारांनी देखील पाटबंधारे विभागाला तात्काळ दखल घेण्याच्या सूचना करत तलाव फुटला तर आपल्याला जबाबदार धरण्यात येईल असं पत्र लिहले. मात्र, पुढे 18 दिवस यावर पाटबंधारे विभागाने कुठलेही पाऊल उचलले नाही आणि 27 तारखेच्या अतिवृष्टीत हाताला वाहून गेला. त्यामुळे आठ गावातील शेकडो शेतकऱ्यांचे नुकसान झालं.
महाराष्ट्र
मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















