एक्स्प्लोर
स्पेशल रिपोर्ट | 18 दिवस आधी तलाव फुटेल याची माहिती देऊनही दुर्लक्ष केल्याने शकडो संसार पाण्यात
मराठवाड्यावर आलेलं अस्मानी संकट आपण पाहिलं पण औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यातील आठ गावांवर सुलतानी संकट आलाय. त्याचं झालं असं हिलालपूर, कोरडगाव ग्रामपंचायतीने कोरडगाव भागात असलेला पाझर तलाव फुटेल अशी तक्रार वैजापूर तहसीलदारांकडे केली. वैजापूर तहसीलदारांनी देखील पाटबंधारे विभागाला तात्काळ दखल घेण्याच्या सूचना करत तलाव फुटला तर आपल्याला जबाबदार धरण्यात येईल असं पत्र लिहले. मात्र, पुढे 18 दिवस यावर पाटबंधारे विभागाने कुठलेही पाऊल उचलले नाही आणि 27 तारखेच्या अतिवृष्टीत हाताला वाहून गेला. त्यामुळे आठ गावातील शेकडो शेतकऱ्यांचे नुकसान झालं.
महाराष्ट्र
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
महाराष्ट्र
मुंबई
छत्रपती संभाजीनगर





















