एक्स्प्लोर
Uday Samant : दिलेला शब्द पाळण्याची शिंदे-फडणवीस-अजित पवार यांच्याच ताकद - सामंत
उद्योगमंत्री उदय सामंत यांनी महायुती सरकारच्या शेतकरी कर्जमाफीच्या निर्णयाचे स्वागत केले आहे, तसेच यावरून टीका करणाऱ्या विरोधकांना उत्तर दिले. 'ज्या पद्धतीनं शब्द आपण देतो ती पाळण्याची ताकद शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांमध्ये आहे, मुख्यमंत्री देवेंद्रजींमध्ये आहेत आणि अजितदादांमध्ये आहे,' असे सामंत म्हणाले. पावसामुळे नुकसान झालेल्या भात आणि नाचणी पिकांसाठी सर्वेक्षण करून नुकसान भरपाई देण्याच्या सूचना सरकारने दिल्या आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबाव्यात आणि त्यांना दिलासा मिळावा यासाठी महायुती सरकार काम करत आहे. जूनपर्यंत कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण करण्याच्या दृष्टीने यादी तयार करण्याचे काम सुरू आहे, असेही सामंत यांनी स्पष्ट केले. महायुती सरकार आणि शिवसेना पक्ष म्हणून आम्ही बळीराजाच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत, असे आश्वासन त्यांनी दिले.
महाराष्ट्र
Prasad Lad Shock : प्रसाद लाड यांना परिषदेत शॉक, म्हणाले; मला काही झाल्यास राज्याचं नुकसान..
Nawab Malik Vs BJP : मलिकांऐवजी दुसऱ्याकडं नेतृत्व दिल्यास भाजपचा आक्षेप नसणार - सूत्र
Uddhav Thackeray On Amit Shah : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा अमित शाहांवर वार
Uddhav Thackeray PC FULL : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा Amit Shah यांच्यावर वार
Sushma Andhare PC : पालखी मार्गाचा चौदाशे कोटींचा गैरव्यवहार, अंधारेंनी महामार्गाचा नकाशाच मांडला
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
छत्रपती संभाजी नगर
भारत
बॉलीवूड
Advertisement
Advertisement






















