एक्स्प्लोर
Special Report | कष्टाच्या पाण्यात कुणी विष कालवलं? | सातारा | ABP Majha
दुष्काळ... मराठवाड्यासह सातारा जिल्ह्यातील माण-खटाव तालुक्याच्या पाचवीलाच पुजलेला. मात्र, या दुष्काळावर मात करण्यासाठी सरकारसह काही संस्था गेल्या काही वर्षांपासून झटत आहेत. पाणी फाऊंडेशन या संस्थेनं खटाव तालुक्यातील गोपूज गाव पाणीदार केलं. पण एका साखर कारखान्यानं या पाण्यात विष कालवल्याचा आरोप होतोय. काय केलं या कारखान्यानं आणि काय आहे गोपूज वासियांची व्यथा... जाणून घेण्यासाठी पाहूया एबीपी माझाचा हा रिपोर्ट
महाराष्ट्र
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
आणखी पाहा



















