एक्स्प्लोर
Special Report | कष्टाच्या पाण्यात कुणी विष कालवलं? | सातारा | ABP Majha
दुष्काळ... मराठवाड्यासह सातारा जिल्ह्यातील माण-खटाव तालुक्याच्या पाचवीलाच पुजलेला. मात्र, या दुष्काळावर मात करण्यासाठी सरकारसह काही संस्था गेल्या काही वर्षांपासून झटत आहेत. पाणी फाऊंडेशन या संस्थेनं खटाव तालुक्यातील गोपूज गाव पाणीदार केलं. पण एका साखर कारखान्यानं या पाण्यात विष कालवल्याचा आरोप होतोय. काय केलं या कारखान्यानं आणि काय आहे गोपूज वासियांची व्यथा... जाणून घेण्यासाठी पाहूया एबीपी माझाचा हा रिपोर्ट
महाराष्ट्र
Anna Hazare Ahilyanagar : जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंकडून कॉकरोज जनता पार्टीचे समर्थन...
Pankaj Bhoyar on School : उष्णतेच्या लाटेमुळं शाळा उशिरा सुरू होणार?
Sanjay Shirsat Vs NCP Special Report : राष्ट्रवादी काँग्रेस शिरसाटांची एकनाथ शिंदेंकडे तक्रार करणार?
Latur NEET Connection : एका बाजूला पेपर फोडून प्रवेश, दुसरीकडे आयुष्य पणाला लावणारा विश्वजीत!
Special Report NCP vs NCP : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत नाराजीमुळे पक्षात अस्वस्थता?
आणखी पाहा


















