एक्स्प्लोर
Special Report : औरंगाबादकरांचा घसा कोरडा, शहारात ८ दिवसात एकदा पाणी तेही ४५ मिनिटं, स्पेशल रिपोर्ट
जायकवाडी धरणात मुबलक पाणी तरीही औरंगाबाद शहारात ८ दिवसात एकदा पाणी तेही ४५ मिनिटं..त्यामुळे औरंगाबादकरांना पाण्यासाठी आंदोलन करावं लागतं आहे . शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी योजनांचं भूमिपूजन होतं पण त्या पूर्ण होत नाहीत. त्यामुळे आशिया खंडातील झपाट्याने वाढणारे शहर अशी ओळख असलेल्या औरंगाबादकरांचा घसा कोरडा आहे. पाहुयात हा रिपोर्ट
महाराष्ट्र
Pankaj Bhoyar on School : उष्णतेच्या लाटेमुळं शाळा उशिरा सुरू होणार?
Sanjay Shirsat Vs NCP Special Report : राष्ट्रवादी काँग्रेस शिरसाटांची एकनाथ शिंदेंकडे तक्रार करणार?
Latur NEET Connection : एका बाजूला पेपर फोडून प्रवेश, दुसरीकडे आयुष्य पणाला लावणारा विश्वजीत!
Special Report NCP vs NCP : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत नाराजीमुळे पक्षात अस्वस्थता?
Vidhan Parishad Politics Special Report : विधान परिषदेच्या जागांचा पेच, महायुतीत रस्सीखेच
आणखी पाहा


















