एक्स्प्लोर
Special Report : औरंगाबादकरांचा घसा कोरडा, शहारात ८ दिवसात एकदा पाणी तेही ४५ मिनिटं, स्पेशल रिपोर्ट
जायकवाडी धरणात मुबलक पाणी तरीही औरंगाबाद शहारात ८ दिवसात एकदा पाणी तेही ४५ मिनिटं..त्यामुळे औरंगाबादकरांना पाण्यासाठी आंदोलन करावं लागतं आहे . शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी योजनांचं भूमिपूजन होतं पण त्या पूर्ण होत नाहीत. त्यामुळे आशिया खंडातील झपाट्याने वाढणारे शहर अशी ओळख असलेल्या औरंगाबादकरांचा घसा कोरडा आहे. पाहुयात हा रिपोर्ट
महाराष्ट्र
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
आणखी पाहा



















