एक्स्प्लोर
Special Report : औरंगाबादकरांचा घसा कोरडा, शहारात ८ दिवसात एकदा पाणी तेही ४५ मिनिटं, स्पेशल रिपोर्ट
जायकवाडी धरणात मुबलक पाणी तरीही औरंगाबाद शहारात ८ दिवसात एकदा पाणी तेही ४५ मिनिटं..त्यामुळे औरंगाबादकरांना पाण्यासाठी आंदोलन करावं लागतं आहे . शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी योजनांचं भूमिपूजन होतं पण त्या पूर्ण होत नाहीत. त्यामुळे आशिया खंडातील झपाट्याने वाढणारे शहर अशी ओळख असलेल्या औरंगाबादकरांचा घसा कोरडा आहे. पाहुयात हा रिपोर्ट
महाराष्ट्र
Dharashiv Crop Loss : धाराशिवमध्ये अवकाळी पावसाने द्राक्ष बागांचं मोठं नुकसान, शेतकरी हवालदिल
Ashok Kharat Case : खरातच्या लग्नाचा किस्सा,गावकऱ्यांनी सांगितला, हळदीवेळी शर्ट काढत नव्हता..
Sunetra Pawar on Praful Patel : प्रफुल पटेल कुठे आहेत, सुनेत्रा पवार म्हणाल्या, तुम्हालाच माहिती!
Pune Rain Update : पुण्यात अवकाळी पावसाचा तडाखा, अनेक भागात पाणी साचलं
Yugendra Pawar Baramati Election | बारामतीची पोटनिवडणूक आम्ही लढणार नाही, युगेंद्र पवारांची भूमिका
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
विश्व
महाराष्ट्र
करमणूक


















