एक्स्प्लोर
Shivbhojan Crisis: 'दिवाळी अंधारात गेली', 8 महिन्यांपासून अनुदान थकल्याने शिवभोजन चालक आक्रमक
राज्यातील गोरगरिबांसाठी असलेली शिवभोजन थाळी योजना (Shiv Bhojan Thali scheme) अनुदानाच्या प्रचंड थकबाकीमुळे संकटात सापडली आहे. केंद्र चालकांना गेल्या आठ महिन्यांपासून पैसे न मिळाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली असून अनेक केंद्र बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. 'आम्हीही शिवभोजन थाळीसाठी आलेल्या लोकांना वेठीस ठेवल्यास सरकार आमचे पैसे देईल का?', असा संतप्त सवाल शिवभोजन थाळी चालकांनी केला आहे. शासनाकडे सुमारे २०० कोटी रुपयांची थकबाकी असल्याने अनेक केंद्रचालकांनी कर्ज काढून व्यवसाय सुरू ठेवला आहे, मात्र आता तेही शक्य होत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. छत्रपती संभाजीनगरमधील (Chhatrapati Sambhajinagar) चालकांनी दिवाळी अंधारात गेल्याचे सांगत सरकारच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सरकारने तातडीने पैसे न दिल्यास राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
महाराष्ट्र
Alaknanda Galaxy Vastav 250 : अलकनंदा : नव्या दिर्घिकेचा शोध; विश्वाचे रहस्य उलगडण्यास होणार मदत
Hapus Mango हापूस आंब्यावरही गुजरातचा दावा; गांंधीनगर,नवसारी विद्यापीठांचा भौगोलिक मानांकनासाठी अर्ज
Special Report TET Exam : गुणवत्तेची परीक्षा का नकारताय सर? चांदा ते बांदा सर आणि मॅडम रस्त्यावर
Special Report Indigo Airline : इंडिगो जमिनीवर, प्रवासी गॅसवर, एअरपोर्टवर प्रवाशांची अलोट गर्दी
Special Report Ajit Pawar Dance : जय की बारात, सेलिब्रेशन जोरात, बहारीनमध्ये विवाहसोहळा
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
क्रीडा
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement



















